diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0147.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0147.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0147.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,805 @@ +{"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/marathi-articles-on-how-to-study-smart-1501204/", "date_download": "2018-12-15T20:57:12Z", "digest": "sha1:2EGW7RFB4EMTA65XBWT65NIFG6FZX6U3", "length": 25994, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles on How to Study Smart | ‘परीक्षेनंतरचा अभ्यास.’! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nपरीक्षेत मिळालेले पन्नास गुण, तो विषय पन्नास टक्के कळल्याचं दर्शवतात.\nपरीक्षेत मिळालेले पन्नास गुण, तो विषय पन्नास टक्के कळल्याचं दर्शवतात. तसंच तो विषय आपल्याला पन्नास टक्के येत नसल्याचंही दर्शवतात. याकडे फार कमी लोकांचं लक्ष जातं. म्हणूनच ‘परीक्षेनंतरचा अभ्यास’ हा नुसता विचार नाही, तर आपल्याला आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडणारा एक ‘परिपक्व दृष्टिकोन’ आहे काम कोणतंही असो, ते अधिकाधिक परिपूर्ण असावं, आदर्श असावं, चांगलं असावं हा दृष्टिकोन सर्वत्र विधायक आहे आणि त्याचाच प्रत्यय इतर अनेक क्षेत्रांतही येतो.\nएखादी परीक्षा संपली की, तिचा अभ्यास करून थकलेला विद्यार्थी स्वाभाविकपणे जरा निश्चिंत होतो. त्यानं परीक्षेसाठी ताण घेतला असेल, तर तो कमी व्हावा म्हणून साधी राहिलेली झोप घेण्यापासून ते विश्रांतीसाठी गावी जाण्यापर्यंत अनेक विचार तो करीत असतो. त्याच-त्या परीक्षेच्या वातावरणामुळं घरात कंटाळलेली, अवघडलेली मंडळीसुद्धा सुटकेचा नि:श्वास टाकतात. अशा वेळी एक थोडा अनपेक्षित आणि विचित्र वाटणाराही प्रश्न विचारण्यासारखा असतो किंवा स्वत: विचार करण्यासारखा असतो. तो प्रश्न सामान्यत: रूढ नसला तरी हिताचा आहे, गरजेचा आहे, हे आपल्या लक्षात येऊ शकेल.\nपरीक्षा देऊन आलेल्या अशा अगदी पहिलीपासून उच्च पदवी किंवा स्पर्धा परीक्षेपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे, ‘काय परीक्षा संपली ना आता मग उद्यापासून अभ्यास सुरू का मग उद्यापासून अभ्यास सुरू का’ असं विचारलं तर त्याला प्रथम काय विचारलं, हे चटकन लक्षात येण्याची शक्यता कमी आहे. कारण आपल्यावर इतक्या लहानपणापासूनचा एक संस्कार आहे की, जो म्हणून काही अभ्यास करायचा तो परीक्षेपूर्वी करायचा असतो. हे अर्थात सार्वत्रिक सत्य आहे. अभ्यास किती झाला, कसा झाला हे बघण्यासाठी तर परीक्षा आहे. त्या अभ्यासात मिळणाऱ्या गुणांवर पुढच्या वर्गातला प्रवेश किंवा एरवीच्या क्षेत्रांत पुढची प्रगती अवलंबून असते. त्यामुळं परीक्षेपूर्वी जेवढा जास्तीत जास्त अभ्यास होईल, तेवढं पुढचं हे सारं यश-जीवन अवलंबून असतं. हे जर आपण मनानं, जबाबदारी म्हणून, वेळी इतरांच्या सक्तीनं म्हणून – लहानपणापासून करीत आलेले आहोत आणि त्याच अपेक्षा आपण त्या त्या वेळी इतरांकडूनही करतो. यात विचार करण्यासारखं काही नाही, असं वाटण्याची दाट शक्यता आहे. पण आपलाच काय, इतरांचाही अनुभव आपण तपासून पाहावा.\nसाधा पाचवीतला किंवा आठवीतला गणिताचा पेपर देऊन आपण बाहेर येतो. हळूहळू आपल्या बरोबरचे मित्रमत्रिणीही बाहेर येतात. गेटवर किंवा इतर ठिकाणी घोळके एकत्र होतात. आलेल्या प्रश्नांची आणि दिलेल्या उत्तरांची चर्चा होते. लक्षात येतं की, हे चुकलं, ते चुकलं. हे आपण नंतर सोडवू असं ठरवलं, ते राहिलंच. यात आपल्याला शंका होती, ती आपण कुणाला तरी विचारायची ठरवली होती, ती राहिली. एखाद्या उपप्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं गडबडीत विसरलो. हे सारं तिथं होतं खरं. पण सगळ्या मित्रमंडळींचं एकदा कॉफीपान झालं की, तो विषय विसरला जातो. कारण जवळजवळ प्रत्येकाच्या बाबतीतच असं काहीतरी झालेलं असतं. त्यात पुन्हा घरी काही सांगता येण्यासारखं नसल्यामुळं मनही ते सोयीस्करपणे विसरून जातं.\nपण आपण विचार करावा, की परीक्षा जसं आपला कोणता अभ्यास झाला, हे दाखवून देते, तसा कोणता अभ्यास झाला नाही, हेही दाखवीत असते. पुढे परीक्षेतल्या गुणांनी ते कळणारच असतं. पण त्यात त्या परीक्षेपुरता तरी बदल करता येण्यासारखा नसतो. तरीही परीक्षेत कच्चं आहे, राहिलं आहे, अभ्यासलं गेलं नाही असं जे दाखवलेलं असतं, ते कधीच सोडून देण्यासारखं नसतं. खरं तर किमान गुण मिळाले की, यंत्रणा विद्यार्थ्यांला पास करते, पुढच्या वर्गात घालते. कुणाला पन्नास टक्के गुण मिळून सुटल्याचं कौतुक वाटतं, तर कुणाला साठ टक्के मिळून पहिला वर्ग मिळाल्याचं, तर कुणाला सत्तर-पंचाहत्तर गुण मिळून विशेष गुणवत्ता मिळाल्याचं कौतुक वाटतं. यातली प्रत्येक गोष्ट कौतुकास्पद आहे, यात शंकाच नाही.\nपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की परीक्षेचा, पास होण्याचा, वरच्या वर्गात जाण्याचा प्रश्न तर सुटला, पण मिळालेले पन्नास गुण, जसं त्या परीक्षेपुरता तरी, तो विषय पन्नास टक्के कळल्याचं दर्शवतात. तसंच तो विषय आपल्याला पन्नास टक्के येत नसल्याचंही दर्शवतात. तीच गोष्ट साठ किंवा पंचाहत्तर मिळवलेल्यांना क्रमानं चाळीस किंवा पंचवीस टक्के विषय न येत असल्याचंही दर्शवतात. याकडं फार कमी लोकांचं लक्ष जातं, असं लक्षात येईल. तेही एक वेळ चाललं असतं. पण पुढे काही प्रश्न असं लक्ष न गेल्यानं निर्माण होतात, असं आढळेल.\nया वर्षीच्या गणितातला पन्नास टक्के भाग कळलेला नसेल, तर त्यावर आधारलेला पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमातला भाग समजून घेताना, ही पन्नास टक्क्यांची अडचण उभी राहाते, नव्हे ती दरवर्षी वाढत जाते. गुण दरवर्षी कमी होत जातात. विषय नावडता होतो. अभ्यास टाळायचा प्रयत्न होतो. आपलं गणित कच्चं आहे, पाया पक्का नाही, आता ते जुळवून घेणं शक्य नाही- अशा अनेक वस्तुस्थिती पुढच्या पुढच्या महत्त्वाच्या टप्प्यांत येत जातात. फार काही उपाय नसल्यानं, मुलंच काय पालकांनाही नराश्य येतं. काहींच्या बाबतीत अशा काही विषयांवर काही महत्त्वाच्या क्षेत्रांतल्या चांगल्या चांगल्या संधीही हुकतात.\nमग या परीक्षेनंतरच्या अभ्यासाचं महत्त्व का असतं, ते कळतं. पहिल्याच वर्षी परीक्षेनंतर किंवा गुण कळल्यानंतर येत नसलेला पन्नास टक्के भाग सुट्टीत समजून घेतला, अभ्यासला तर एकवेळ झालेल्या परीक्षेतलं नुकसान टाळता येणार नाही, पण पुढच्या वर्षांचं नक्की टाळता येतं. हा विषय अर्थातच केवळ शाळा, अभ्यास, परीक्षा, प्रवेशपरीक्षा- एवढय़ा क्षेत्रांपुरता मर्यादित नाही, असं आपल्या लक्षात येईल. परीक्षेपूर्वी अभ्यास करावा, हा आदर्श दृष्टिकोन आहे याबद्दल दुमतच नाही. पण ‘परीक्षेनंतरचा अभ्यास’ हा नुसता विचार नाही, तर आपल्याला आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडणारा एक ‘परिपक्व दृष्टिकोन’ आहे याबद्दल दुमतच नाही. पण ‘परीक्षेनंतरचा अभ्यास’ हा नुसता विचार नाही, तर आपल्याला आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडणारा एक ‘परिपक्व दृष्टिकोन’ आहे कारण काम कोणतंही असो, ते अधिकाधिक परिपूर्ण असावं, आदर्श असावं, चांगलं असावं हा दृष्टिकोन सर्वत्र विधायक आहे. इतर अनेक क्षेत्रांत आपल्याला याचा प्रत्यय येईल.\nआपल्याकडे एखादं लग्नकार्य, समारंभ निघतो. त्याची सर्व बाजूंनी आठवणीनं तयारी होते. सर्व आमंत्रित, नातेवाईक, स्नेहीमंडळी येतात. कार्यक्रम आनंदात पार पडतो. सर्व मंडळी गेल्यानंतर हे सर्व आयोजित करणाऱ्या घरच्या मंडळींच्या अनौपचारिक गप्पा सुरू होतात. त्यात कुणाला तरी आठवण होते की, आपल्या जवळच्या अमुक माणसाचं आमंत्रण राहिलं. एकदा ते आठवल्यावर इतरांनाही अशा अगदी जिव्हाळ्याच्या चार माणसांना आमंत्रण राहिल्याची आठवण होते. आता आधी पाहिलं तसं, हा विषय तसाच सोडून देण्याचा नसतो. परीक्षेनंतरच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाचा परिचय आणि महत्त्व असेल तर, आपल्या आमंत्रणाच्या यादीत अशी राहिलेली महत्त्वाची नावं आत्ताच लिहून ठेवणं, हा असा परीक्षेनंतरचा अभ्यास आहे. यावेळचा कार्यक्रम होऊन गेला असला, त्यात झालेल्या संबंधांचं काही नुकसान भरून काढता येण्यासारखं नसलं, तरी अशा मंडळींना नंतर ‘क्षमस्व’ म्हणून, पुन्हा आम्ही जरूर लक्षात ठेवू, असंही करता येणं शक्य असतं\nअनेकदा आपल्यापरीनं सारा स्वयंपाक पूर्ण होतो. माणसं जेवून, उठून जातातही, पण आलेल्या माणसांच्या आवडीचा एखादा पदार्थ करायचा ठरवलेला असूनही, आयत्या वेळी स्वयंपाकाच्या नादात, तो विषय विसरतो. अनेक बाबतीत अशी परीक्षा संपलेली असते, पण अभ्यास करता येण्यासारखा असतो. पुढच्या वेळी ते आठवणीत कसं राहील, त्याचा अभ्यास करीत असावं. अभ्यासानं उणिवा कमी होतील. अधिक यशस्वी होणारी माणसं, परीक्षेनंतरचा असा अभ्यास करीत आलेली आहेत. हेही स्पष्ट आहे, की अशा तऱ्हेचा अभ्यास करणाऱ्यांच्या नंतरच्या अभ्यासाच्या गरजा कमी होतात. मनुष्याचं मूळ कामच अधिक पूर्णत्वाकडं जातं\nऑफिसचं काम असो, एखादी कौटुंबिक, सामाजिक कामाची जबाबदारी असो, यात्रा सहलीत जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळं बघणं असो, व्याख्यानात मांडायचा एखादा विषय असो, एकमेकांना सांगायचे काही निरोप असोत – अशा असंख्य प्रसंगांत परीक्षेचा अभ्यास तर उपयोगी पडेलच, पण असा नंतरचा अभ्यासही भावी नुकसान टाळेल. स्वत:ला एक चांगली सवय नकळत लावून जाईल.\nत्यामुळे आनंदाचा असा एक दिवससुद्धा उजाडेल की, ज्या दिवशी आयुष्यातल्या परीक्षेपूर्वीच्या अभ्यासाच्या पत्राला नंतरच्या अभ्यासाचा ताजा कलम नसेल, प्रत्येक कर्माचं पत्रच पूर्ण असेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/feng-shui-tips-for-love-life-117032100022_1.html", "date_download": "2018-12-15T20:49:22Z", "digest": "sha1:OYGDVDJ6BFRWTYM2JMI3EBAM2DAFQOAF", "length": 15036, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लवबर्ड्समुळे घरात नांदेल प्रेम आणि सुख | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलवबर्ड्समुळे घरात नांदेल प्रेम आणि सुख\nफेंग म्हणजे वायू आणि शुई म्हणजे जल अर्थात फेंगशुई शास्त्र जल आणि वायूवर अवलंबून आहे. आज आम्ही आपल्याला फेंगशुईच्या त्या सोप्या टिप्स सांगत आहोत ज्या अमलात आणून आपण आपल्या दांपत्य जीवनात रोमांच अनुभवाल आणि घरात सुख- समृद्धी नांदेल.\nलव बर्ड ठेवा बेडरूममध्ये\nलव बर्ड, मैंडरेन डक असे पक्षी प्रेमाचे प्रतीक असून यांच्या लहान मुरत्यांचं जोडपं आपल्या बेडरूममध्ये ठेवावं. याने दांपत्य जीवनात सुख येतं.\nमातीच्या पॉटमध्ये लावा झाडं\nघरात सुख नांदावे म्हणून तीन हिरवे झाडं मातीच्या कुंड्यात घरातील पूर्व दिशेत ठेवावे. फेंगशुईत बॉन्सायी आणि कॅक्टस हानिकारक आहे हे ध्यानात असू द्या.\nदांपत्य सुखासाठी बेडरूमच्या दक्षिण- पश्चिम दिशेत क्रिस्टल ग्लासने तयार झाडफानूस वापरावे.\nसंतान प्राप्तीसाठी अमलात आणा हे उपाय\nव्हॅलेंटाईनवर बेडरूममध्ये ठेवा हे आणि बघा प्रभाव\nलकी कैट: भाग्याचे अडथळे दूर होतील\nवास्तू: घरात आरोग्याप्रमाणे अनुकूल दिशा मिळवा\nअपत्य सुख आणि समृद्धीचा प्रतीक कासव\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\n\"कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\n\"इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\n\"हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा ���्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/503529", "date_download": "2018-12-15T21:02:06Z", "digest": "sha1:OVSM7Q7PQ2FXRCPTELUYFBR22BKTD23U", "length": 10233, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऊस पिकाचे क्षेत्र सुक्ष्मसिंचनाखाली येणार ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऊस पिकाचे क्षेत्र सुक्ष्मसिंचनाखाली येणार \nऊस पिकाचे क्षेत्र सुक्ष्मसिंचनाखाली येणार \nपाण्याच्या कमीत कमी वापरासाठी जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनखाली आणण्यासाठी सुक्ष्म सिंचन हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे सुमारे 30 ते 50 टक्के पाण्याची बचत होते. यासाठी राज्यातील ऊस पिकाचे क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी योजना आखली असून सन 2017-18 या वर्षात 1.5 लाख व सन 2018-19 या वर्षात 1.55 लाख हेक्टर याप्रमाणे दोन वर्षात 3.5 लाख हेक्टर क्षेत्रावर ही योजना राबवण्यात येणार आहे. याचा लाभ सहकारी साखर कारखान्याबरोबर खाजगी कारखान्यांनाही होणार आहे.\nराज्यात उपलब्ध पाणीसाठय़ापैकी सुमारे 60 ते 70 टक्के पाणी सिंचनाखाली वापरण्यात येते. वारंवार पडणाऱया दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करणे क्रमप्राप्त असल्याने कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सुक्ष्म सिंचन हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे 30 ते 50 टक्के पाण्यासह खते, औषधे यांची देखील बचत होते. तसेच शेतकऱयाच्या उत्पादन व उत्पादकतेत वाढ होते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जून 2018 पर्यंत राज्यातील 8 प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील बारमाही पिकांना सिंचनासाठी ठिबक व तुषार सिंचन अनिवार्य केले आहे. या प्रकल्पावर या सिंचन पध्दतीचा अवंलब झाल्यानंतर राज्यातील अन्य प्रकल्पांवर हा निर्बंध लागू करण्यात येणार आहे. राज्यात ऊस पिकाचे क्षेत्र विविध कारणांनी वाढत आहे. त्यामुळे पाण्याची गरज सुध्दा वाढत आहे. ऊसाच्या पुर्ण वाढीसाठी 25 हजार घनमीटर हेक्टर इतक्या पाण्याची आवश्यकता असते. या पिकासाटी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास प्रतिहेक्टर 7500 ते 12500 घनमीटर पाण्याची बचत होवू शकते हे ओळखून ऊस पिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nसध्या राज्यात ऊस पिकाखालील 9.42 टक्के इतके क्षेत्र आहे. त्यापैकी 2.25 टक्के इतके क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आले आहे. उर्वरीत क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास वाव आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात नदय़ा, नाले, विहीरी, नैसर्गिक प्रवाह, ओढे यांच्या पाण्यावर असलेले 3.05 लाख हेक्टर क्षेत्र दोन वर्षात सुक्ष्म सिंचनाखाली आणण्याची आखणी करण्यात आली आहे. ही योजना सहकारी साखर कारखाने व खाजगी साखर कारखान्यांसाठी राबण्यात येणार असून त्यासाठी शेतकऱयांना प्रतिहेक्टरी 85,400 रूपये सवलतीच्या दराने 5 वर्षाच्या कालावधीसाठी कर्ज दिले जाणार आहे. ज्या भागात ही योजना राबवली जाईल त्या ठिकाणची केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना ऊस पिकासाटी बंद करण्यात येणार आहे.\nया योजनेसाठी प्रतिहेक्टरी 85 हजार 400 रूपये सवलतीच्या व्याजात 5 वर्षाच्���ा कालावधीसाठी कर्ज देण्यात येईल. हे कर्ज केवळ 5 हेक्टरसाठी मर्यादित केले आहे. कर्जासाठी नाबार्डकडून राज्य सहकारी बँकेस 5.50 टक्के दराने, राज्य बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती बँकाना 6 टक्के दराने व जिल्हा बँकांकडून शेतकऱयांना 7.25 टक्के व्याज दराने उपलब्धता केली जाणार आहे. कर्जाचे वाटपही या साखळीतून करण्यात येणार आहे. तसेच व्याजाचे दायीत्व राज्य शासन 4 टक्के, साखर कारखाना 1.25 टक्के व शेतकरी 2 टक्के याप्रमाणे राहणार आहे.\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कार्य प्रेरणादायी : उपाध्ये\nआलमट्टी रेल्वे रुळावर दरड कोसळली\nदाट धुक्यात हरवली सकाळ\nकल्पवृक्ष फौंडेशनच्या वतीने पाटीलवाडी शाळेस गॅस कनेक्शन प्रदान\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://weltnews.eu/hi/", "date_download": "2018-12-15T20:57:40Z", "digest": "sha1:YMF66Q25FPTTSF6F3RC4OMVLRJ6LMNVJ", "length": 7147, "nlines": 88, "source_domain": "weltnews.eu", "title": "Weltnews.eu – जर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nMay 9, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों 0\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवा���, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nकंपनी, राजनीति और कानून\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के प्रति रुझान और जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसाहसिक कार्य शेयरों श्रम बर्लिन बैलेंस शीट कमोडिटी टीवी अनुपालन को नियंत्रित करना डाटा सुरक्षा डिजिटलीकरण कीमती धातुओं वित्त नेतृत्व प्रबंधन तकनीकों काले धन को वैध प्रबंध स्वास्थ्य सोना हैम्बर्ग हॉगकॉग हांगकांग व्यापार विकास परिषद (HKTDC) होटल Humor अचल संपत्ति यह कनाडा संचार तांबा प्यार तरलता रसद प्रबंध मेक्सिको नेवादा Ortung रेटिंग ROHSTOFF टीवी कच्चे माल चांदी Swiss Resource Telematik व्यवसाय बिक्री अर्थव्यवस्था ज़िंक\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharyatra.com/2017/12/blog-post_17.html", "date_download": "2018-12-15T20:21:15Z", "digest": "sha1:UXVGR3G4Y6GBI2TA3K34AOB2WQCL6N4U", "length": 12848, "nlines": 122, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "आपल्यातला कुणीही मी | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nकुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात. ही बाब सामान्य म्हणून जगताना सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही, कारण नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारात नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही. मला माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं ही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणा��्यांना गती असते, प्रगती नसते.\nअन्याय घडत राहणे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्याचा वसंत सरून पानगळ अंगणी विसावणे हा काही आनंदाचा भाग नसतो. यातनादायी वाटेने प्रवास घडणे, माणसांच्या जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी कवचात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा, आणि शिकलेल्या ज्ञानाचा स्वतःला मखरात बसवून घेऊन भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे आसपास अनेक असू शकतात; पण सत्य हेही आहे की, मखरे फारकाळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.\nआदर मनातून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका घेत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही जगाला कधी ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण कुणाला अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा सोस असेल, तर कुणी काही करू शकत नाही.\nजगात मागून एकही गोष्ट मिळत नाही. पात्र बनून ती मिळवावी लागते. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक असतीलही, पण त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे नाही होत. श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. कधी वाघाच्या भक्षस्थानी पडते, पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला जे कळते ते मला, आपल्याला कळू नये, हा वर्तनविपर्यास नाही का\nमी कोणी मोठा नाही. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या स्पंदनांच्या सुरांचे गोफ गुंफून, त्याची गाणी गात ओंजळभर स्वप्नांच्या मुक्कामाकडे चालणारा आहे. माझं जगणं योग्य असेल ते करण्यासाठी आणि खरं असेल तेच बोलण्यासाठी आहे, असं मी समजतो. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं, पण मान खाली जाते, तिचं काय जगण्यात मिंधेपण कधीही येऊ नये. कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले स्थान अधिक मोलाचे असते. निदान मलातरी असं वाटतं.\nअसो, माणूस जगतो दोन गोष्टींवर. एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. भीतीचं भय असणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात, तर माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची मूल्यांवर प्रीती असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणे. मला नंदनवने नाही फुलवता येणार, पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, नाही का\nविचार कटू आहेत पण सत्य आहेत\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nकॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड...\nजगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-recent-singers-become-outdated-within-year-and-half-63725", "date_download": "2018-12-15T21:26:51Z", "digest": "sha1:K2UKSZSR7YLNAYBZKKD5BSG4IOR3NI45", "length": 13619, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news Recent singers become 'outdated' within a year and a half हल्लीचे गायक दीड वर्षात 'आउटडेटेड' होतात - रूपकुमार राठोड | eSakal", "raw_content": "\nहल्लीचे गायक दीड वर्षात 'आउटडेटेड' होतात - रूपकुमार राठोड\nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nनागपूर - पूर्वी एका गायकाचे चित्रपटसृष्टीतील करिअर कमीत-कमी पंधरा वर्षांचे होते. आता चित्रपट तयार करणाऱ्यांना संगीत महत्त्वाचे वाटते, पण त्याबद्दल आस्था राहिलेली नाही. त्यामुळे हल्लीचे गायकही एक-दीड वर्षामध्ये \"आउटडेटेड' होतात, असे स्पष्ट मत प्रसिद्ध गायक रूपकुमा�� राठोड यांनी सोमवारी व्यक्त केले. \"मोहंमद रफी पुरस्कार' स्वीकारण्यासाठी नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nजुन्या आणि नव्याची तुलना कायमच होत राहील; पण पूर्वीच्या काळातही वाईट गाणी यायची आणि आजही येतात. आज प्रमाण वाढले आहे एवढेच, असे सांगतानाच गाण्यातील शब्द आणि अर्थाची जाण असणारे कमी आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. \"सरफरोश' चित्रपटाचे \"जिंदगी मौत ना बन जाए' हे गीत सुरवातीला असे नव्हतेच. \"धुल तो धुल है' वगैरेसारखे शब्द त्यात होते. माझी नाराजी दिग्दर्शकाला कळवली. त्यानंतर मी स्वतः इसरार अंसारी यांच्याकडून ते लिहून घेतले आणि पुढे ते लोकप्रियही झाले. मात्र, त्या काळात गायक स्वतः गाण्यातील शब्दांबाबत भान राखायचे. आज काय परिस्थिती आहे, हे \"सलमान का फॅन' या गाण्यातून स्पष्ट होते,' असेही ते म्हणाले.\nरिऍलिटी शो बंद व्हायला हवेत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. ते म्हणाले, की \"रिऍलिटी शो'मुळे यशाची पायरी चढणे सोपे झाले आहे; पण हे यश अल्पकाळापुरते असते. माझ्याकडे पालक येतात आणि मुलाला किंवा मुलीला ऑडिशनसाठी दोन दिवसांत तयार करायला सांगतात. असे दोन दिवसांत गायक तयार होत नसतात, हे सांगून थकलोय. या शोमुळे कलावंतांच्या आयुष्यातील संघर्ष संपला. संगीताचा गंध नसलेलाही गाणे गातो. रिऍलिटी शोमुळे कलावंतांचे हेअर स्टाईल, पेहराव वगैरे बदलतात, मात्र आवाजाचे काय' रिऍलिटी शोजचा मुलांवर वाईट परिणाम होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.\n\"रिमिक्‍स चांगले, व्हिडिओ अश्‍लील'\n\"जुन्या गाण्यांना नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी \"रिमिक्‍स'चा मार्ग चांगला आहे. \"कांटा लगा' हे लतादीदींनी गायलेले गाणे कदाचित नव्या पिढीला माहिती नसेल; पण \"रिमिक्‍स'मुळे ते लोकांपर्यंत पोचले. दुर्दैवाने चांगल्या \"रिमिक्‍स'चे व्हिडिओ अश्‍लील असल्यामुळे त्याचे पावित्र्य राहात नाही,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nमाऊली : अॅक्‍शनपॅक्‍ड मसालापट\n\"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा \"माऊली' हा चित्रपट आला आहे. \"लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nजरिनच्या 'झलक'साठी तुंबळ हाणामारी\nऔरंगाबाद - एका मोबाईल शॉपीच्या उद्‌घाटनासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील कॅनॉट प्लेस येथे चित्रपट...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/8779-do-you-know-stan-lee-s-this-indian-superhero", "date_download": "2018-12-15T20:20:16Z", "digest": "sha1:HVVMNH35IGZL6V47MYLDTL733Y7RKHBD", "length": 8883, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईचा 'हा' सुपरहिरो तुम्हाला माहीत आहे का\nस्पायडरमॅनपासून ते एक्स-मेन, थॉर, हल्क यांसारख्या एकाहून एक भन्नाट सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी निर्माण केलेल्या अनेक सुपरहिरोंनी पराक्रम गाजवलाय. त्याच्या सुपरहिरोंनी कॉमिक्सच नव्हे, तर टीव्ही आणि हॉलिवूडचा पडदाही व्यापला. पण तुम्हाला माहीत आहे का, अमेरिकन सुपरहिरो निर्माण करणाऱ्या स्टॅन ली यांनी एका भारतीय सुपरहिरोचीही निर्मिती केली होती. हा सुपरहिरो मुंबईचा रक्षक होता. मुंबईच्या सुपरहिरोचं नाव होतं ‘चक्र’\nमुंबईचा सुपरहिरो म्हटलं की कॉमिक्सप्रेमींना राज कॉमिक्सचा डोगा आठवेल. पण स्पायडरमॅनसारख्या अनेक अजरामर सुपरहिरोंची निर्मिती करणाऱ्या स्टॅन ली यांनी चक्र नावाचा सुपरहिरोही निर्माण केला होता.\nहा ‘चक्र’ नामक सुपरहिरो प्रत्यक्षात राजू राय नामक टेक-जीनियस असतो.\nहाच राजू राय ‘चक्र’ बनून मुंबईचं रक्षण करत असतो.\nआता सुपरहिरो म्हटलं की त्याच्याकडील सुपरपॉवर्स आणि त्याचा अनोखा पोषाख हा सर्वांत महत्त्वाचा विषय असतो. त्याप्रमाणे चक्रचा पोषाख असतो निळा ट्रॅकसूट... आणि हा ट्रॅकसूट घातल्यावर त्याच्या शरीरातून वेगवेगळ्या प्रकारची शक्तीशाली चक्रं उत्सर्जित होतात. याच सुपरपॉवरच्या जोरावर चक्र मुंबईचं रक्षण करत असतो.\n2013 साली चक्रवर ऍनिमेटेड सिनेमाही प्रदर्शित झाला होता. कार्टून नेटवर्कवर हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र गंमत म्हणजे या सिनेमातील पात्र संवाद अमेरिकन इंग्लिशमध्येच बोलत होती. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी ‘फँटम प्रोडक्सन’अंतकर्गत ‘चक्र’चा नवा सिनेमा करणार होता. ‘मार्व्हल’ सिनेमांमध्ये जसा स्वतः स्टॅन ली आपले जगप्रसिद्ध पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारायचा, तशीच तो ‘चक्र’ सिनेमातही साकारणार होता. मात्र ‘फँटम’ प्रोडक्शन अचानक बंद झालं आहे आणि आता स्टॅन लीही जग सोडून गेल्यामुळे मुंबईच्या या सुपरहिरोचं भविष्य सध्यातरी अंधारमय आहे. मात्र अमेरिकन सुपरहिरोंच्या भाऊगर्दीत ‘चक्र’चं वेगळेपण चाहत्यांना नक्कीच लक्षात राहील.\n#MeToo मोहिमेचा गैरवापर करु नका - उच्च न्यायालय\nसुपरहिरोचे जनक स्टेन ली यांचं निधन\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/5300-rane-munde-fighat", "date_download": "2018-12-15T21:54:57Z", "digest": "sha1:U6I5QCUF4P5BU6JNTFZF5U2PDJXZ4N3P", "length": 5231, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नाही तर मला सुरू व्हावं लागेल; नारायण राणेंचा धनंजय मुंडेना इशारा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनाही तर मला सुरू व्हावं लागेल; नारायण राणेंचा धनंजय मुंडेना इशारा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nज्यांचा स्वाभिमान भाजपने कधीच ठेवला नाही. अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नारायण राणेंवर प्रहार केलाय.\nयावेळी मनुवादी भाजपाने त्यांना खड्यासारखं बाहेर ठेवलं असून आता कितीही सभा घेतल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही अस वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.\nतर, दुसरीकडे याला प्रत्योत्तर देत धनंजय मुंडे अजून लहान आहे माझ्यावर टीका करण्याआधी त्यांनी विचार करावा नाहीतर मला सुरू व्हावं लागेल असं प्रत्युत्तर राणेंनी दिलयं.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://amara.org/en/videos/BJjlOulLnSiJ/mr/1282293/", "date_download": "2018-12-15T20:48:49Z", "digest": "sha1:TA4VT3EFF5I22YM7AU3ANBOMCUJGZJMH", "length": 74088, "nlines": 1348, "source_domain": "amara.org", "title": "भयच्छेदाने असाध्य ते साध्य करणे । डॅन मेयर । TEDx मास्ट्रीट with subtitles | Amara", "raw_content": "\n← भयच्छेदाने असाध्य ते साध्य करणे डॅन मेयर \nमहानायक होऊन अशक्य गोष्टी कधी कराव्याश्या वाटतात का कितीही पराकोटीचं आपलं भय असलं किंवा कितीही विचित्र आपली स्वप्नं असली तरी आपल्या प्रत्येकात महानायक होण्याची क्षमता असते, अशक्य गोष्टी आपण करू शकतो आणि जगात परिवर्तन घडवून आणू शकतो असा डॅन मेयर यांचा विश्वास आहे. कझाकस्तानातील अनाथांना मदत करणाऱ्या एका मानवतावादी संघटनेचे संचालक असलेले डॅन आपल्याला सांगतात त्यांच्या लहानपणीच्या भयावर, सामाजिक विवंचनेवर आणि होणाऱ्या छळावर महानायकी कृत्य करण्य���साठी कशी मात केली, अमेरिका हॅज गॉट टॅलेंटमध्ये अंतिम स्पर्धक कसे झाले, हार्वर्ड विद्यापीठात २००७ सालचं इग नोबेल पारितोषिक कसे जिंकले, आणि तलवार गिळंकृत करणे या जगातील एका अतिप्राचीन आणि अतिधोकादायक कलेत ३९ वेळा विश्वविक्रम प्रस्थापित करून त्यातील आघाडीचे तज्ज्ञ कसे झाले आणि लोकांना त्यांच्या आयुष्यात अशक्य गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देण्याच्या ध्येयाने वेडे कसे झाले.\nत्यांच्या पहिल्या TED व्याख्यानात, डॅन श्रोत्यांना त्यांच्या अतिभयाकडून अतुलनीय कामगिरीकडे, दुबळेपणाकडून विश्वविक्रमादित्य होण्याकडे, हरलेल्या अवस्थेतून इग नोबेल पारितोषिक मिळवण्याकडे आणि पळपुटेपणाकडून अमेरिका हॅज गॉट टॅलेंटचा अंतिम स्पर्धक होण्यापर्यंतचा लांब प्रवास घडवून आणतात. तलवार गिळंकृत करण्याच्या प्राचीन कलेमागचं शास्त्र डाँ समजावून सांगतात, आणि महानायकी कृत्यं करण्यामागची त्यांच्या प्रबळ इच्छेचं, भयावर मात करण्याचं आणि अशक्य गोष्टी करण्यासाठी आणि जगपरिवर्तनासाठी मानवी शरीराच्या असलेल्या मर्यादांचं वर्णन करतात. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी करण्यासाठी भयच्छेद कसा करू शकता याबाबत क्लुप्त्या सांगतात\nहे व्याख्यान एका स्थानिक TEDx कार्यक्रमात दिलं होतं, TED परिषदांमधून स्वतंत्र निर्मिती केली होती.\nभयच्छेदाने असाध्य ते साध्य करणे डॅन मेयर \nमहानायक होऊन अशक्य गोष्टी कधी कराव्याश्या वाटतात का कितीही पराकोटीचं आपलं भय असलं किंवा कितीही विचित्र आपली स्वप्नं असली तरी आपल्या प्रत्येकात महानायक होण्याची क्षमता असते, अशक्य गोष्टी आपण करू शकतो आणि जगात परिवर्तन घडवून आणू शकतो असा डॅन मेयर यांचा विश्वास आहे. कझाकस्तानातील अनाथांना मदत करणाऱ्या एका मानवतावादी संघटनेचे संचालक असलेले डॅन आपल्याला सांगतात त्यांच्या लहानपणीच्या भयावर, सामाजिक विवंचनेवर आणि होणाऱ्या छळावर महानायकी कृत्य करण्यासाठी कशी मात केली, अमेरिका हॅज गॉट टॅलेंटमध्ये अंतिम स्पर्धक कसे झाले, हार्वर्ड विद्यापीठात २००७ सालचं इग नोबेल पारितोषिक कसे जिंकले, आणि तलवार गिळंकृत करणे या जगातील एका अतिप्राचीन आणि अतिधोकादायक कलेत ३९ वेळा विश्वविक्रम प्रस्थापित करून त्यातील आघाडीचे तज्ज्ञ कसे झाले आणि लोकांना त्यांच्या आयुष्यात अशक्य गोष्टी करण्यास��ठी प्रेरणा देण्याच्या ध्येयाने वेडे कसे झाले.\nत्यांच्या पहिल्या TED व्याख्यानात, डॅन श्रोत्यांना त्यांच्या अतिभयाकडून अतुलनीय कामगिरीकडे, दुबळेपणाकडून विश्वविक्रमादित्य होण्याकडे, हरलेल्या अवस्थेतून इग नोबेल पारितोषिक मिळवण्याकडे आणि पळपुटेपणाकडून अमेरिका हॅज गॉट टॅलेंटचा अंतिम स्पर्धक होण्यापर्यंतचा लांब प्रवास घडवून आणतात. तलवार गिळंकृत करण्याच्या प्राचीन कलेमागचं शास्त्र डाँ समजावून सांगतात, आणि महानायकी कृत्यं करण्यामागची त्यांच्या प्रबळ इच्छेचं, भयावर मात करण्याचं आणि अशक्य गोष्टी करण्यासाठी आणि जगपरिवर्तनासाठी मानवी शरीराच्या असलेल्या मर्यादांचं वर्णन करतात. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी करण्यासाठी भयच्छेद कसा करू शकता याबाबत क्लुप्त्या सांगतात\nहे व्याख्यान एका स्थानिक TEDx कार्यक्रमात दिलं होतं, TED परिषदांमधून स्वतंत्र निर्मिती केली होती.\nभारतात एक राजा होता, महाराजा, आणि\nत्याच्या वाढदिवसानिमीत्त एक फर्मान निघालं\nकि सर्व मुख्याधिशांनी राजाला\nसाजेशी अशी भेटवस्तू आणावी.\nकाहींनी उंची तलम वस्र आणली,\nकाहींनी आकर्षक तलवारी आणल्या,\nरांगेत सर्वांत शेवटी एक अतिवृद्ध\nजो त्याच्या खेड्यापासून समुद्रमार्गे अनेक\nदिवसांचा प्रवास करून आला होता.\nआणि तो पुढे येताच राजपुत्राने विचारले,\n\"तुम्ही महाराजांसाठी काय आणलं आहे\nआणि त्या वृद्ध माणसाने हळूच\nत्याची मूठ उघडून दाखवली त्यात एक\nअतिसुंदर शिंपला होता ज्यावर जांभळ्या\nपिवळ्या लाल आणि निळ्या रंगांची नक्षी होती\n\"महाराजांसाठीची हि भेटवस्तू नव्हे\nहि अशी काय भेटवस्तू आणलीत\nवृद्ध माणसाने हळुवारपणे त्याच्याकडे\nवर पाहिलं आणि म्हणाला,\n\"दूरचा प्रवास...भेटवस्तूचाच एक भाग.\"\nकाही क्षणांत मी आपल्याला एक भेट देणार आहे,\nअशी भेट कि जी मला वाटतं\nपण तत्पूर्वी, मला आपल्याला माझ्या\nप्रवासाची सफर घडवायची आहे.\nआयुष्य लहान मूल म्हणून सुरु केलं.\nआयुष्य लहान मूल म्हणून\n साधारण निम्मे जण...ठीक आहे..\nआणि आपल्यातील उर्वरित, काय\nआपण प्रौढ म्हणूनच जन्मलात\nबाप रे, मला तुमच्या आईला भेटायचंय\nअशक्य गोष्टींबद्दल बोलू या\nएक लहान मूल म्हणून मला अशक्य\nगोष्टी करण्याचे नेहमी कुतूहल होते.\nआजच्या दिवसाची मी गेली\nअनेक वर्षं वाट पाहत होतो,\nकारण आजच्या दिवशी मी प्रयत्न करणार ���हे\nअशक्य गोष्ट करण्याचा अगदी\nमी सुरुवात करणार आहे\nआपल्याला सिद्ध करून दाखवणार\nआहे कि अशक्य हे अशक्य नसतं.\nआणि मी सर्वदूर पसरवण्यायोग्य अशी\nभेट आपल्याला देऊन थांबणार आहे\nमी आपल्याला दाखवणार कि आपण आपल्या\nआयुष्यात असाध्य गोष्टी करू शकता\nअशक्य गोष्टी करण्याच्या माझ्या शोधकार्यात\nमला असं आढळलं कि\nजगातील सगळ्याच लोकांमध्ये दोन\nआणि प्रत्येकाची स्वप्नं असतात.\nअसाध्याचा शोध घेताना मला\nज्या मी माझ्या आयुष्यात केल्या ज्यांनी मला\nएक प्रकारे असाध्य करायला भाग पाडलं:\nडॉजबॉल, किंवा ज्याला आपण \"ट्रेफबॉल\" म्हणता\nमाझे तीन महत्वाचे शब्द आहेत.\nआता आपल्याला कळलं असेल मी\nआयुष्यात असाध्य ते का करतो.\nमी आपल्याला माझ्या दूरच्या\nयात्रेचं दर्शन घडवणार आहे\nआणि मी आपल्याला दाखवून देऊ\nइच्छितो कि आपण आपल्या आयुष्यात\nअसाध्य ते साध्य कसं करू\nशकता. ४ ऑक्टोबर, २००७.\nमाझं हृदय धडधडत होतं,\nजसा मी मंचावर गेलो\nहार्वर्ड विद्यापीठातील २००७ वर्षीचं\nवैद्यकशास्त्रातील इग नोबेल पारितोषिक\nमी सहलेखन केलेल्या एका\nज्याचं शीर्षक होतं \"तलवार गिळंकृत\nतो एका छोट्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात\nआला होता जे मी पूर्वी कधी वाचलंही नव्हतं,\nआणि माझ्यासाठी ती असाध्य\nतो सन्मान मी कधीच विसरू शकणार नाही.\nपण माझ्या आयुष्यातील सर्वांत\nअविस्मरणीय क्षण तो नव्हता.\n४ ऑक्टोबर, १९६७ रोजी\nहा घाबरलेला, लाजाळू, बारीक, दुबळा मुलगा\nप्रचंड भयाने ग्रासला होता.\nजसा तो मंचावर जाण्यासाठी तयार झाला,\nत्याचं हृदय धडधडत होतं,\nत्याचे पाय लटपटत होते.\nबोलण्यासाठी त्याने त्याचे तोंड उघडले,\nतो थरथरत अश्रू ढाळत उभा राहिला.\nतो तीव्र भीतीने दुबळा पडला होता,\nया घाबरलेल्या, लाजाळू, बारीक,\nत्याला अंधाराची भीती होती,\nकोळ्यांची व सापांची भीती होती\nव सापांना भीतं का\nआहेत, काही जण आहेत...\nत्याला पाण्याची आणि शार्क\nडॉक्टर्स, परिचारिका आणि दंतवैद्यकांची\nआणि सुया आणि अणकुचीदार वस्तूंची भीती होती.\nपण सर्वांत जास्त भीती होती ती\nतो घाबरलेला, लाजाळू, बारीक, दुबळा मुलगा\nमला अपयशाची आणि नकाराची भीती होती,\nकमी स्वाभिमान आणि न्यूनगंड होता,\nआणि असं काहीतरी जे आपल्याला\nमला भीती असल्या कारणाने गुंड\nमला छेडायचे आणि मारायचे.\nते मला हसायचे आणि चिडवायचे, ते मला\nकधीच त्यांच्या रेनडियर खेळांमध्ये\nहा, एक खेळ होता ज्यात\nते मला खेळू द्यायचे...\nआणि मी चांगला डॉजर नव्हतो.\nगुंड मुलं मला हाक मारायची,\nआणि मी वर मान करायचो आणि\nहे लाल डॉजबॉल्स बघायचो\nमाझ्या चेहऱ्याकडे अतिवेगाने फेकलेले\nआणि मला शाळेतून घरी परतत\nमाझा चेहरा लाल व्हायचा आणि दुखायचा,\nमाझे कान लाल व्हायचे आणि वाजायचे.\nमाझ्या डोळ्यांतून गरम अश्रु वाहायचे,\nआणि त्यांचे शब्द माझे कान जाळायचे.\nआणि ज्यांनी कोणी म्हणलंय,\n\"लाठ्या आणि दगड माझी हाडं मोडू शकतात,\nपण शब्द मला कधीच इजा पोहोचवू शकत नाहीत\"\nशब्द सुरीसारखे कापू शकतात.\nशब्द तलवारीसारखे भोसकू शकतात.\nशब्द इतक्या खोलवर जखमा करू शकतात कि\nत्या दिसू शकत नाहीत.\nतर मला भीती होती.\nआणि शब्द माझे कट्टर शत्रू होते.\nपण माझी स्वप्नंही होती.\nआणि सुपरमॅनच्या पुस्तकांत रमायचो\nआणि मी सुपरमॅनची पुस्तकं वाचायचो\nआणि मी सुपरमॅनसारखा महानायक\nमला सत्य आणि न्यायासाठी लढायचं होतं,\nमला खलनायकांविरुद्ध लढायचं होतं,\nमला जगभर उडत उडत अचाट कामगिरी करायची\nहोती आणि आयुष्यं वाचवायची होती.\nप्रचंड कुतुहल होतं. मी\nगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् व रिप्लिज\nबिलिव्ह इट वर नॉट हि पुस्तकं वाचायचो\nआपल्यापैकी कोणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड\nरेकॉर्डस् किंवा रिप्लिज वाचलं आहे का\nमला ती पुस्तकं आवडतात\nआणि मी म्हणलं, मला ते करायचंय.\nजर गुंड मुलं मला खेळू देत नसतील\nमला खरी जादू करायची आहे,\nमला खरंच काहीतरी उल्लेखनीय करायचं\nआहे जे ते गुंड करू शकत नाहीत. मला\nमाझा हेतु आणि तीव्र इच्छा शोधायच्या आहेत.\nमाझ्या आयुष्याला अर्थ आहे\nमला सिद्ध करायचं आहे कि\nअसाध्य हे असाध्य नसतं.\nमाझ्या २१ व्या वाढदिवसाआधीचा\nएकाच दिवशी दोन गोष्टी घटना घडल्या ज्यांनी\nमाझं आयुष्य कायमचं बदलवून टाकलं.\nमी दक्षिण भारतातल्या तामिळनाडूमध्ये\nमी तिथे एक धर्मप्रसारक होतो,\nआणि माझ्या मार्गदर्शक मित्राने\n\"डॅनियल, तुला स्वच्छंदी ध्येयं\n\" आणि मी म्हणलं,\" स्वच्छंदी ध्येयं\nते म्हणाले, \"स्वच्छंदी ध्येयं आयुष्यातील महत्वाची ध्येयं असतात.\nते म्हणजे स्वप्नं आणि ध्येयांचं एकत्रीकरण\nहोय, जसं तू तुला हवं ते करू शकलास,\nजिथे जावंसं वाटतं तिथे जाऊ शकलास\nम्हणलं \"मला ते शक्य नाही\nमी खूप भित्रा आहे मला खूप गोष्टींची भीती\n\" त्या रात्री मी माझी चटई\nआणि मी विचार करत राहिलो तो केवळ स्वच्छंदी\nध्येयांचा, स्वप्नांचा आण��� ध्येयांचा,\nआणि डॉजबॉल घेतलेल्या त्या गुंड मुलांचा.\nकाही तासांनी मला जाग आली.\nमाझं हृदय धडधडत होतं,\nमाझे पाय लटपटत होते.\nमाझं पूर्ण शरीर थरथरत होतं.\nआणि पुढचे पाच दिवस\nमाझी शुद्ध सारखी हरपत होती आणि मी\nमृत्युशय्येवर जगण्यासाठी धडपडत होतो.\n१०५ डिग्रीच्या मलेरियाच्या तापाने\nमाझा मेंदू फणफणत होता. आणि\nमी शुद्धीवर असताना फक्त\nस्वच्छंदी ध्येयांचाच विचार करत होतो.\n\"मला माझ्या आयुष्याचं काय\nशेवटी माझ्या २१ व्या वाढदिवसाच्या आदल्या\nमला जाणवलं कि छोटा डास,\nज्याचं वजन ५ मायक्रोग्राम पेक्षाही\nकमी होतं मीठाच्या कणाहूनही\nकमी, जर तो डास एका १७० पौंडाच्या, ८०\nकिलो वजनाच्या माणसाला बाद\nकरू शकतो, तर तो माझा खलनायक होय.\nमग मला उमगलं, तो डास नव्हे,\nप्लाजमोडियम फॅल्सीपॅरम, तो दरवर्षी\nदहा लाखांच्यावर लोकांचे प्राण घेतो.\nमग मला कळलं, ते त्याहूनही लहान आहे,\nपण मला ते खूप मोठं वाटतंय.\nभय हा माझा खलनायक होता,\nज्याने मला आयुष्यभर पंगू\nआणि ठप्प केलं होतं.\nअसं बघा, धोका आणि भय यांमध्ये फरक आहे.\nधोका हा खरा असतो.\nभय हा विकल्प आहे.\nआणि मला समजलं कि माझ्याकडे विकल्प होता:\nएकतर मी भीतीने जगेन आणि\nअपयशात त्या रात्री मरून जाईन,\nकिंवा मी माझ्या भीतीचा शेवट कारेन आणि मी\nमी आयुष्य जगण्याचे धाडस करेन.\nआणि असं बघा, मृत्युशय्येवर असणं\nआणि मृत्यूला सामोरं जाणं\nम्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असतं जे\nतुम्हाला जगण्यास अधिक प्रवृत्त करतं.\nमला कळलं कि प्रत्येकजण मृत्यु पावतो\nपण प्रत्येकजण जगत नाही.\nआपण मृत्युतच जगत असतो.\nहे बघा, जेव्हा तुम्ही मृत्युला\nस्वीकारता तेव्हाच तुम्ही खरोखर\nजगायला शिकता. मग त्या रात्री मी बदलायची\nमग मी एक छोटीशी प्रार्थना केली, मी\nम्हणलं, \"देवा, जर तू मला माझ्या २१ व्या\nवाढदिवसापर्यंत जगवलंस तर मी भयाला\nथारा देणार नाही. मी माझ्या भयाचा अंत\nकरेन, माझ्या स्वप्नांकडे मी झेपावेन,\nमला माझी वृत्ती बदलायची आहे,\nमला आयुष्यात काहीतरी अलौकिक करायचं आहे,\nमला आयुष्याचं ध्येय शोधायचं आहे,\nमला जाणून घ्यायचं आहे कि\nअसाध्य हे असाध्य नसतं.\"\nमी त्या रात्री जगलो कि नाही हे मी आपल्याला\nसांगणार नाही; ते आपणच ठरवावं.\nपण त्या रात्री मी माझ्या पहिल्या १०\nस्वच्छंदी ध्येयांची यादी बनवली\nमी ठरवलं मला जगातील महत्वाच्या\nखंडांना भेट द्यायची आहे\nजगातील ७ आश्चर���ये पाहायची आहेत\nकाही भाषा शिकायच्या आहेत,\nनिर्मनुष्य बेटावर राहायचं आहे,\nमहासागरातील बोटीवर राहायचं आहे,\nअमॅझॉनमधील आदिवासींबरोबर राहायचं आहे,\nपर्वतशिखरावर चढायचं आहे, मला\nमला सर्कसमधे काम करायचं आहे,\nआणि मला उडत्या विमानातून उडी मारायची आहे.\nपुढच्या वीस वर्षांत, मी त्यांपैकी\nबरीचशी ध्येयं पूर्ण केली.\nदरवेळी एक ध्येय पूर्ण केल्यावर मी ५ किंवा\n१० ध्येयांची भर माझ्या यादीत घालत असे\nआणि माझी यादी वाढतच राहिली.\nपुढची सात वर्षं, मी बहामाजमधील एका\nअन्नासाठी शार्कसारख्या माशांची शिकार करत,\nआणि संकटांशी सामना करायला शिकलो.\nआणि तिथून मी मेक्सिकोला गेलो,\nआणि नंतर इक्वाडोरमधील अमॅझॉन\nप्युजो पोंगो इक्वाडोर, तिथल्या\nआणि थोडं थोडं करत माझ्या ध्येयांमुळेच\nमाझा आत्मविश्वास वाढत गेला.\nमी नॅशव्हिलमधे संगीतक्षेत्रातील व्यवसाय\nकेला, आणि मग स्वीडनला\nगेलो, स्टॉकहोममधे संगीताचा व्यवसाय केला,\nजिथे मी माउंट केबनेकेजच्या शिखरावर\nएकचाकी सायकल शिकलो, विस्तव\nगिळायला, काच खायला शिकलो.\n१९९७ मधे माझ्या ऐकिवात आलं तलवार\nगिळणारे एक डझनाहूनही कमी लोक उरलेत\nआणि मी म्हणालो, \"मला ते केलंच पाहिजे\nमी तलवार गिळणाऱ्या एकाला भेटलो\nआणि काही क्लुप्त्या विचारल्या.\nतो म्हणाला, \"हो, मी तुला २ गोष्टी\nक्रमांक १: ते खूप धोकादायक आहे,\nहे करताना लोकांचा जीव गेला आहे.\nत्याचा प्रयत्न करू नकोस\nमग मी त्याचा समावेश माझ्या ध्येयांच्या\nयादीत केला. आणि मी दररोज\n१० ते १२ वेळा सराव केला\nआता मी ते मोजलं...\n४ x ३६५ [x १२]\nजवळजवळ १३,००० अयशस्वी प्रयत्नांनंतर मी\n२००१ मधे पहिल्यांदा तलवार\nत्यादरम्यान मी ध्येय ठरवलं\nजगातील अग्रणी तज्ज्ञ होण्याचं.\nमी प्रत्येक पुस्तक, नियतकालिक,\nप्रत्येक वैद्यकीय अहवाल, मी\nमी डॉक्टरांशी आणि परिचारिकांशी बोललो,\nसगळ्या तलवार गिळणाऱ्या लोकांना एकत्र करून\nआणि २ वर्षं एका वैद्यकीय\nतलवार गिळणे आणि त्याचे परिणाम या नावाने\nजो ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये\nकाही अदभूत गोष्टी मी शिकलो.\nमी शर्त लावतो काही गोष्टींचा आपण यापूर्वी\nविचार केला नसेल पण आजनंतर कराल.\nपुढच्या वेळी जेव्हा आपण घरी\nजाल आणि मांस सुऱ्याने,\nतलवारीने किंवा तुमच्या \"बेस्टेकने\"\nकापाल तुम्ही याचा विचार कराल...\nमला कळलं कि तलवार गिळण्याची\nसुरुवात भारतात झाली -\nअगदी तिथेच जिथे मी ते प्रथम पाहिलं\n२० वर्षांचा असताना -\nजवळजवळ ४००० वर्षांपूर्वी, इ.स. २००० मधे.\nगेल्या १५० वर्षांत, तलवारी\nआहे १८६८ मधे शरीरातील अवयव पाहण्याचे\nकणखर उपकरण तयार करण्यासाठी\nफ्रायबर्ग जर्मनीस्थित डॉ. एडॉल्फ\n१९०६ साली, वेल्समध्ये ECG द्वारे,\nगिळण्याच्या आणि पचनाच्या विकारांचा\nपण गेल्या १५० वर्षांत झालेल्या,\nशेकडो दुखापती आणि डझनावारी मृत्यु\nहे बघा डॉ. एडॉल्फ कुसमौलनी बनवलेलं\nशरीरातील अवयव पाहण्याचं कणखर उपकरण.\nपण आम्हांला कळलं कि गेल्या १५०\nवर्षांत २९ मृत्यु झाले आहेत\nज्यात लंडनमधील एकाचा समावेश आहे\nज्याने त्याच्या हृदयात तलवार खुपसली.\nआम्हांला हेही कळलं कि ३ ते ८ भीषण\nदुखापती तलवार गिळताना दरवर्षी होतात.\nमला माहिती आहे कारण मला फोन येतात.\nनुकतेच मला दोन फोन आले\nएक स्वीडनहून आणि एक ऑरलँडोहून\nनुकतेच गेल्या काही आठवड्यांपूर्वी\nतर ते अत्यंत धोकादायक आहे.\nदुसरी गोष्टी जी मी शिकलो ती\n२ ते १० वर्षं लागतात\nपण सर्वांत चित्तवेधक शोध मला लागला तो याचा\nकि तलवार गिळणारे ती असाध्य\nआणि मी आपल्याला एक गुपित सांगणार आहे:\n९९.९% जे अशक्य आहे त्यावर\nलक्ष केंद्रित करू नका.\nशक्य असलेल्या .१% वर लक्ष केंद्रित करा आणि\nते साध्य कसं करता येईल ते पाहा.\nआता मी आपल्याला तलवार गिळणाऱ्या\nव्यक्तीच्या मनाची सफर घडवतो.\nतलवार गिळण्यासाठी, मनाचं चिंतन लागतं,\nप्रचंड एकाग्रता, कमालीची अचूकता लागते\nबाजूला सारण्यासाठी व स्वयंचलित शारीरिक\n१०,००० हूनही अधिक वेळा केलेल्या\nआता मी आपल्याला तलवार गिळणाऱ्याच्या\nशरीराची एक छोटी सफर घडवतो.\nमला पातं जिभेवरून ढकलावं लागतं,\nघशाचा प्रतिक्षेप दाबून अन्ननलिकेद्वारे,\n९० अंशाचे वळण घेऊन अधिस्वर द्वारात खाली,\nछातीच्या पोकळीत पातं सरकवावं लागतं\nखरंतर माझं हृदय सरकावावं लागतं.\nजर आपण नीट पाहिलंत,\nमाझं हृदय तालवारीसोबत धडधडताना दिसेल\nकारण ती हृदयाला टेकून आहे\nएक अष्टमांश इतक्या अंतरावर आहे.\nहे असं आहे ज्यात खोटेपणाला\nमग मला ते छातीच्या हाडापुढे ढकलावं लागतं,\nअन्ननलिकेच्या संकोचातून खाली पोटात,\nपोटातील ताणाचा प्रतीक्षेत दाबून\nजर मला त्याहून पुढे जायचं झालं,\nमी माझ्या अंडवाहिन्यांपर्यंत जाईन.\nत्याबाबत नंतर विचारा ...\nलोक मला विचारतात, म्हणतात,\nखूप धैर्य लागत असेल...\"\nनाही. खरं धैर्य आहे ते\nत्या भित्र्या, लाजाळू, बारीक,\nअपयश आणि नकाराच्या विरुद्ध जाण्याचं,\nआणि इथे अनोळखी व्यक्तींसमोर उभं राहण्याचं\nआणि त्याच्या भयाची आणि स्वप्नांची\nमुक्तपणे, बिनधास्तपणे संवाद साधण्याचं.\nअसं बघा - धन्यवाद.\nअसं बघा, खरी अदभूत गोष्ट अशी आहे कि\nआणि आता मी आहे.\nपण खरी उल्लेखनीय गोष्ट\nहि नाही कि मी २१ तलवारी\nएकावेळेस गिळू शकतो, किंवा\n२० फुट पाण्याखाली एका टाकीत\n८८ शार्क माशांसोबत गिळू शकतो\nरिप्लिजच्या बिलिव्ह इट ऑर नॉट साठी,\nकिंवा स्टॅन लीज सुपरह्युमन्ससाठी १५००\nडिग्री लाल तळपती गिळू शकतो\nआणि ती गरम होती\nकिंवा रिप्लिजसाठी किंवा गिनेजसाठी\nकिंवा अमेरिका हॅज गॉट टॅलेंटच्या\nकिंवा २००७ चं वैद्यकशास्त्राच इग\nनाही, ती खरी उल्लेखनीय गोष्ट नाही.\nतसं लोकांना वाटतं. नाही नाही. ते खरं नाही.\nखरी उल्लेखनीय गोष्ट हि आहे\nकि देव त्या भित्र्या, लाजाळू, बारीक,\nदुबळ्या मुलाला घेऊ शकला\nसुयांना व तीक्ष्ण वस्तूंना\nआणि आता त्यानेच मला जगभर फिरवलं\nशार्क माशांच्या तलावात तीक्ष्ण वस्तू\nडॉक्टर्स, नर्सेस आणि आपल्यासारख्या\nजगभरातील श्रोत्यांसमोर बोलायचं बाळ दिलं.\nती माझ्यासाठी खरी उल्लेखनीय गोष्ट आहे.\nमला नेहमी असाध्य काहीतरी करायचं होतं -\nमला नेहमी काहीतरी असाध्य करायचं\nहोतं आणि आता मी आहे.\nमला जगपरिवर्तनासाठी माझ्या आयुष्यात\nकाहीतरी उल्लेखनीय करायचं होतं\nआणि आता मी आहे.\nमला नेहमी जगभर फिरायचं होतं\nआणि आयुष्य वाचवत, आणि आता मी आहे\nआणि आपल्याला ठाऊक आहे का\nत्या लहान मुलाच्या मोठ्या स्वप्नातील\nएक छोटा भाग अजूनही आहे\nआणि हे बघा, मला नेहमी\nमाझं ध्येय शोधायचं होतं\nआणि आता मला ते सापडलं आहे.\nपण माहिती आहे का\nविचार करत असल्याप्रमाणे ते तालवारींत\nनाही, माझ्या बलस्थानांत नाही\nते खरंतर माझ्यातील उणीवेत\nमाझं ध्येय हे जगपरिवर्तनाचं आहे\nएकवेळी एक तलवार, एकावेळी एक शब्द,\nएकावेळी एक सुरी, एकावेळी एक आयुष्य,\nलोकांना महानायक होण्यास आणि त्यांच्या\nआयुष्यात असाध्य ते साध्य\nमाझं ध्येय इतरांना त्यांचं शोधण्यासाठी\nमदत करणे हे आहे\nतुमचं उद्दिष्ट काय आहे\nतुम्ही इथे काय करण्यासाठी आला आहात\nमला वाटतं आपण सर्वजण महानायक\nतुमची अदभुत शक्ती कोणती\nजगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी,\nकाही थोडकेच तलवार गिळणारे\nपण तुम्ही एकमेव आहात.\nजरी तुमचा आवाज बारीक आणि थरथरता असला तरी.\nतुमची स्वच्छंदी ध्येयं कोणती\nजर तुम्ही काहीही करू शकलात,\nकोणीही बनू शकलात, कुठेही\nजाऊ शकलात - तुम्ही काय कराल\n आयुष्यात तुम्हाला काय करायचंय\nतुमची मोठी स्वप्नं कोणती\nलहानपणी तुमची मोठी स्वप्नं काय होती\nमी शर्त लावतो, हे ते नव्हतं, होतं का\nतुमची सर्वांत विचित्र स्वप्नं\nकोणती होती जी तुम्हाला वेगळी\nमी शर्त लावतो हे पाहिल्यावर तुमची स्वप्नं\nतुम्हाला विचित्र वाटणार नाहीत,\nआपल्यापैकी प्रत्येकाकडे एक तलवार\nआहे, एक दुधारी तलवार भयाची आणि स्वप्नांची\nतुमची तलवार गिळा, कशीही असली तरी.\nश्रोतेहो, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.\nतुम्हाला जे व्हायचं होतं ते होण्यासाठी\nकधीही उशीर झालेला नसतो.\nगुंड मुलांना ज्यांना वाटलं\nकि मी असाध्य कधीही करू शकणार नाही,\nमला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे:\nकारण जर खलनायक नसते तर\nआपण महानायक झालो नसतो.\nअसाध्य ते असाध्य नाही हे सिद्ध\nकरण्यासाठी मी इथे आलो आहे.\nहे खूप धोकादायक आहे.\nते माझा जीव घेऊ शकतं.\nमी आशा करतो तुम्हाला ते आवडेल\nहे करण्यासाठी मला आपली मदत लागेल.\nडॅन मेयर: नाही नाही. मला मोजण्यासाठी\nतुम्हां सगळ्यांची मदत हवी आहे, ठीक आहे\nजर तुम्हांला शब्द माहीत असतील तर\nनाही ते २ आहे, पण तुम्हांला समजलंय आता.\nआपला खूप आभारी आहे.\nखरंतर अगदी पोटापासून धन्यवाद.\nहोतं मी इथे असाध्य ते करण्यासाठी आलो\nआहे आणि आता मी ते केलं आहे.\nपण हे अशक्य नव्हतं.\nहे मी रोज करतो.\nअसाध्य गोष्ट त्या भित्र्या, लाजाळू, बारीक\nदुबळ्या मुलासाठी होती भयाला सामोरं\nजाण्याची, इथे [TEDx ] मंचावर उभं\nराहण्याची आणि जग बदलण्याची,\nएकावेळी एक तलवार, एकावेळी एक आयुष्य.\nजर मी आपल्याला नवीन मार्गांनी विचार\nकरायला भाग पाडलंय, जर मी\nआपल्याला असाध्य ते असाध्य नसतं\nजर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी\nकरू शकता याची जाणीव मी करून देऊ\nशकलो आहे तर माझं काम झालंय\nआणि तुमचं नुकतंच सुरु झालंय.\nस्वप्नं बघणं कधी थांबवू नका.\nविश्वास ठेवणं कधी थांबवू नका.\nआहे आणि माझ्या स्वप्नातील सहभागाबद्दल\nधन्यवाद. आणि हि माझी भेट:\nमाझा प्रवास हा भेटीचाच भाग.\nयजमान: वा, डॅन मेयर, धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/02/blog-post_93.html", "date_download": "2018-12-15T21:02:45Z", "digest": "sha1:YP6SK4E3FHYQOOQPTUCICG7XTT2NHMZR", "length": 9578, "nlines": 43, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "आपण फक्त एवढंच करुया... - ब्लॉगनामा", "raw_content": "\nआपण फक्त एवढंच करुया...\nकाल गांधींबद्दल काहीच लिहिले नाही. कारण गांधीवादी आणि गांधी विरोधक अशा दोन्हीकडून रणकंदन सुरु होतं. एकीकडे गांधी पटवून देण्याची धडपड दिसली, दुसरीकडे गांधींना चूक ठरवण्याचीही धडपड दिसली. मुळात गांधी पटवून देण्याची गोष्ट नाही. विवेकी आणि शांतताप्रिय माणसाला गांधी पटतोच. आणि चूक ठरवण्याची धडपड तर गांधी असल्यापासूनची आहे. त्यावर न बोललेलेच बरे.\nप्रश्न असा आहे की, गांधींचा विरोध करता करता, अन् नथुराम गोडसेचं समर्थन करता करता, अनेकजण वधाच्या नावाखाली हत्येचं सुद्धा समर्थन करत आहेत. आपण इतक्या विखारात अन् असंस्कृत देशात वावरतो आहोत का, जिथे हत्येचं इतक्या उघडपणे समर्थन केले जाते\nगांधी की गोडसे हा वादाचा विषय कसा होऊ शकतो निशस्त्र वृद्धाची हत्या करणाऱ्याला सहानुभूती कशी दिली जाऊ शकते निशस्त्र वृद्धाची हत्या करणाऱ्याला सहानुभूती कशी दिली जाऊ शकते दिली जात असेल, तर सहानुभूतीदारांच्या मेंदूच्या तपासणीची नितांत गरज आहे. कारण हे मेंदू देशाला हिंसेच्या खाईत लोटण्याची शक्यता आहे.\nप्राध्यापक संतोष शेणई सरांचं एक वाक्य मला आठवतंय. मागे एका ग्रुपवर चर्चा सुरु असताना त्यांनी गांधी-गोडसे वादावर छान वाक्य वापरलं होतं. ते म्हणाले - 'गांधी' हा विचार आहे, त्याची बांधिलकी मानता येते किंवा नाकारता येते. पण 'नथुराम' हा विचार नाही, ती विकृती आहे, ती केवळ नाकारताच येते.\nया देशात गांधीवाद समजलेला नसूनही गांधीवादी असल्याचे सांगणारे जसे खोऱ्याने आहेत, तसेच केवळ कुणीतरी सांगितले म्हणून गांधीला विरोध करणारे सुद्धा खोऱ्याने सापडतील. हल्ली तर त्या शरद पोंक्षेंचे नाटक बघून सुद्धा गांधींचा विरोध करणारे वाढलेत. हे एक अजब आहे. केवळ नाटक पाहून, भारावून जात विरोध करणे. असो.\nएखादा मुलगा आपल्या आई-वडिलांना त्रास देतो, त्याला ते नकोसे होतात. म्हणून त्यांना बाजूला करतो. त्याचवेळी आई-वडील नसणाऱ्यांना मात्र त्याच आई-वडिलांची किती आपुलकी असते. ओढ असते. त्याला ते हवे असतात. कारण त्याने आई वडिलांचे प्रेम अनुभवलेले नसते.\nगांधींचे सुद्धा तसेच आहे. या देशाने गांधींना बाजूला केले, तरी जगातल्या कित्येक देशांना गांधी हवाच आहे. कारण त्यांना गांधींच्या विचारांची ताकद माहित आहे. असो.\nयेत्या काळात केवळ संघ किंवा भाजपचा विरोध म्हणून गांधी���ना आपलंसं करणारे वाढतील आणि अर्धवट माहितीवर गांधींना विरोध करणारेही वाढतील. अशा उथळ गोंधळात आपण फक्त एवढंच करुया - अहिंसा आणि सत्य ही तत्व जोपासणारा गांधी जपूया.\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T20:39:48Z", "digest": "sha1:YVRGFZ7BXWTUUXZ4ZON4F6PZU63AQUQR", "length": 15425, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रवींद्र मराठेंना अटक करताना पुणे पोलिसांचा आतातायीपणा – शरद पवार | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खा���दार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nस��ंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune रवींद्र मराठेंना अटक करताना पुणे पोलिसांचा आतातायीपणा – शरद पवार\nरवींद्र मराठेंना अटक करताना पुणे पोलिसांचा आतातायीपणा – शरद पवार\nपुणे, दि. २६ (पीसीबी) – प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना बनावट कागद पत्रांच्या आधारे कर्ज मिळवून दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे रवींद्र मराठे यांना देखील अटक केली आहे. मात्र, पुणे पोलिसांची ही कारवाई चुकीची आहे. यातून पोलिसांचा आततायीपणा दिसून येत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे पोलीस आणि गृह विभागावर टीकास्त्र सोडले.\nआज (मंगळवारी) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, बँकेच्या गैरकारभाराबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. त्यांच्या शिवाय कारवाई करण्याचा अधिकार कोणालाही नाही.\nमात्र, पुण्यातील बँक अधिकाऱ्यांना अटक केल्याने पुणे पोलीस अधिक जागरुक असल्याचे दिसून आले, असा चिमटा त्यांनी काढला. या कारवाईतून पुणे पोलिसांनी कायद्याचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होत आहे, असेही पवार म्हणाले.\nPrevious articleपिंपरीत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून सात जणांना पावने आठ लाखांचा गंडा\nNext articleआळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआ��एसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nकोंढव्यात अंगात दैवी शक्ती येत असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीसह तरुणीवर लैंगिक अत्याचार\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nधुळे महापालिकेत भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nठेवीदारांचे वाटोळे करणाऱ्या ‘शुभ कल्याण’च्या दिलीप आपेटला पुण्यातून अटक\nपुण्यातील बुधवार पेठेत दहीहंडीच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळून १५ जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/lessons-of-transportation-rules-given-by-the-students-through-drawing/12061037", "date_download": "2018-12-15T20:21:35Z", "digest": "sha1:X7ERQ5ULZOGI3FXQDBH5GLTNUXTFARFB", "length": 10097, "nlines": 72, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून दिले वाहतूक नियमांचे धडे – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनी चित्रकलेतून दिले वाहतूक नियमांचे धडे\nनागपूर : दरवर्षी रस्ते अपघातात हजारोंचे बळी जात असतात. वाहनचालकांनी वाहतुकींचे नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात निम्म्याने कमी होऊ शकतील. खरेतर वाहतुकीचे नियम पाळणे ही जीवनशैली झाली पाहिजे. हा संदेश घेऊन शेकडो शाळकरी विद्यार्थी बुधवारी रंगांच्या दुनियेत रंगले होते. हा उपक्रम नागपूर शहर पोलिसांच्यावतीने राबविण्यात आला.\nशहर पोलीस व वाहतूक शाखेच्या रस्ते सुरक्षा दलातर्फे सेंट पॉल शाळेच्या परिसरात रस्ता सुरक्षा विषयावर आंतरशालेय चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर��धेच्या उद््घाटनप्रसंगी शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपायुक्त (वाहतूक शाखा) तिळक रोशन, सेंट पॉल शाळेचे संचालक डॉ. राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्या देवांगणा पुंडे, मुख्याध्यापिका संगीता पिरके, हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान माने, वाहतूक शाखेचे पीआय वाजीद शेख, कॉन्स्टेबल देठे, गोविंद चाटे, नीलेश बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळण्याबाबत प्रेरक मार्गदर्शन केले.\nया स्पर्धेत शहरातील विविध शाळांचे ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आरएसपी परेड व सलामी दिली. त्यानंतर चित्रकलेला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम पाळण्याचा आग्रह धरणारे व नियम न पाळल्यामुळे कसे धोके उद्भवतात यावर अतिशय मनमोहक चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधले.\nसोबत आकर्षक घोषवाक्यही मुलांनी तयार केले. सध्या शहरातील अनेक चौकामध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत आवाहन करणारे ‘गब्बर सिंग’चे पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधत आहेत. विद्यार्थ्यांनी काढलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रांनाही चौकात असेच स्थान देण्यात येणार असल्याचे पोलीस विभागातर्फे सांगण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरएसपी हेड कॉन्स्टेबल अतुल आगरकर व संचालन शाळेच्या शिक्षिका संगीता मानकर यांनी केले. डॉ. राजाभाऊ टांकसाळे यांनी आभार मानले.\nसलमान खान – कैटरीना कैफ ने कर ली है जनवरी की Booking, फिल्म भारत की ताज़ा डीटेल्स\n‘Cheat India’ की रिलीज पहले इमरान हाशमी ने फिल्म के बारे में दिया बड़ा बयान\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nअगर देश हिंदू राष्ट्र बनता है तो देश के भीतर ही कई राष्ट्र बनाने की स्थिति आ जायेगी – कुमार केतकर\nZomato द्वारा निकला गया बिज़नेस असोसिएट कंपनी के ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई की तैयारी में\nExclusive Video : सख्त पुलिस अधिकारी ही नहीं कवि, शायर और गायक भी हैं उपराजधानी के डीसीपी\nकमलनाथ को इंदिरा गांधी ने क्यों कहा था ‘तीसरा बेटा’\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nरेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार ��ंत्री सुभाष देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी मालकी हक्काचे पट्टेवाटप\nअगर देश हिंदू राष्ट्र बनता है तो देश के भीतर ही कई राष्ट्र बनाने की स्थिति आ जायेगी – कुमार केतकर\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nरेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी मालकी हक्काचे पट्टेवाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mandarwaani.blogspot.com/2012/08/", "date_download": "2018-12-15T21:01:51Z", "digest": "sha1:5GXL32IZFLVZNPBGSZYBJKTA6XNEPVRV", "length": 6400, "nlines": 72, "source_domain": "mandarwaani.blogspot.com", "title": "गोष्टी मनातल्या: August 2012", "raw_content": "\n चाफ्याची फुले... ५ पैशाला एक\nसाधारणपणे २०-२५ वर्षांपुर्वीची हि आठवण...\nसाधारणपणे 7 ते 8 वर्षाचा एक मुलगा सकाळी ७-७:१५ पासून ८ वाजेपर्यंत ओरडत असायचा. सुरुवातीला कुतूहल म्हणून लोक येवून बघायचे कि कसली फुले आहेत ते. कशी आहेत ते. त्यातून काही नेहेमीचे customer झाले. दिवसांमागून दिवस गेले. 5 पैशाची फुले रुपयाला 10, मग रुपयाला 6 अशी महाग होत गेली.. मग हळूहळू तो मुलगा अभ्यासात busy झाला. पण लोक केवळ चाफ्याच्या आठवणीने विचारत यायचे.. फुले आहेत का म्हणून... रोजच्या रोज येणारे पोतदार आजोबा, इनामदार आजोबा, श्रावण सुरु व्हायच्या आधी \"booking\" करून ठेवणारे जैन आजोबा आणि असे कित्येक लोक ...\nतुमच्या लक्षात आले असेलच कि तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून अस्मादिकच होते\nआता मागे वळून बघताना वाटते खरंच मी दारासमोर उभा राहून फुले विकत होतो का सुरुवातीला जरा संकोच वाटत होता, पण हळू-हळू सवय झाली आणि मग मजा पण यायला लागली. आई-दादा भल्या पहाटे उठून गच्चीवर जावून चाफ्याची फुले काढायचे. हाताला येतील तेवढी मी पण काढायचो. प्रथम ज्यांचे booking असेल त्यांच्यासाठी फुले बाजूला काढून ठेवायची आणि उरलेली घेवून लगेच विकायला पळायचे. शाळा-class ची वेळ होइपर्यंत जमतील तेव्हढी विकायची आणि मग उरलेल्या फुलांसाठी पाटी लावून ठेवायची सुरुवातीला जरा संकोच वाटत होता, पण हळू-हळू सवय झाली आणि मग मजा पण यायला लागली. आई-दादा भल्या पहाटे उठून गच्चीवर जावून चाफ्याची फुले काढायचे. हाताला येतील तेवढी मी पण काढायचो. प्रथम ज्यांचे booking असेल त्यांच्यासाठी फुले बाजूला काढून ठेवायची आणि उर��ेली घेवून लगेच विकायला पळायचे. शाळा-class ची वेळ होइपर्यंत जमतील तेव्हढी विकायची आणि मग उरलेल्या फुलांसाठी पाटी लावून ठेवायची त्यात एखादा दिवस असा यायचा कि फुले फारशी निघायची नाहीत किंवा पाऊस खूप असायचा.. मग लोकांना समजावता समजावता नाकी-नऊ यायचे.. त्यांना वाटायचे की booking करूनही आम्ही त्यांच्यासाठी फुले ठेवली नाहीत सगळीच पंचाईत .. एखादे फुल तोडताना फांदी तुटली तर वाटणारी हळहळ, झाडावरच्या कळ्या बघून दुसऱ्या दिवशी किती फुले येतील याचा अंदाज करायचा..फुले कमी झाली कि झाडाची छाटणी करून घ्यायची... दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवरून फुले खाली सोडण्यासाठी केलेली युक्ती - दोरीला plastic ची पिशवी बांधून त्यातून फुले खाली सोडायची... एक न अनेक आठवणी\nत्या फुले विकण्याच्या अनुभवाचा एक फायदा नक्की झाला - भीड चेपली. आणि आता वाटते त्याचा गेल्या 10-12 वर्षात कुठे-ना-कुठेतरी नक्की उपयोग झाला आहे.\nआज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे गेले 2 दिवस office मध्ये एकजण त्याच्या घरची चाफ्याची फुले घेवून येत आहे ... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या\nतो आणि ती (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T20:18:04Z", "digest": "sha1:RRZBZP3DVECX4PISXTWK3X7QOMHTJUAM", "length": 8405, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जवसुलीसाठी चक्क प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्जवसुलीसाठी चक्क प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण\nकर्नाटकमधील घटना: फायनान्स कंपनीचे चार कर्मचारी ताब्यात\nबंगळूर – कर्जवसुलीसाठी चक्क प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली. संबंधित गुन्ह्याबद्दल एका फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nबंगळूरमधून शुक्रवारी रात्री एक खासगी बस केरळकडे निघाली. बसमध्ये 42 प्रवासी होते. त्या बसला बंगळूरमधून बाहेर जाण्यापूर्वीच दुचाकींवरून आलेल्या चौघांनी रोखले. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी चालकाला बस एका गोदामात नेण्यास सांगितले. या प्रकारामुळे प्रवासी भयभीत झाले. एका प्रवाशाने प्रसंगावधान दाखवत पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी मोबाईल दूूरध्वनीवरून संपर्क साधला. काही वेळेतच सुमारे 30 सशस��त्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बस थांबवण्यात आलेल्या गोदामाला घेरून ती रोखणाऱ्या चौघांपैकी एकाला तातडीने पकडले. घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या इतर तिघांना काही तासांत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आणि बस अपहरणामागील कारण उलगडले.\nअटक करण्यात आलेल्या चौघांनी ते एका फायनान्स कंपनीच्या वसुली पथकाचे कर्मचारी असल्याचे सांगितले. संबंधित फायनान्स कंपनीने बसच्या मालकाला कर्ज दिले होते. मात्र, तो नियमितपणे कर्जाचा हफ्ता भरत नव्हता. त्यामुळे बस ताब्यात घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही, अशी माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली. अर्थात, कर्जवसुलीसाठीचा धाडसी फंडा त्या कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरहाटणीतील 30 अनधिकृत बांधकामे भुईसपाट\nNext articleइंग्रजीच्या विभागातील विद्यार्थ्यांचे उपोषण मागे\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nपूर्ण कर्ज फेडण्यास तयार, पण… – विजय मल्या\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T20:08:07Z", "digest": "sha1:2XTDESP5LETOMQXT6RXAP3UOZO26S7GP", "length": 9035, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुद्रांक शुल्क थकीत निधीसाठी वित्तमंत्र्यांची भेट घेणार – विश्‍वास देवकाते | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुद्रांक शुल्क थकीत निधीसाठी वित्तमंत्र्यांची भेट घेणार – विश्‍वास देवकाते\nपुणे, दि.31 – राज्य शासनाकडे मुद्रांक शुल्कची 290 कोटी रुपयांची थकबाकी आहे. हा निधी अद्याप जिल्हा परिषदेला न मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेचे विकासकामे संथ गतीने सुरू आहे; तर नवीन कामांचे नियोजन रखडले आहे. यामुळे शासनाकडून मुद्रांक शुल्कचा निधी तत्काळ जिल्हा परिषदेला मिळावा, यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिली.\nजिल्ह्यातील खरेदी-विक्री व्यवहारांच्या प्रमाणानुसार राज्य सरकारकडून एक टक्के मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेला दिले जाते. या मिळणाऱ्या एकूण मुद्रांक शुल्काचा निधी जिल्हा परिषदेला आणि ग्रामपंचायतींना विभागून दिला जातो. ग्रामपंचायतींना दिली जाणारी रक्कम ही संबंधीत गावाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या प्रमाणानुसार दिली जाते. जिल्हा परिषदेने 2016-17 चे अंतिम अंदात्रपत्रक 215 कोटी 20 लाखांचे होते. मुद्रांक शुल्क विभागाकडून जिल्हा परिषदेला 189 कोटी 57 लाख 75 हजार रुपये येणे बाकी आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा 2017-18 चे मुळ अंदाजपत्रक फक्त 168 कोटी 70 लाखांचे झाले आहे. या अंदाजपत्रकामध्ये 2016-17 वर्षा पेक्षा जवळपास 70 कोटींची त्रुट आहे. निधीची कमतरता असल्याने मुळ अंदाजपत्रकामध्ये अनेक विभागांचा निधी कमी करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्कची ही थकीत रक्कम आता 290 कोटींवर पोहोचली आहे.\nया थकबाकीचा परिणाम आगामी 2018-19 च्या अंदाजपत्रकावर होणार आहे. याबाबत देवकाते यांनी सांगितले, राज्य शासनाने मुद्रांक शुल्क विभागाचे थकीत रक्कम दिल्यानंतर विकास कामे करण्यासाठी गती येणार आहे. नाविण्य पूर्ण योजना राबिण्याचे नियोजन करता येणार आहे. राज्य शासनाकडून थकीत रक्कम लवकरात लवकर दिली जाईल असे आश्‍वासन यापूर्वी सर्व मंत्र्यांनी दिले आहे. मात्र, अद्याप निधी दिला नाही. दरम्यान, याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांची भेट घेतली आहे; तर गुरुवारी (दि.1) वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार पुणे दौऱ्यावर असून, त्याबाबत त्यांची भेट घेणार आहे, अशी माहिती देवकाते यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंतर चार्टर्ड अकौंटंट फर्म क्रिकेट स्पर्धा; स्टॅलियन्स इलेव्हन संघाला विजेतेपद\nNext articleक्रेझ वाढवण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/life?start=1", "date_download": "2018-12-15T20:40:24Z", "digest": "sha1:I2VT5SQKFIBRTUAF474MRKVHRMQL2QCK", "length": 24656, "nlines": 162, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome इतर लिंक्स जीवन विषयक\nस्वत:ला रिक्त करून प्रज्ञाशील बना..\nतुम्ही पुरेसे कणखर व पर���पक्व नाहीत, याचे कारण म्हणजे तुम्ही अनेकदा निराश होता, चिडता आणि कमजोर लोकांवर तोंडसुख घेत, त्यांच्यावर आपला सगळा राग काढता. बरोबर आहे ना तुमच्यातील उणिवा व अवगुण तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. इतकेच नव्हे, तर सार्मथ्याकडे जाणारा रस्ता तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. साध्या, सोप्या जीवनासाठी नव्हे, तर सार्मथ्यशाली आणि प्रेरणादायी आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. सार्मथ्याकडे जाणार्‍या तरुण प्रवाशाची पहिली पायरी कोणती असावी तुमच्यातील उणिवा व अवगुण तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. इतकेच नव्हे, तर सार्मथ्याकडे जाणारा रस्ता तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. साध्या, सोप्या जीवनासाठी नव्हे, तर सार्मथ्यशाली आणि प्रेरणादायी आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. सार्मथ्याकडे जाणार्‍या तरुण प्रवाशाची पहिली पायरी कोणती असावी प्रथम हे समजून घ्या की, सर्वसाधारणपणे चार प्रकारची ऊर्जा वा चैतन्ये आपल्या आतच बंदिस्त असतात. हे चैतन्य आपल्याला बाहेर आविष्कृत करता आले पाहिजे. ती चैतन्ये पुढीलप्रमाणे..\n-शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक चैतन्य\nएका सखोल-चांगल्या सरावानिशी योग, प्राणायाम तसेच श्वासोच्छ्वासाचे आयाम, आपल्याला करता आले पाहिजेत. जेणेकरून आपल्या आतील शारीरिक चैतन्य मुक्त होऊ शकेल. तसेच संवेदनशील योग्य भावभावना, प्रेम व करुणा यासह भावनिक चैतन्यमयतेला मोकळे करा. मौलिक मूल्ये ओळखा आणि ती प्रत्यक्ष जीवनात उतरवा. ही तिन्ही चैतन्ये जेव्हा मोकळी होतील तेव्हा ती आध्यात्मिक ऊर्जेलाही बंदिस्ततेतून मुक्त करतील. या चारही प्रकारच्या चैतन्यमयतेसह कुठल्याही तरुणाचे जीवन सार्मथ्यशाली तर होईलच; पण असा तरुण मोठे वैभवशाली व सर्वाधिक यशस्वी जीवन जगू शकेल. मग तुम्ही तुमच्यातील अवगुणांवर सहज मात करू शकाल. खरे तर आमची जीवनविषयक मते वा विचारसरणी ही संकुचित आहे. पण, आता तुम्ही व्यक्त केलेल्या चैतन्याच्या दिशेने आजचे तरुण मुक्त होतील\nएक जण मार्शल आर्ट्सचा बादशहा ‘ब्रुस ली’कडे गेला आणि त्याने त्याला मार्शल आर्ट्स शिकवण्याची विनंती केली. ‘ब्रुस ली’ने विचारले की ‘तुला यापूर्वीचा मार्शल आर्ट्सचा काही अनुभव आहे का’ त्याने उत्तर दिले की, मला ‘ब्लॅक बेल्ट’ मिळाला आहे. मग त्या माणसाने ‘ब्र���स ली’ला मार्शल आर्ट्सच्या काही कसरती करून दाखवल्या. ते पाहून ‘ब्रुस ली’ त्याला म्हणाला, ‘तुला जर मार्शल आर्ट्स शिकण्यात खरोखरच रस असेल तर तू आतापर्यंत जे काही शिकला आहेस ते तुला प्रथम डोक्यातून काढावे लागेल आणि कोर्‍या पाटीसह माझ्याकडे यावे लागेल.’ त्या खेळाडूला ते ऐकून धक्काच बसला आणि त्याने त्याचे कारण ‘ब्रुस ली’ला विचारले. ‘ब्रुस ली’ने त्यावर त्याला एक गोष्ट सांगितली. वादविवादात जिंकण्यासाठी एक माणूस झेन गुरूंकडे गेला. त्या गुरूंनी त्याला चहाचा आग्रह केला आणि त्याच्या कपात ते चहा ओतू लागले. कप भरूनही ते गुरू चहा ओततच होते. त्यांनी त्या गुरूंना विचारले की ‘तुम्ही हे काय करता आहात’ त्याने उत्तर दिले की, मला ‘ब्लॅक बेल्ट’ मिळाला आहे. मग त्या माणसाने ‘ब्रुस ली’ला मार्शल आर्ट्सच्या काही कसरती करून दाखवल्या. ते पाहून ‘ब्रुस ली’ त्याला म्हणाला, ‘तुला जर मार्शल आर्ट्स शिकण्यात खरोखरच रस असेल तर तू आतापर्यंत जे काही शिकला आहेस ते तुला प्रथम डोक्यातून काढावे लागेल आणि कोर्‍या पाटीसह माझ्याकडे यावे लागेल.’ त्या खेळाडूला ते ऐकून धक्काच बसला आणि त्याने त्याचे कारण ‘ब्रुस ली’ला विचारले. ‘ब्रुस ली’ने त्यावर त्याला एक गोष्ट सांगितली. वादविवादात जिंकण्यासाठी एक माणूस झेन गुरूंकडे गेला. त्या गुरूंनी त्याला चहाचा आग्रह केला आणि त्याच्या कपात ते चहा ओतू लागले. कप भरूनही ते गुरू चहा ओततच होते. त्यांनी त्या गुरूंना विचारले की ‘तुम्ही हे काय करता आहात’ ते म्हणाले, ‘तू या चहाच्या कपाप्रमाणे अगोदरच भरलेला आहेस. प्रथम तू तुझ्या मन-बुद्धीचा कप रिकामा कर आणि मग मी तुला काही सांगू शकेन, शिकवू शकेन. दुसर्‍या भाषेत सांगायचे तर भरलेल्या कपात आणखी चहा ओतणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.’ प्रथम तुम्ही स्वत:ला निदरेष रिक्त करा आणि मगच त्या अवकाशात तुम्ही नवे काही शिकून प्रज्ञाशील बनाल. या निदरेष रिक्ततेसाठी प्रबळ आंतरिक इच्छाशक्ती हवी. जेव्हा तुम्हाला काही काम नसेल, तेव्हा विचारांच्या हालचालींशिवाय राहण्यास शिका.\nविचार येतील आणि जातील. पण, तुम्ही त्या विचारांकडे अक्रिय सावधानतेने पाहा. कुठल्याही परिस्थितीत त्याच्याशी एकरूप होऊ नका. मग तुम्ही आत्मसुख व शांती यांची अनुभूती घ्याल. स्वत:ला निदरेष रिक्त करणे, विचारांच्या हालचालींशिवाय तसेच राहणे, ���ासाठी एका आंतरिक शिस्तीची मोठी आवश्यकता आहे. अर्थात हा आयुष्यभराचा प्रवास आहे. तुम्ही जर तुमच्या विचारांकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की विचार हे यांत्रिकतेतून घडत असतात आणि तुम्ही त्याच्या कृत्रिमतेतील घडणीला बळी पडता. त्यात परिवर्तन घडवून आणा.\n*प्रपंच्यातले प्रश्न घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला दासगणू महाराज प्रामुख्याने एकच उपदेश करीत असत तो म्हणजे, “ईश्वरावर श्रद्धा ठेवां आणि नामस्मरण चालू द्या.” चौर्यांशी लक्ष योनीतून मार्ग क्रमण केल्यावर फक्त एकदा नरदेह प्राप्त होतो.तो अतिशय दुर्मिळ व क्षणभंगुर आहे, ईतकच नाही तर नरकाच कोठार हि आहे. पण अखेर याच नरदेहात ईश्वर प्राप्ती होणार आहे, ”ईश्वरप्राप्ती” हेच नरदेहाच अंतिम ध्येय आहे, ज्या अव्यक्तातून आपण आलो आहोत, त्याच अव्यक्तात, पुन्हा समरसून जायचं आहे. एवढ असूनही या जगण्याचं आपल्याला कोण कौतुक आपण आपल्या या नश्वर देहावर किती प्रेम करतो, त्या देहाला केवढ जपतो. त्याला सुख मिलाव म्हणून किती धडपडतो. हे सर्व चूक आहे अस नाही, पण त्याची आसक्ती हे वाईट. हि आसक्ती मग या देहाला कायकाय करायला भाग पडते.सारी धडपड या देहाच्या सुखाकरिता. आधी आस, मग ध्यास, आणि मग हव्यास, अश्या तर्हेने ती वाढतच जाते.काम, रोध, लोभ, मोह, मत्सर हे षडरिपू या देहावर अधिराज्य गाजवतात आणि या सर्वांवर कडी करणारा ”अहंकार” किंवा”मीपणा ” हा जो ”मी” आहे ना, तोच जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे तो दिसत नाही पण ‘आहे’ तर खरा आपण आपल्या या नश्वर देहावर किती प्रेम करतो, त्या देहाला केवढ जपतो. त्याला सुख मिलाव म्हणून किती धडपडतो. हे सर्व चूक आहे अस नाही, पण त्याची आसक्ती हे वाईट. हि आसक्ती मग या देहाला कायकाय करायला भाग पडते.सारी धडपड या देहाच्या सुखाकरिता. आधी आस, मग ध्यास, आणि मग हव्यास, अश्या तर्हेने ती वाढतच जाते.काम, रोध, लोभ, मोह, मत्सर हे षडरिपू या देहावर अधिराज्य गाजवतात आणि या सर्वांवर कडी करणारा ”अहंकार” किंवा”मीपणा ” हा जो ”मी” आहे ना, तोच जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे तो दिसत नाही पण ‘आहे’ तर खरा \nया अहंकारात किंवा आसक्तीत, आपण गुरफटून जातो. मग केव्हा तरी मृत्यूचा विळखा पडतो. आणि हा साडेतीन हाताचा देह संपुष्टात येतो. तरीही आपण ”अमरपट्टा” घेऊन आल्या सारखे वागतो. फायद्याच आहे ते मिळवायचचं, ते मिळवल्या नंतर मला समाधान लाभेल य�� कल्पनेन, मृगजळा मागे धावत राहतो. स्वार्थासाठी धडपडताना परमार्थाची साघी आठवनही होत नाही:आणि झाली तर ती आपली ईच्छापुर्ती करण्यापुरती … यामुळे पापं आणि वासना नको तेवढ्या वाढत जातात. आणि माणूस शाश्वत आनंदाला कायमचा मुकतो. यातून वृद्धी होते ती चिंता, क्लेश, काळजी, ताणतणाव, आजारपण अनेक आपत्ती यांचीच … यामुळे पापं आणि वासना नको तेवढ्या वाढत जातात. आणि माणूस शाश्वत आनंदाला कायमचा मुकतो. यातून वृद्धी होते ती चिंता, क्लेश, काळजी, ताणतणाव, आजारपण अनेक आपत्ती यांचीच मग या सर्वांना तोंड देता आपल्या नाकीनव येतात.तेव्हा परमार्थ आठवूच शकत नाही, तर तो आठवावा, यासाठीच ” महाराज दासगणू” आग्रहाने प्रतिपादन करतात, कि नामस्मरण करून या सर्वांच्या बाहेर पडता येतं ” ऐहिक गोष्टींची अभिलाषा धरलीच पाहिजे का मग या सर्वांना तोंड देता आपल्या नाकीनव येतात.तेव्हा परमार्थ आठवूच शकत नाही, तर तो आठवावा, यासाठीच ” महाराज दासगणू” आग्रहाने प्रतिपादन करतात, कि नामस्मरण करून या सर्वांच्या बाहेर पडता येतं ” ऐहिक गोष्टींची अभिलाषा धरलीच पाहिजे का मग ईश्वराचीच का धरु नये. त्यासाठी सर्वच संतांनी नामस्मरणाला खूपच महत्व दिले आहे. सर्वं संतांच्या मुखी आपल्या साठी एकच आग्रहाच प्रतिपादन असते, अखंड नामस्मरण मग ईश्वराचीच का धरु नये. त्यासाठी सर्वच संतांनी नामस्मरणाला खूपच महत्व दिले आहे. सर्वं संतांच्या मुखी आपल्या साठी एकच आग्रहाच प्रतिपादन असते, अखंड नामस्मरण पण आपण वारंवार समजावूनही नको त्याच मार्गाने जात असतो, आणि अध:पतित होत असतो, दासगणू महाराज म्हणत “नामस्मरण करण्यात कठीण काय आहे पण आपण वारंवार समजावूनही नको त्याच मार्गाने जात असतो, आणि अध:पतित होत असतो, दासगणू महाराज म्हणत “नामस्मरण करण्यात कठीण काय आहे” त्यात सोवळ्या ओवळ्याच, जातीधर्मांच, उच्चनीच्चतेच, स्थळकाळाच, कश्याचच बंधन नाही. हा मार्ग आचरायला एकदम सोपा आहे. मात्र त्यासाठी काही पत्थ्य आपणही पाळावी लागतात, ते म्हणतात ”नामस्मरण” हि काही नुसती कवायत नव्हे, तोंडाने राम, राम आणि मन मात्र दुसरीकडेच भरकटलेल. नामस्मरण हे अंत:करणा पासून व्हायला हवं आणि त्यात ”सातत्य” हि हवं. ‘भगवंत आपल्या जवळ आहे हि भावना हवी. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना विवेक शाबूत राहतो. आपल आचरण भगवंत पाहतो आहे, याची जाणीव असली की, नीती आणि ��दाचार वेगळे राहत नाही. भक्ती हा नीतीचा गाभा आहे, सदाचार हि त्याची परिणीती आहे. चांगल्या वाईटातला फरक तरी आपल्या सदविवेकबुद्धीला करता यायला हवा. संत चरित्रात आपण पाहतो कि विवेका बरोबर ”वैराग्य”हि महत्वाचं प्रपंच्यात राहून पूर्ण वैराग्ययुक्त होण फार फार कठीण, पण आसक्ती वर बर्यापैकी ताबा मिळवता आला, तरी परमार्थाची वाटचाल सुकर होईल, यात शंका नाही.\nआपण मात्र सारखा परिग्रह करीत राहतो. कसला ना कसला लोभ, [पैशाचा,प्रसिद्धीचा] धरत राहतो. हे फार वाईट आहे, आणि त्याचा ”ईश्वराशी नाहक संबंध हि जोडतो”. त्यातून ईश्वराला घूस देण्याचा प्रयत्न देखील करतो, हे फारच वाईट आहे, त्याला द्यायचं आहे तर प्रेम द्या. तो भावाचा, भक्तीचा भूकेला आहे हे विसरू नका. परमांत्म्यात सतत ”अनुसंधान” हवं. त्याच्या साठी वेळ, आणि वयाचे हि बंधन नाही. संतांच्या या शिकवणीच पालन करणे हे आपलें नैतिक कर्तव्य आहे.\nथोडक्यात म्हणजे ईश्वरावर निष्ठा ठेवून आणि विवेक बुद्धी शाबूत ठेवून नामस्मरण करीत राहीलं, तर प्रपंच्यात राहूनही सहज पणे परमार्थ साधता येतो, आणि या नश्वर, क्षणभंगुर देहाचं सार्थक करून घेता येत. ज्यांनी हे ज्ञानामृत जनमानसात भरभरून वाटल आणि जनतेला त्या साठी सक्रीय केलं त्या महापुरुश्यांना कोटी कोटी प्रणाम\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T20:19:13Z", "digest": "sha1:NUQUEHW7MYKLZGQQGQ2T2FNFICQCQTWI", "length": 44081, "nlines": 687, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "शंका समाधान – Suhas Gokhale", "raw_content": "\nआपल्या भावना मी समजू शकतो पण आपल्या जन्मकुंडलीचा अभ्यासातून जे काही दिसले ते मी आपल्याला सांगीतले, त्यात कोणतेही ‘शुगरकोटींग’ नाही , कारण केवळ आपल्याला बरे वाटावे म्हणून जर असे काही केले तर ती शास्त्राशी प्रतारणा ठरेल आणि अशा गोष्टीं माझ्या हातून कदापि शक्य होणार नाहीत.\nआपल्या भविष्यात चांगले किंवा आपल्या मनात जे आहे तेच धडावे अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते, तशी ती असणे ही गैर नाही, प्रतिकूल भाकिते स्बीकारणे , पचवणे त्यामुळेच बर्‍याच जणांना काहीसे अवघड जाते असा माझा अनुभव आहे.\nआपल्याकडे जे नाही त्याची खंत बाळगून , कुढत बसण्यापेक्षा आपल्यापाशी जे आहे त्याचा जास्तीत जास्त चांगल्या तर्‍हेने आनंद कसा घेता येईल हया गोष्टी कडे लक्ष देऊन पहावे असे मी सुचवतो.\nज्योतिषशास्त्र आपल्याला आपले सामर्थ्य ,उणीवां कोणत्या आहेत, आपल्यापुढे प्रगतिच्या कोणत्या संधी आहेत आणि भविष्यात आपल्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे याचे मार्गदर्शन करते. त्यायोगे आपण आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देऊन वेळ, पैसा व ताकत यांचा सुयोग्य वापर करु शकतो. अपेक्षां किती, केव्हा व कुठे ठेवायच्या याचा अंदाज आल्याने वारंवार होणारे अपेक्षाभंग कमी होतात आणि जे होतात त्यांचे आघात काहीसे सौम्य होतात.\nज्योतिषशास्त्र हे दिशादर्शक शास्त्र असल्याने ते तुमच्या समस्यां वा अ‍डचणीं एखादी जादू केल्या सारख़े दूर करु शकत नाही. हे शास्त्र तुमचे नशिब बदलू शकत नाही. काही समस्यां वा अ‍डचणीं या न सूटणार्‍या स्वरुपाच्या असतात त्या आहे तशा स्विकारणे एव्हढाच पर्याय आपल्या हातात असतो, काही समस्यांना केवळ ‘काळ आणि विस्मृती’ हाच एक उपाय असतो, मात्र काही समस्या प्रयत्नांच्या जोरावर ,प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर सोडवता येतात. आपल्या पुढ्यातली समस्या या तीन पैकी कोणत्या गटात मोडते याचे मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र निश्चीतपणे करु शकते आणि तुमच्या बाबतीतही ते तसे केलेले आहे.\nनकारात्मक गोष्टींचाही सकारत्मक उपयोग करुन घेता येतो. माझ्या माहीतीतील एका महिलेला प्रकृतीतल्या दोषां���ुळे विवाह करता येणार नाही असे ऐन पंचविशीतच कळून चुकले होते, केव्ह्ढा मोठा आघात त्यांच्या वर झाला असेल, पण त्यामुळे खचुन न जाता त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य शास्त्रीय संशोधन व समाजसेवेत व्यतीत केले, लग्न नाही,संसार नाही, जबाबदार्‍या नाहीत ना कोणतेही पाश या गोष्टी हाती घेतलेल्या कार्याला पोषकच ठरल्या , त्याचा त्यांनी चांगला उपयोग करुन घेतला आणि त्या यशस्वी ठरल्या, नावलौकीक मिळवून एक कृतार्थ जीवन जगल्या.\nमाझ्या कडे मार्गदर्शना साठी येणार्‍यांच्या एका पेक्षा एक, कल्पनेच्या बाहेरच्या समस्या बघितल्या तर आपण फार सुखी आहात असे मला वाटते, आपली नोकरी शाबूत आहे, दोन वेळ्चे पोटभर जेवण मिळण्या एव्हढे उत्पन्न आहे, चांगली व उज्ज्वल भवितव्य असलेली संतती आहे, आणखी काय हवे, आपण फार सुख़ी आहात असे मी म्हणेन. चांगले बूट चप्पल नाहीत म्हणून आपण कुरकर करतो मग ज्याला पायच नाहीत त्याने काय करायचे\nतेव्हा माझी आपल्याला एकच विनंती आहे ती अशी की मनातले हे नैराश्य दूर लोटून द्या. सफरचंद हवे असताना हाती लिंबू का आले याची खंत न बाळ्गता , ह्याच लिंबाचे छानसे सरबत करुन त्याचा आस्वाद कसा घेता येईल असा विचार करायचा.\nमला माहिती आहे हे सांग़ायला फार सोपे आहे पण प्रत्यक्षात अंमलात आणणे कर्मकठीण आहे, पण निदान त्या दिशेने प्रयत्न तरी करुन बघायला काय हरकत आहे\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली - December 3, 2018\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन - November 24, 2018\nप्रश्नकुंडली का आणि कशी \nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन\nलोकप्रिय लेख\t: अनुभव\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा..\n‘उ द्या काय घडणार. ‘अच्छे दिन येणार की नाही. ‘अच्छे दिन येणार की नाही’\nकडू , गोड आणि आंबट\nआज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या…\n“मी का म्हणून माफी मागायची उभी हयात मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास…\nअसे जातक येती – १०\nअ सेच एकदा एका व्यक्तीची , सोयी साठी आपण त्यांना…\nअसे जातक येती – ४ (१)\n'काही बोलायचे आहे' मालिकेतले पुढचे लेख ग्राफीक्स अपूर्ण असल्याने जराशा…\nकाही क्षणात आम्हाला सगळ्यांना अब्दुलने गाडी का थांबवली ते कळले,…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर क��� लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोण���ाही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \n���ातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+\nकडू , गोड आणि आंबट 5+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 5+\nनिंदकाचे घर - ६ 4+\nभाऊ, लोक लै खवळल्यात ... 4+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 4+\nमैं इधर जाऊं या उधर जाऊं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope/", "date_download": "2018-12-15T21:57:39Z", "digest": "sha1:H3WAKJQRZTETLW2KOSAKGMZLXAMAVGBF", "length": 6005, "nlines": 48, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Today's Horoscope Archives - Marathi Gold", "raw_content": "\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nआज शनिवार 15 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व … [Read more...] about शनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nशुक्रवार 14 डिसेंबर : माता लक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांची पैश्यांची समस्या होणार दूर\nआज शुक्रवार 14 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या … [Read more...] about शुक्रवार 14 डिसेंबर : माता लक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांची पैश्यांची समस्या होणार दूर\nगुरुवार 13 डिसेंबर : आज होत आहे चमत्कार, 5 राशींना मिळणार भरपूर पैसे\nआज गुरुवार 13 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या … [Read more...] about गुरुवार 13 डिसेंबर : आज होत आहे चमत्कार, 5 राशींना मिळणार भरपूर पैसे\nबुधवार 12 डिसेंबर : आज या चार राशीसाठी राहील मनोकामना पूर्ण करणारा दिवस तर दोन राशींना त्रासदायक\nआज बुधवार 12 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व … [Read more...] about बुधवार 12 डिसेंबर : आज या चार राशीसाठी राहील मनोकामना पूर्ण करणारा दिवस तर दोन राशींना त्रासदायक\nमंगळवार 11 डिसेंबर : आज या चार राशीवर राहणार गणपती बाप्पांची कृपा, होणार इच्छा पूर्ण\nआज मंगळवार 11 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या … [Read more...] about मंगळवार 11 डिसेंबर : आज या चार राशीवर राहणार गणपती बाप्पांची कृपा, होणार इच्छा पूर्ण\nसोमवार 10 डिसेंबर : आज ���क्त एका भाग्यवान राशीवर प्रसन्न होत आहेत भोलेनाथ\nआज सोमवार 10 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व … [Read more...] about सोमवार 10 डिसेंबर : आज फक्त एका भाग्यवान राशीवर प्रसन्न होत आहेत भोलेनाथ\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-15T20:08:22Z", "digest": "sha1:WNLFR2O63F4UPUELIGQ3JKCTFECZOOAZ", "length": 6622, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभाविपचे विद्यापीठात उपोषण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील दुरावस्थेविरोधात आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत आणि आरोग्य केंद्रातील दुरवस्था दूर कराव्यात, या मागण्यांसाठी “अभाविप’कडून मंगळवारपासून उपोषण सुरू करण्यात आले.\nविद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. शशिकांत दुधगावकर यांनी “अभाविप’ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. याविरोधात “अभाविप’चे श्रीराम कंधारे, विनायक राजगुरू, हनमंत रंगा, ऐश्वर्या भणग, शशिकांत टिंगरे, सचिन लांबुरे, प्रियंका रणदिवे या विद्यार्थ्यांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मंगळवारी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत प्रशासनाशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही, अशी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भूमिका असल्याचे “अभाविप’चे पुणे विद्यापीठ अध्यक्ष श्रीराम कंधार�� यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुंभारीच्या उपसरपंचपदी दिगंबर बढे बिनविरोध\nNext articleव्यायाम साहित्याच्या मंजुरीसाठी लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकाऱ्याची रंगेहात पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66459", "date_download": "2018-12-15T20:36:48Z", "digest": "sha1:C6NZJODW4HN2HHNH25756PDIAORFJ77J", "length": 22115, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बी.इ. (मेकॅनिकल) नंतर परदेशात (अस्ट्रोलिया जर्मनी इ.) SCM मध्ये शिक्षण आणि नोकरीच्या संधी संदर्भात | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बी.इ. (मेकॅनिकल) नंतर परदेशात (अस्ट्रोलिया जर्मनी इ.) SCM मध्ये शिक्षण आणि नोकरीच्या संधी संदर्भात\nबी.इ. (मेकॅनिकल) नंतर परदेशात (अस्ट्रोलिया जर्मनी इ.) SCM मध्ये शिक्षण आणि नोकरीच्या संधी संदर्भात\nभाचा नुकताच बी.इ. (मेकॅनिकल) झालाय. येत्या जुलैमध्ये निकाल हाती येईल. यानंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टीक मध्ये परदेशात शिक्षण आणि नोकरी बाबत निर्णय घेण्यासाठी माहिती गोळा करत आहोत.\nनेटवरून माहिती काढली आहे तसेच जे परिचित आहेत त्यांना विचारले आहे. उपलब्ध माहिती अशी:\nराहण्याचा/शिक्षणाचा खर्च अस्ट्रोलियापेक्षा जर्मनीमध्ये बराच कमी आहे अशी माहिती मिळाली आहे. पण नंतर जॉब आणि पीआर साठी जर्मनीपेक्षा अस्ट्रोलियामध्ये जास्त स्कोप आहे अशी पण माहिती मिळाली आहे. शिवाय अस्ट्रोलियामध्ये दोन वर्षात टेक्निकल आणि एमबीए असे दोन्ही पदव्या देणारे कोर्सेस आहेत असेही कळते आहे. अमेरिकेत मेकॅनिकल नंतर भारतीयांना नोकरीच्या फार संधी नाहीत असेही सांगण्यात आले आहे. शिवाय भविष्यात ट्रम्प प्रशासन याबाबत अजून कठोर निर्णय घेणार आहे असेही मत ऐकायला मिळाले. कॅनडा व इतर देशांबाबत अद्याप फार माहिती मिळालेली नाही.\nइथे कुणाला याबाबत माहिती असेल (विशेषतः परदेशात जे स्थायिक झालेत त्यांना) तर शेअर केल्यास आभारी राहीन. विशेषकरून खर्च, शिक्षण व नोकरीच्या संधी यांचा विचार केल्यास प्राधान्य कोणत्या देशाला द्यावे व प्रयत्न करताना काय दिशा असावी असे प्रश्न आहेत. एज्युकेशन लोन उपलब्ध होईल का तसेच या व्यतिरिक्त इतर कोणत्या देशांत याबाबत संधी आहे तसेच या व्यतिरिक्त इतर कोणत��या देशांत याबाबत संधी आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टीक व्यतिरिक्त अजून कोणत्या क्षेत्रात करीयर आणि नोकरीच्या संधी आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टीक व्यतिरिक्त अजून कोणत्या क्षेत्रात करीयर आणि नोकरीच्या संधी आहे इत्यादी विषयी सल्ला दिलात तरीही उत्तमच. याबाबत माहिती लिंक्स संपर्क इत्यादी दिल्यास अत्यंत आभारी राहीन\nपरदेशात शिक्षण; परदेशात नोकरीच्या संधी;\n\"अमेरिकेत मेकॅनिकल नंतर भारतीयांना नोकरीच्या फार संधी नाहीत\" - हे कुठल्या देशाच्या कंपॅरिझन मध्ये ऑस्ट्रेलियात मेकॅनिकल इंजिनियर्स ना अमेरिकेच्या ५% सुद्धा नोकरीच्या संधी नाहीत. ऑस्ट्रेलियात खूप म्हणजे खूपच कमी गोष्टींचं उत्पादन होतं. गेल्याच वर्षी फोर्डने सुद्धा इथलं उत्पादन बंद केलं. सरकार आत्मनिर्भरतेच्या विरुद्ध असल्याप्रमाणे वागतं. इथे त्यातल्या त्यात आय टी क्षेत्राला स्कोप आहे असं दिसतं.\nजर्मनी मध्ये चांगली परिस्थिती असू शकते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.\nथोडक्यात मला वाटतं अमेरिकेचा पर्याय बंद करू नये. ऑस्ट्रेलिया बद्दल डिस्करेज करत नाही, पण इतर पर्याय देखिल सोडू नका असं सुचवावंसं वाटेल. शिवाय शिक्षण एका ठिकाणी घेऊन नोकरी वेगळ्या देशात - हा सुद्धा पर्याय आहे. तिथे अमेरिकेच्या शिक्षणाला किंमत आहेच की\nसिंगापूर , चायना चेक केले आहे\nसिंगापूर , चायना चेक केले आहे का सिंगापुरी शिक्षण घेउन चीन हाँग काँग वीएत्नाम कंबोडिआ थायलँड व ऑफकोर्स जपान मध्ये - जिथे जगात मँन्युफॅक्चरिंग बेसेस आहेत तिथे नोकर्‍या उपलब्ध राहतील. भारतात देखील. एज्युकेशन फेअर ला उपस्थित राहुन चांगले पर्याय मिळतील.\n\"सप्लाय चेन\" मधेच करायचं असेल\n\"सप्लाय चेन\" मधेच करायचं असेल तर स्पेनमधे झारागोझा (Zaragoza) येथे एमआयटी चा अभ्यासक्रम आहे. \"mit zaragoza international logistics program\" गुगल करा सगळी माहिती मिळेल. खूप रेप्युटेड कोर्स आहे.\nसप्लाय चेन मॅनेजमेंटच का\nसप्लाय चेन मॅनेजमेंटच का काही खास कारण येत्या काही वर्षात यात बर्‍यापैकी ऑटोमेशन होणार. सुरवात झालीच आहे. तेव्हा याच क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असल्यास भविष्यातील आव्हानांशी सुसंगत असा अभ्यासक्रम आहे ना हे बघा.\nजॉबची श्वास्वती कुणी देणे\nजॉबची श्वास्वती कुणी देणे शक्य नाही. फार थोड्या काळात परिस्थिती बदलते. सर्व देशातुन लोक येत आहेत, निव्वळ Mech. Engg. आहे म्���णुन नोकरी विनासायास मिळणार नाही.\nखटाटोपी करणारा स्वभाव असेल तर कॅनडा मधे तग धरणे कठिण नाही आहे. कालच एका सिरियन व्यक्तीने सितियन रेफ्युजी महिलान्ना (कुठल्या परिस्थिती मधुन ते येत आहे हे तुम्ही बातम्यान्मधे बघत असालच) जॉब मिळवुन दिल्याचे एक वेगळे उदा बघितले.\nऑस्ट्रेलिया मधील काही युनिव्हर्सिटीज मात्र जागतिक दर्जाचे शिक्षण देतात.\nतरी इथे मला वाटतं L SCM ला स्कोप असावा. या कोर्समध्ये बरीच आंतरराष्ट्रीय मुलं दिसतात. तसेच बरेच भारतीय मुलं MBIT master of business IT हा कोर्स करण्यासाठी आमच्या युनिमध्ये येतात. पुढे जाऊन या दोन्ही कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय होते याची मला कल्पना नाही. तुम्हाला या कोर्सबद्दल माहिती हवी असल्यास देते.\nशंतनु, मेलबर्न मध्ये कुठे असता तुम्ही\n@शंतनू: हो आपला मुद्दा पटला\n@शंतनू: हो आपला मुद्दा पटला आणि ते योग्य आहे. आपणहून पर्याय बंद करणे योग्य नाही. आपल्या फीडबॅक नंतर अमेरिकेतील कोर्सेस फीज आणि राहण्याचा खर्च वगैरे माहिती पण आता संकलित करत आहोत. ऑस्ट्रेलिया मध्ये student साठीच्या व्हिसा वर किती काळ राहता येते, तिथे जॉब मिळेपर्यंत हा व्हिसा एक्स्टेंड होऊ शकतो का याविषयी बाय एनी चान्स काही माहिती आहे का\n@अमा: हो. कालच यावर चर्चा झाली. सिंगापोर युनिवर्सिटी आंतरराष्ट्रीय रेप्युटेशन आहे. त्याआधारे APAC रिजन मध्ये अनेक देशांत प्रयत्न करता येईल. चीनचा सुद्धा एक फायदा असा ऐकायला मिळाला कि तिथे Mandarin ट्रेनिंग देतात ज्यामुळे चीन, सिंगापोर, हॉंगकॉंग मध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा खूप फायदा होईल.\n@मनीष: बरोबर आहे. जो प्रयत्न करतोय त्याला विचारले तेंव्हा त्याला Zaragoza बाबत आधीच माहिती होती. अर्थातच हा रेप्युटेड कोर्स असणार.\n@च्रप्स: भारतात SCM कोर्सेस आहेत. पण इथे शिक्षण घेतले आहेच आतापर्यंत. इथून पुढे प्रगत देशात राहून शिक्षण केले तर व्यक्तिमत्व विकासात त्याचा हातभार लागेल, वैचारिक प्रगल्भता येईल (केल्याने देशाटन) आणि दुसरे म्हणजे SCM मध्ये अंतरराष्ट्रीय स्तरावर जसे प्रगत देशातील विद्यापीठांचे रेप्युटेशन आहे तितके भारतातील कोर्सेसचे नाही. Resume stand out होईल.\n>> सप्लाय चेन मॅनेजमेंटच का\nत्याचे ओरिएंटेशन आवड आणि जॉबच्या संधी यांचा विचार करून त्यानेच हा निर्णय घेतला आहे. BE Mech नंतर बहुतेक जण डिजाईन कडे वळतात. पण डिजाईन मध्ये आता जॉबच्या दृष्ट���ने फार संधी नाहीत असे तो म्हणत आहे. मी त्याला सोफ्टवेअरचा पण पर्याय सुचवला पण त्यात त्याचा फारसा रस दिसला नाही. अजून कोणते पर्याय सुचवू शकत असाल तर उत्तमच.\n>> येत्या काही वर्षात यात बर्‍यापैकी ऑटोमेशन होणार.\nअगदी अगदी. काल ज्यांना भेटलो त्यांनी हेच मुद्दे उपस्थित केले. ऑटोमेशन मुळे (आणि त्यातल्यात्यात ए. आय. कि जे अजून बाल्यावस्थेत होते पण आता जोमाने पुढे येत आहे) मॅन्युएल जॉब्स येत्या काही वर्षात नामशेष होतील. पण SCM मध्ये पूर्णतः ऑटोमेशन व्हायला अजून बराच अवधी आहे हा पण एक भाग आहे. शिवाय अजून अनेक कंपन्या स्पेसिफिक डोमेन मर्यादा अथवा अन्य कारणे यामुळे मानवी जॉब वर अजून काही वर्षे तरी अवलंबून असतील.\n@उदय: कॅनडा मध्ये BE नंतर SCM सारखा एखादा पीजी कोर्स आणि नंतर जोब मिळेपर्यंत राहण्यासाठी साधारण वर्षाला किती खर्च येऊ शकेल याबाबत आपणास काही माहिती आहे का सध्या विविध देश, तिथला शिक्षण+राहण्याचा खर्च अशी माहिती गोळा करणे सुरु आहे. निर्णय घ्यायला बरे होईल.\n@वत्सला: MBIT विषयी चाचपणी केली नेटवर. मला फारसे डेप्थ मध्ये कळले नाही पण जितके कळले त्यानुसार प्रोफेशनल लोकांसाठी Add on डिग्री म्हणून हा कोर्स आहे (Analytics Track for IT professionals आणि Financial Services Track for T&O professionals). पण आपणास जर याविषयी अजून माहिती मिळाल्यास प्लीज शेअर करा.\nसर्व प्रतिसाद करणाऱ्यांचे आभार\nऑस्ट्रेलिया स्टुडंट व्हिसा -\nऑस्ट्रेलिया स्टुडंट व्हिसा - मागच्या वर्षी अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे नक्की माहिती नाही. परंतु असं ऐकून आहे की डिग्री मिळाल्यावर पुढे ६ महिने की काहीतरी एक टेंपररी व्हिसा मिळतो. तेव्हा लोक जॉब शोधतात.\nवत्सला, मी मोनॅश युनिमध्ये आहे. तुम्ही कुठे असता\nपरदेशात शिक्षण घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या बऱ्याचशा एजन्सीज आहेत पुण्यात (अर्थातच व्यवसायिक) असा शोध कालच लागला. त्यातल्या काही नामांकित आहेत. नंतर कोणी वाचलाच हा धागा तर माहिती म्हणून लिहिले आहे.\nनिवडक १० मधे टाकला आहे.\nनिवडक १० मधे टाकला आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/this-marathi-actor-will-essay-pu-la-deshpande-in-bhai-vyakti-ki-valli-118061200002_1.html", "date_download": "2018-12-15T21:19:26Z", "digest": "sha1:CA3DU4VBHTM5C3MGWOJZ3MXMB3LPEGZ4", "length": 9500, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हा अभिनेता साकारणार भाई अर्थात सर्वांचे आवडते पु.ल. देशपांडे | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहा अभिनेता साकारणार भाई अर्थात सर्वांचे आवडते पु.ल. देशपांडे\nआपल्या मराठी माणसाचे सर्वात आवडते असे लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा चित्रपट रूंपात पडद्यावर येणार आहे. तर ही सर्वस्वी अवघड अशी पु. ल. देशपांडे यांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर अखेर रसिकांना मिळाले असून, अभिनेता सागर देशमुख हा पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होईल असे चित्र आहे. दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी ‘फाळकेज् फॅक्टरी’या नावाने चित्रपट निर्मितीची केली असून त्यांनी नवी कंपनी सुरू केली आहे.\nया बॅनरअंतर्गत महेश मांजरेकर यांनी पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा सांगणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. पु.ल.देशपांडे यांना\n‘भाई म्हणत याच नावाने\nभाई.. व्यक्ती की वल्ली’पुलंचा जीवनपट उलगडून दाखवणार आहेत. मात्र पुलंची भूमिका कोण साकारणार, चित्रपटाची कथा कोण लिहिणार, चित्रपटाचे संगीतकार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होते. अखेर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. पडद्यावर पुलंची भूमिका साकारण्याचा बहुमान सागर देशमुखला मिळाला आहे. त्यामुळे सागर फार आनंदात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे.\nगोड बातमीसाठी प्लॅन रद्द करुन भारत परतला श्रेयस\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन\nअर्जुन कपूरने जान्हवी कपूरची माफी मागितली\nधड़क ट्रेलर रिव्यू : बॉलीवूड फॉर्मूलात अडकलेले चित्रपट\nअखेर प्रियांकाने माफी मागितली\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अप���ात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T21:00:56Z", "digest": "sha1:IWNKMONRGQ2EVW6IEUS3AC55IF2GOX2F", "length": 4407, "nlines": 53, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nमोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमंगळवार, २५ एप्रिल, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे १:०४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाठ १.५, मोडी, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nशुक्रवार, १४ एप्रिल, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे १:०३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मोडी, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nबुधवार, २२ मार्च, २०१७\nअनुदिनीबद्दल | About Blog\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ३:३० म.पू. 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनुदिनीबद्दल, मोडी, मोडी लिपी शिका, लिपी, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Dohale_Purava_RaghuTilaka", "date_download": "2018-12-15T20:33:31Z", "digest": "sha1:DQ65CYV55KISNU2EMECJCFZVSABQUSSB", "length": 4986, "nlines": 65, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "डोहाळे पुरवा रघुकुलतिलका | Dohale Purava RaghuTilaka | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे\nडोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे\nमज उगा वाटतें वनीं विहारा जावें\nपांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावें\nकानांत बासरी वंशवनांतिल वाजे\nवाटतें धरावें कुशींत पाडस भोळें\nमज आवडती ते विशाल निर्मळ डोळे\nचुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजें\nवल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं\nघागरी कटिवर, करांत घ्यावी झारी\nमस्तकीं असावें दुजा घटाचें ओझें\nवाटतें खणावें, कंदमुळें काढावीं\nतीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं\nचाखून बघावें अमृतान्‍न तें ताजें\nसांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं\nगळतील सुगंधित जधीं मंजिरी भालीं\nकरतील गर्जना दुरुन वनाचे राजे\nघेऊन धनुतें, बांधुन भाता पाठीं\nवाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं\nपाडीत फिरावें दिसेल श्वापद जें जें\nवाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं\nवेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी\nलालिमा मुखावर यावा पावकतेजें\nकां हंसतां ऐसें मला खुळीला देवा\nएवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा\nका विनोद ऐसा प्रिया, अवेळीं साजे\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र पिलू\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- ५/४/१९५६\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- माणिक वर्मा.\nअध्वर्यू - ऋत्‍वीज्‌. यज्ञकर्म करण्यासाठी नेमलेला प्रमुख ब्राह्मण.\nचोज - लाड / कौतुक.\nजधीं - जेव्हां, ज्या दिवशी.\nभाता - बाण ठेवण्याची पिशवी.\nमंजिरी - मोहोर, तुरा.\nवेदि - उंच आसन / ओटा.\nवल्कल - वृक्षाच्या सालीचे केलेले वस्‍त्र.\nवंशवन - वेणुवन, बांबूचे वन. (वंश-बांबू)\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/karmaveer-nanaji-deshmukh-chitrakoot-1213295/", "date_download": "2018-12-15T20:56:27Z", "digest": "sha1:SYBU3FKKBEU7FMLH7AQ5OQGONM5SLD7O", "length": 25515, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चित्रकूट दर्शन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nदीनदयाळ संशोधन संस्था (डीआरआय) ही स्वप्नवत वाटणारी नानाजींची कर्मभूमी चित्रकूट गावातच आहे.\nश्रीरामांच्या वनवासातील निवासाचे स्थान म्हणून चित्रकूटला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व तर आहेच, पण नानाजी देशमुख यांनी केलेला कायापालट पाहण्यासाठीदेखील येथे आवर्जून भेट द्यायला हवी.\nश्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी १४ वर्षांच्या वनवासातील काही काळ ज्या निसर्गरम्य स्थळी व्यतीत केला असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे चित्रकूट. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश सीमेवर वसलेले हे गाव सतना रेल्वे जंक्शनपासून ८० किलोमीटरवर डोंगरकपारीत मंदाकिनी नदीच्या काठावर आहे. हा दुर्लक्षित परिसर जनसंघाचे कर्मवीर नानाजी देशमुख यांनी दत्तक घेतला आणि तेथे नंदनवन फुलवले. अशा या भूमीचा आणि नानाजींच्या कर्मभूमीचा प्रवास अविस्मरणीय व सामाजिक बांधिलकीच्या विचारांना चालना देणारा होता.\nदीनदयाळ संशोधन संस्था (डीआरआय) ही स्वप्नवत वाटणारी नानाजींची कर्मभूमी चित्रकूट गावातच आहे. गेटमधून आम्ही प्रवेश केला आणि एका वेगळ्याच विश्वात शिरलो. २५ ते ३० एकमजली इमारती, मधून काढलेले आखीव रुंद रस्ते, डेरेदार वृक्षांच्या रांगा, फूलझाडे, हिरवळ असलेले छोटे जमिनीचे आखीव तुकडे, इमारतींचे लाल चुटूक रंग डोळ्यांत भरणारे, बालगृह, शिक्षकगृह, २० ते २५ प्रवासी आरामात राहतील अशी सोय. संकुलाच्या मध्यात उभारलेला भव्य मंडप व स्टेज, लाल हिरवी जाड जाजमे. नाश्ता व जेवणाची शिस्तबद्ध सोय. एक आखीव-रेखीव शिस्तबद्ध विश्वच येथे नांदत आहे.\nदीनदयाळ शोध संस्था पाहणे हा उद्देश होताच, पण त्याचबरोबर तेथील परिसरातील धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी द्यायच्या होत्या. रामघाट एक त्यापैकी महत्त्वाचे स्थान. नदीचा एक काठ उत्तर प्रदेशात तर दुसरा काठ मध्य प्रदेशात आहे. छोटय़ा नावेतून रामघाट दर्शन करता येते. राम जेथे स्नान करण्यास येत ती जागा, भरतभेट जागा, तुलसीदास ज्या घाटावर बसून राम दर्शनाची उत्कंठतेने वाट पाहात बसलेले असत ती जागा अशी आख्यायिका असलेली ठिकाणे नावाडी दाखवतात. बाजूने शेंदूर, गुलाल, राममूर्ती, विकणारी दुकाने आहेत. सर्व परिसर जणू राममय झालेला असतो. दिव��ळीत व रामनवमीला हजारो पणत्या व पात्रातून सोडलेले वातीचे दिवे या सर्वाच्या उजेडात परिसर न्हाऊन निघतो. गणपती, ओंकार वाल्मिकी, अत्री मुनी, राम, लक्ष्मण आणि सीता, या सर्वाच्या रंगीत दगडातील कोरलेल्या रेखीव मूर्ती घाटाच्या दोन्ही बाजूच्या पायऱ्यांनी बाजूनी स्थापिलेल्या आहेत. मध्यात म्हैसूरच्या वृंदावन गार्डनप्रमाणे ३०० फुटांवरून पडणाऱ्या पाण्यावर रंगीत दिव्यांचा झोत सोडलेला आहे.\nचित्रकूटपासून तीन कि.मी. अंतरावर असलेले कामदनाथ मंदिराचे वर्णन तुलसीदास व कालिदास यांनी आपल्या काव्यात प्रभावशालीपणे केले आहे. कामधेनूचे पती कामदनाथ मंदिराची प्रदक्षिणा सुरेख फरशी लावलेल्या पाच किलोमीटरच्या वाटेने पुरी करता येते. मंदिर एका टेकडीवर असून अनेक मंदिरांचा समूह आहे.\nगुप्त गोदावरी हे स्थान असेच आवर्जून भेट द्यावे असेच आहे. चित्रकूटपासून साधारण दहा किमी अंतरावरील डोंगर कपारीतील गुंफा वा गुहा म्हणजे पिवळ्या दगडांच्या प्रचंड मोठय़ा शिळा, जेथे श्रीरामांचे वसतीस्थान होते असे सांगितले जाते. मध्यभागी हॉलचे प्रवेशद्वार लहान व उंचीला कमी असल्यामुळे आत शिरल्यावर भव्यतेची कल्पना येते. हजारो माणसे बसू शकतील अशा अनेक गुंफा आतून जोडलेल्या आहेत. सर्व परिसर पिवळ्या दिव्यात झगमगत असतो. या सर्व भव्यतेची बाहेरून सुतराम कल्पनाही येत नाही. या गुहांमध्ये गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. दोन गुंफांत वाहणारे पाणी चांगले पाऊल बुडेल इतके आहे. ते पाणी खाली वाहत दोन कुंडांत येते. त्यातील एक कुंड गरम पाण्याचे व दुसरे गार पाण्याचे आहे. या पाण्याचा प्रवाह एका पिंपळाच्या झाडाखाली गुप्त होतो म्हणून या स्थानाला गुप्त गोदावरी असे म्हणतात. पाणी इतके नाहीसे होते की तेथील जागा पूर्ण कोरडी आहे. पुढे हीच गोदावरी नाशिकजवळ परत अवतीर्ण होते असेही म्हणतात. रामायणातील अनेक कथा या गुहांमध्ये चित्रित केलेल्या आहेत.\nरामाच्या वास्तव्याचे असे दुसरे ठिकाण म्हणून सांगितले जाणारे दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे मंदाकिनी नदीच्या काठावरील दाट जंगलातील पांढरट पिवळसर रंगाची अक्राळविक्राळ आकाराची स्फटिक शिला. ज्या जागी सीता रामाचे चरण पूजीत असे, असे सांगितले जाते. हा परिसर अतिशय शांत व रम्य असून वानरांचे मोठे आश्रयस्थान आहे.\nरामघाटापासून चार किमी अंतरावर एका उंच डोंगरावर स्थान आहे ते हनुमान धारा. एक हजार फूट उंचीवरील या जागी पोहचण्यास १५० ते २०० पायऱ्या असून तेथे हनुमानाची भव्य मूर्ती व त्याच्या डाव्या खांद्यावर अखंड निर्मल जलधारा पडत असते. रामायण ग्रंथकार महर्षी वाल्मिकी यांच्या आश्रमाची जागा येथून २० कि.मी. अंतरावर आहे.\nश्रीरामाची आदर्श जीवन तत्त्वे सामान्य जनतेला थेट कळावीत या उद्देशाने उभारलेला रामदर्शन हा भव्य प्रकल्प, नानाजींच्या संपूर्ण कार्याचा मुकुटमणी आहे. नानाजी द्रष्टे होते. त्यांनी या प्रकल्पाकरिता शिल्पकार, चित्रकार व रामायणाचा सखोल अभ्यासक या सर्वाना एका छत्राखाली आणून संपूर्ण प्रकल्पाची अभूतपूर्व आखणी केली. तीन वर्षे अखंड परिश्रम केले. मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ फाइन आर्टचे प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर व त्यांचे सहकारी यांनी रामायणातील ३१ महत्त्वाचे प्रसंग पेंटिंग्ज्, रिलीफ व डायोरामा पद्धतीत चितारलेले आहेत. चार फिकट पिवळसर घुमटाकृती दालनात उत्कृष्ट प्रकाशयोजना केल्याने प्रत्येक शिल्पातील जिवंतपणा डोळ्यांचे पारणे फेडतो. प्रत्येक कलाकृतीच्या बाजूस थोडक्यात अतिशय मार्मिक शब्दांत सुवाच्य अक्षरांत लावलेले तक्ते हे सर्व पाहून थक्कच होतो. मुख्य प्रवेशद्वाराशी २०ते २२ फूट उंच हनुमानाची मूर्ती, त्याची बलदंड शरीरयष्टी. या संपूर्ण प्रकल्पाची माहिती असणारी आवर्जून विकत घ्यावी अशी उत्तम सीडी या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे.\nदीनदयाळ शोध संस्थेचे आरोग्यधाम हे ४२ एकरांत पसरलेले आधुनिक आयुर्वेदिक केंद्र देखील चित्रकूट येथे आहे. येथे मुख्यत: आयुर्वेद, निसर्ग उपचार व योग या तीन माध्यमांतून उपचार केले जातात. सर्व परिसर हिरव्यागार वनश्री आणि रंगीत फुलझाडांनी भरलेला आहे. ४०० विविध जातींच्या औषधी वनस्पती भारताच्या विविध प्रदेशांतून आणून त्यांची लागवड केली आहे. प्रत्येक झाडासमोर त्याचे शास्त्रीय नाव व त्याचा आजारावरील उपयोग याचे फलक आहेत. यांच्यापासून औषधे बनविणारी आधुनिक रसशाळा आहे. या प्रकल्पाला जेआरडी टाटा फाऊंडेशनतर्फे पाच कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे.\nआधुनिक व्यायामशाळा, गोशाळा, शिशुविहार असे विविध प्रकल्प तर आहेतच. पण नन्हा-नन्ही पार्क पाहून आपण चकितच होतो. सर्व प्राण्यांच्या अगदी जिवंत वाटणाऱ्या कलाकृती, धबधबे, गुहा, वीज कशी बनते त्याचे प्रात्यक्षिक, आकाशदर्शन जागा व अशा उजाड माळरानावर विविध फुलझाडांनी भरलेला पार्क पाहताना मन सुखावते. आसपासच्या १०० कि.मी. परिसरात अनेक शेती प्रकल्प, शाळा, वसतीगृहे, सौरऊर्जा केंद्र, आवळ्यापासून बनणारे अनेक चविष्ट खाद्यपदार्थ, आधुनिक बेकरी, कलाकुसरीच्या अनेक गोष्टी पाहिल्यावर आपल्याच देशात एका गावाचा कसा कायापालट होतो याची जाणीव होते. मनाला उभारी देणारे हे स्थलदर्शन चिरंतन स्मरणात राहिले आहे.\n(छायाचित्र सौजन्य – दीनदयाळ शोध संस्था, चित्रकूट डॉट ऑर्ग)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nwear हौस : ट्रीपसाठी बॅग भरताना..\nफ्रीडम अ‍ॅट इट्स बेस्ट..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://agreatmaram.blogspot.com/2012/03/blog-post_27.html", "date_download": "2018-12-15T21:57:40Z", "digest": "sha1:QEV6WYIARJWRE2IFZRJ23V3HZO5HK5YX", "length": 5778, "nlines": 87, "source_domain": "agreatmaram.blogspot.com", "title": "aGRE-ATmaram 'आत्मारामायण': उजाड मोकाट वारा", "raw_content": "\nसुसाट बेभान वेड्यापरी गेला\nसारं सारं मोडीत गेला\nबंध रेशमाचे तोडीत गेला\nआठवणींच्या खपल्या जोडीत गेला\nमोडीत गेला, तोडीत गेला, जोडीत गेला\nथोडासा विसावा मिळालाच नाही\nउधळून, तुडवून, फिरवून घोंघावत गेला\nथोडासा दिलासा मिळालाच नाही\nआता.......... कधी शमणारच नाही\nआता.......... कधी थांबणारच नाही \nनिवांत.....निवांत..... सांज समयास..... जेथे स्तब्ध वाळू किनार�� जेथे फुलला उबदार हिवाळा जेथे लाटांची फेसाळ गाणी तेथे सखे तू अन म...\nशोषलेलं मन उष्ण तन वाळवंटी रण ...................रखरखीत ...................धगधगीत निबिड रात्र उध्वस्त चित्र कोरडे नेत्र ......\nतुझं माझं प्रेम..... एक स्वप्न, जागेपणी पाहिलेलं वास्तवात कधीच न उतरलेलं तुझं माझं प्रेम..... एक दुर्भागी जलबिंदू झालेलं द्वेषाचा...\nएक हरित पातं एक बोलकं नातं असूनही………. का ही भयाण शांतता एक भरीव सुगंध एक गोड बंध असूनही………. का ही जीवघ...\nया माझ्या धरणीने घेतले अंगावर पिवळे ऊन जणू सोनेरी पाण्याने धरणी निघाली न्हाऊन आन्हिक उरकले तीने बसली नटुन थटुन लाल गुल...\nसहन नाही होत काळजाला चीर मनात रुदन चेहरा खंबीर नकली हास्य गालावर स्थिर आत भव्य वादळ ...\nउजाड मोकाट वारा क्षणभर थांबलाच नाही सुसाट बेभान वेड्यापरी गेला सारं सारं मोडीत गेला ...\nतू उत्तर ध्रुव तारा स्थिर निश्चल स्थान अढळ .....तू मूक .....घडणाऱ्या .....न घडणा...\nचैतन्यझरा आटला.......विटला मरगळ........मरण घळ चंचल वारा थांबला........विरला अवकळ.........अवनीवर चंचल वारा थांबला........विरला अवकळ.........अवनीवर\nगत आठवणींचा स्मृती झरा वाहे मनी गं सजनी तुझ्या शयनी प्रहरी निशा... हे गर्भरी शर्वरी भरजरी थरथरी तव मिठीत्त मदमस्त लहरी निशा.....\n........... दाटला अंधार दृढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/perl-116011500011_1.html", "date_download": "2018-12-15T21:15:25Z", "digest": "sha1:TRIS5O5BXHKZX3HBL3BGK6SUN7SJ53BV", "length": 13949, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मनाला शांत करून तणाव दूर करतो 'मोती' | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमनाला शांत करून तणाव दूर करतो 'मोती'\nतसं तर रत्न 84 प्रकाराचे असतात, पण त्यातून माणिक, मोती, पाचू, हिरा आणि नीलम..यांना पंच महारत्न म्हणतात. मोतीचा वापर फक्त आभूषण बनवण्यासाठी होत नाही बलकी मोती आमच्या भाग्याशी निगडित असतो. जाणून घ्या मोती धारण करण्याचे फायदे-\n1. मोती मुख्य रूपेण चंद्राचा रत्न आहे. मोतीपण चंद्रासारखा सुंदर, शांत आणि शीतल असतो.\nशव यात्रा दिसल्यास हे चार काम करा, मनोकामना पूर्ण होतील\nसाराला मिळाला आणखी एक चित्रपट\nशुक्राची शांती आणि सुख प्राप्तीसाठी 6 उपाय\nगुरु ग्रहाच्या शांतीसाठी सोपे उपाय\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित हो��ल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\n\"कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\n\"इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\n\"हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याच��� नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/majhe-jug-news/maharashtra-day-women-empowerment-dhondo-keshav-karve-sndt-womens-university-1457033/", "date_download": "2018-12-15T20:56:36Z", "digest": "sha1:XP5BJGHTSQW2GXTTMM2XFQH7AAX2LTEE", "length": 25514, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Day Women Empowerment Dhondo Keshav Karve SNDT Womens University | भारतातील ‘महा’राज्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nस्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं यासाठीची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली.\nस्त्रियांना पुरुषांच्या बरोबर���चं स्थान मिळावं यासाठीची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांसाठी शाळा आणि महाविद्यालय सुरू केलं. एसएनडीटी विद्यापीठ हे या चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. करिअरमध्ये यशस्वीपणे घोडदौड करणाऱ्या स्त्रियांची संख्या आज महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. या राज्याला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणांच्या मूलस्थानी ठेवण्यासाठी राज्यातल्या स्त्री-पुरुषांनी अपार कष्ट घेतले आणि याचे फायदे नंतर संपूर्ण देशाला मिळाले. १ मेच्या महाराष्ट्र दिनानिमित्त हा विशेष लेख.\nमाझा जन्म आणि शिक्षण महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असलेल्या मुंबईत झालं. मी कायम इथेच राहिले आणि इथेच माझं एक सुंदर कुटुंब आकाराला आलं. लहानाची मोठी होत असताना अनेक राष्ट्रीय चळवळींच्या माध्यमातून इतिहास घडत असलेला मी पाहिला. पंडित जवाहरलाल नेहरू, साने गुरुजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या सर्वाचे आदर्श असलेल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. सुप्रसिद्ध गवालिया टँक मैदान म्हणजेच आताच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर किती तरी महान नेत्यांची भाषणं ऐकली. आयुष्यभर मी महाराष्ट्राचा अभ्यास करतेय, या राज्याबद्दल नवनवीन गोष्टी शिकतेय. महाराष्ट्राला मी नेहमीच माझं राज्य म्हणते.\nभारत प्रजासत्ताक म्हणून यशस्वी झाल्याला अनेक र्वष लोटल्यानंतर मी या लेखाद्वारे महाराष्ट्रीयांना अभिमान वाटावा असा भूतकाळ जागवणार आहे. या भूतकाळापासून प्रेरणा घेऊन प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाला देशाच्या विकासाच्या कामात झोकून देण्याची इच्छा होईल. अत्यंत आधुनिक आणि प्राचीन वैभवाचं दर्शन घडवणारी नागरीकरणाची प्रतीकं अन्य कोणत्याही राज्यात अशी एकत्रित सापडणार नाहीत.\nभारताच्या इतिहासात महाराष्ट्राने अत्यंत ठळक आणि मोठी भूमिका बजावली आहे. राजधानी मुंबई ओळखली जाते ती मलबार किनारपट्टीवरची लखलखती राणी म्हणून. एके काळी ही मुंबई सात बेटांचा समूह होता आणि इथे मुख्यत्वे वास्तव्य होतं ते मासेमारी करणाऱ्या समाजांचं. यावर अनेकांचा विश्वासही बसत नाही. या मासेमारी करणाऱ्या समाजांनी प्रत्येक बेटावर आपल्या देवतेचं मंदिर बांधलंय. बेटांच्या या समूहाचं रूपांतर एका विशाल महानगरात केलं ते ब्रिटिशांनी. समुद्रात भराव घ��लण्याचे महाकाय प्रकल्प पूर्णत्वास नेऊन त्यांनी या सात बेटांच्या समूहाचं एक बेट केलं. लेडी जमशेटजी मार्ग नावाच्या कॉजवेने ही बेटं भूभागाला जोडण्यात आली. लेडी जमशेटजी म्हणजे आवाबाई, सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या पत्नी. माहीम कॉजवेच्या बांधकामासाठी त्यांनी स्वत:चे दागिने विकून पैसा उभा केला होता. बेटांच्या समूहाने तयार झालेली मुंबई वायव्येकडच्या उपनगरांना जोडण्यासाठी दुवा ठरला तो हा कॉजवे. मग मुंबईची बॉम्बे झाली आणि लवकरच व्यापाराचा आणि राजकीय हालचालींचा तळ झाली.\nएकोणिसाव्या शतकात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, ही घोषणा लोकमान्य टिळकांनी केल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचं मुख्यालय हे शहर झालं. १९४७ मध्ये ब्रिटिशांनी सत्तांतराच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या तेव्हा मुंबई नवभारताची औद्योगिक राजधानी आणि शैक्षणिक केंद्र झाली. पाकिस्तानकडे जाणारी संस्थानं वगळता अन्य सर्व संस्थानं मुंबईच्या अखत्यारीत आली.\nमग १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मार्च १९९६ मध्ये या महानगराचं अधिकृत नावही मुंबई असंच करण्यात आलं. या दरम्यान अनेक प्राचीन वास्तू, कलाकृती, शिलालेख, शिल्प, गुहा, अगदी काही पाण्याचे तलावही महाराष्ट्राचा पुरातत्त्वीय वारसा म्हणून प्रकाशात आले. पर्वता-डोंगरांनी वेढलेला महाराष्ट्राचा प्रदेश गेली अनेक शतकं प्राचीन राज्यकर्त्यांनी विकसित करत आणला आहे हे यांतून सिद्ध झालं. मुंबईसह राज्यातली अनेक शहरं प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत आणि एकूण हा प्रदेश कला, व्यापार, धार्मिक व्यवहार, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला आदींनी समृद्ध होता यावर शिक्कामोर्तब झालं आहे.\nमुंबईत वस्त्रोद्योग आणि त्यासारखे कित्येक उद्योग तर आहेतच. याशिवाय गेल्या शतकभरात या शहराने आणखी दोन आस्थापनांना आश्रय दिला. यातला एक म्हणजे चित्रपट उद्योग, ज्याला सध्या बॉलीवूड असं म्हटलं जातं.\nदादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट राजा रविवर्मा यांच्या आर्थिक साहाय्याने काढला. रविवर्मा यांची चित्रं जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या आयुष्यावरही चित्रपट काढण्यात आला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं यासाठी चळवळही महाराष्ट्रातूनच सुरू झाली. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांसाठी शाळा आणि महाविद्यालय सुरू केलं. एसएनडीटी विद्यापीठ हे या चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे.\nभारतातल्या पहिल्या डॉक्टर रखमाबाई यांनी स्त्री-स्वातंत्र्यासाठी कायद्याच्या मार्गाने दिलेला लढा बालविवाहाची प्रथा मोडून काढण्यात महत्त्वाचा ठरला. या धाडसी स्त्रीने तिचा लहानपणी झालेला विवाह स्वीकारण्यास नकार देऊन शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा मार्ग निवडला आणि ती भारतातली पहिली स्त्री डॉक्टर झाली. सही करताना तिच्या नावापुढे वडील किंवा पतीचं नाव न लावण्याच्या अधिकारासाठीही ती कायद्याची लढाई लढली. मुंबई विद्यापीठाच्या स्वागतकक्षात आजही रखमाबाईंचं चित्र लावलेलं आहे.\nलग्नासंबंधीचे कायदे, हुंडाबंदी, समान वारसाहक्क, मालमत्तेचं संपादन असे स्त्रियांना समान दर्जा देणारे कायदे व्हावेत यासाठीचे प्रयत्नर् प्रथम महाराष्ट्रात सुरु झाले. विवाहित स्त्रियांना हुंडय़ासाठी जाळून टाकणाऱ्या प्रवृत्तींना लगाम घालणारा हुंडाबंदी कायदा आणण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला. सतीप्रथा, देवदासीच्या नावाखाली गरीब मुलींना विकण्याचे प्रकार यांना राज्यातून कायम विरोध झाला. करिअरमध्ये यशस्वीपणे घोडदौड करणाऱ्या स्त्रियांची संख्या आज महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. या राज्याला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणांच्या मूलस्थानी ठेवण्यासाठी राज्यातल्या स्त्री-पुरुषांनी अपार कष्ट घेतले आणि याचे फायदे नंतर संपूर्ण देशाला मिळाले. महाराष्ट्रातून सुरू झालेल्या या आणखी काही चळवळी :\nसुप्रसिद्ध ‘भारत छोडो’ किंवा ‘क्विट इंडिया’ चळवळीची सुरुवात मुंबईच्या गवालिया टँक मैदानातून (सध्याचं ऑगस्ट क्रांती मैदान) झाली. स्वातंत्र्य चळवळीतील मोठमोठय़ा सभा, सत्याग्रह याच मैदानात झाले होते. अनेकांनी तुरुंगवास सोसून (काहींनी तर मृत्यूचीही तमा बाळगली नाही.) स्वातंत्र्यासाठी अविरत लढा दिला आणि अखेर १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या अत्यंत वेगळ्या पण यशस्वी ठरलेल्या अहिंसा चळवळीतही महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता. दोन महायुद्धांच्या काळात आणि एरवीही मुंबईने या चळवळीचं नेतृत्व केलं आणि शांततापूर्ण मार्गानी, हिंसेचा वापर न करता देशासाठी स्वातंत्र्य मिळवलं. १९४७ मध्ये ब्रिटिशांनी देशाचा कारभार एतद्देशीय नेत्यांच्या स्वाधीन केला, तेव्हा तो मानवतेच्या इतिहासातला पहिला आणि सर्वात मोठा अहिंसक लढा यशस्वी ठरला. ‘महा’राष्ट्रानेही दलितांना सामाजिक दर्जा आणि न्याय मिळवून देण्यासाठी असाच अहिंसक लढा दिला.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाना समान हक्क देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, हे तर सर्वाना माहीतच आहे.\nअर्थात सध्याचा आधुनिक महाराष्ट्र घडवताना राज्याने आपला अद्वितीय प्राचीन वारसा कायमच जतन केला आहे. दगडी वास्तू बांधण्यासाठी उत्तम समजल्या जाणाऱ्या डेक्कन ट्रॅप या खडकांच्या सह्य़ाद्री पर्वतरांगा राज्याला वेढून उभ्या आहेत. सह्य़ाद्री पर्वतरांगांना वारसास्थळं म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. ऐतिहासिक लेणी-मंदिरं, भित्तिचित्रं, शिल्पं, शिलालेख यांच्यातून महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाबद्दल माहिती तर होतेच, शिवाय राज्याचा प्राचीन इतिहास नोंदवून ठेवण्यासाठी हे सर्व महत्त्वाचं आहे.\nभाषांतर – सायली परांजपे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/bhamargarh-117111400014_1.html", "date_download": "2018-12-15T20:46:11Z", "digest": "sha1:NYTII7ENB4H53FSCGR265MHHWA2BMGW3", "length": 13813, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भामरागड अभयारण्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्ग आहे. अभयारण्यातून पार्लोकोटा आणि पामलगौतम नद्या वाहतात. त्या अभयारण्यातील वन्यजीवांसाठी आणि इथे राहणाऱ्या गोंड आणि माडिया जातींच्या आदिवासी बांधवांसाठी पाण्याच्या प्रमुख स्रोत आहेत.\nएकेकाळी शिकारीचे स्थळ ६ मे १९७७ रोजी संरक्षित वन झाले असून ते रानडुक्कर, बिबट्या, ससे, भुंकणारे हरीण, मुंगूस, अस्वल, खार, उडणारी खार, नीलगाय, जंगली कोंबडी, मोर अशा असंख्य वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासाचे ठिकाण झाले आहे. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी आपण इथे पाहू शकतो.\nगोंड आणि माडिया जमातीचे आदिवासी लोक येथे राहत असून माडिया आणि गोंडी या स्थानिक भाषा येथे बोलल्या जातात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या या आदिवासींचे जंगलावरचे अवलंबित्व कमी व्हावे तसेच त्यांना सुरक्षित आयुष्य जगता यावे या दृष्टीने त्यांना रोजगाराची पर्यायी साधने उपलब्ध करून देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. यासाठी वन विभागाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना सुरू केली आहे. त्याचा फायदाही या स्थानिक लोकांना मिळत आहे. यामध्ये शेतीपूरक व्यवसायासह कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम सुरू आहे.\nवन विभागाचे विश्रामगृह हा अभयारण्यात जेवणाचा एकमेव स्रोत असल्याने अभयारण्यात जाताना कोरडे अन्नपदार्थ सोबत नेणे केव्हाही उत्तम ठरते. आसपास पाहण्यासारखे अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये वरोऱ्याचा आनंदवन आश्रम, चंद्रपूरच्या प्राचीन लेणी, चंद्रपूरचा किल्ला, माणिकगड किल्ला, बल्लारपूर किल्ला, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प यांचा समावेश होतो. अभयारण्याची जशी आपल्याला ओढ लागते तशीच हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प पाहण्याची इच्छा ही आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.\nकर्मयोगी बाबा आमटे यांनी हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. आरोग्य आणि शिक्षणाचा मूलमंत्र आदिवासींना मिळावा याकरिता हा प्रकल्प ��ार्यान्वित करण्यात आला. आज ही समाजसेवेची धुरा त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून मंदाकिनी आमटे यांनी यशस्वीरित्या पुढे नेली आहे. आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा देताना त्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी या डॉक्टर दाम्पत्याने केलेला प्रयत्न जगभरात वाखाणला गेला, अनेक पुरस्कारांनीही ते सन्मानित झाले आहेत. मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून समर्पित वृत्तीने काम करणारे डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे हे दोघेही महाराष्ट्राचे भूषण आहेत. लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर त्यांचा या आदिवासी बांधवांप्रतिचा समर्पित सेवाभाव तर दिसतोच, परंतु तो अनेकांना जगण्याची एक नवी प्रेरणाही देऊन जातो.\nघनदाट जंगलासोबत, ज्याला समर्पित सेवेचा अनुभव जीवनाला कशी उत्तम दिशा देतो हे पाहायचे असेल त्यांनी एकदा तरी भामरागड अभयारण्याला, हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाला, आनंदवन आश्रमाला भेट द्यायाला हवी. गोंड आणि माडिया जातीच्या आदिवासी लोकांची लोकसंस्कृती ही मनावर गारूड टाकल्याशिवाय राहात नाही.\nभामरागड अभयारण्य जवळपास सर्व राष्ट्रीय महामार्गानी जोडले गेले असल्याने अभयारण्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भेट देणे सहजशक्य होते. अहेरी हे सर्वात जवळचे बसस्थानक आहे. त्याचे अभयारण्यापासूनचे अंतर १०२ कि.मी आहे.\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z70921040635/view", "date_download": "2018-12-15T21:17:22Z", "digest": "sha1:KWCBBE2AGW6ZXPKF4V3P53YCOQFFYBZF", "length": 8259, "nlines": 148, "source_domain": "www.transliteral.org", "title": "चटका", "raw_content": "\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १|\nप्रीतिची हूल फुकट ना तरी \nथांब थांब, बाले आतां------\nस्मृती माझी परि नसे तुला बाई '\nस्वर्ग दोनच बोटें उरला \nप्रीतीची त-हाच उलटी असे \nमीं म्हटलें गाइन १\nमीं म्हटलें गाइन २\nदिवाळी, तो आणि मी\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\nनळावर तणतणून भांडणार्‍या एका बाईस\nबेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर\nमी करितों तुजवर प्रेम\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nतंद्री लागुनि गुंग मी हळुहळू होतों पथीं चालत,\nतुंही मग्न विचारिं चालत पुढें आलीस सामोरुनी.\nदेहाला मम देह लागत तुझा-दोघांसही ना कळे \nदोघेही चमकून पाहत क्षणी त्या एकमेकांस कीं \nहोवोनी मनि बावरा बघतसें मी तेथ वेडयागत,\nवेड्याला मज वाटलें सहजची तूं शाप देशीलसा \nकांही धीर करोनी शब्द तुटके ओंठांवरी नाचले,\nडोळे मात्र गयावया करुनिया होते तुला सांगत \nतुंही अस्फुट कांहिसें वदुनियां माझ्याकडे पाहिलें,\nतों डोळांत तुझ्या मला चमक ती न्यारीच कांहीं दिसे \nओंठानी कितिही जरी अडविलें आलें तरी बाहीर-\n-तें मंदस्मित- आणि तूं निसटुनी गेलीस केव्हाच गे \nएका दिव्य क्षणात खेळ सगळा हा गोड आटोपला ,\nजों जों आठवतो मनास चटका लागे कसासा मला \nकवी - अनंत काणेकर\nदिनांक - १७ नोव्हेंबर १९२४\nn. (सो.अनु) एक चक्रवर्तिन् सम्राट भागवत, मत्स्य, एवं वायु के मत में, चक्रवर्तिन्, महामनस् का यह पुत्र था भागवत, मत्स्य, एवं वायु के मत में, चक्रवर्तिन्, महामनस् का यह पुत्र था विष्णु मत में, यह महामणि का पुत्र था विष्णु मत में, यह महामणि का पुत्र था पश्चिमोत्तर भारत में राज्य स्थापन करनेवाला सम्राट्‌ उशीनर इसका भाई थी \nमराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन���द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T20:13:48Z", "digest": "sha1:S57PFHZ7HVF7PE3WXVDBJRXFEZFX3XCJ", "length": 14905, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्तिकी एकादशी - विकिपीडिया", "raw_content": "\nकार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते.\nही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.\n तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात..\nतुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात..\nपंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस..\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nहिंदू धर्म • हिंदू सण • हिंदू पंचांग\nवसंत पंचमी • मकर संक्रांति • महाशिवरात्र • होळी • राम नवमी • जन्माष्टमी • गणेश चतुर्थी • चकचंदा • रक्षाबंधन • नवरात्र •\nदसरा • विजयादशमी • दुर्गा पूजा • करवा चौथ • अहोई अष्टमी •लक्ष्मीपूजन • नरक चतुर्दशी • दीपावली • गोवर्धन पूजा • भाऊबीज • तुळशीपूजन • कार्तिक पौर्णिमा\nओणम • पोंगल • रथयात्रा • अराणमुला नौका शर्यत • त्रिचूर पुरम • विषुक्कणि • विनायक चतुर्थी • कारतीगई दीपम •\nदीपावली •मकर संक्रांति • उगादि • महाशिवरात्र • विशाखा उत्सव • तिरुवतिरा\nपौर्णिमा • अमावस्या • एकादशी • प्रदोष • अनंत चतुर्दशी • अक्षय्य तृतीया •\nसोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार •\n• कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एकादशी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्‌तिला एकादशी • जया एकादश�� • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्‌मिनी एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी •\nचैत्र पौर्णिमा • वैशाख पौर्णिमा • ज्येष्ठ पौर्णिमा • आषाढ पौर्णिमा • श्रावण पौर्णिमा • भाद्रपद पौर्णिमा • आश्विन पौर्णिमा • कार्तिक पौर्णिमा • मार्गशीर्ष पौर्णिमा • पौष पौर्णिमा • माघ पौर्णिमा • फाल्गुन पौर्णिमा •\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n• सत्य नारायण कथा • विठ्ठलाची वारी • कार्तिकी एकादशी • गुढी पाडवा • रंगपंचमी • धुळवड • हनुमान जयंती • चैत्रगौर • वटपौर्णिमा आषाढी एकादशी • गुरुपौर्णिमा • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • राखी पौर्णिमा • गोकुळाष्टमी • पोळा • हरितालिका • गणेशोत्सव • गौरीपूजन • नवरात्री • दसरा • कोजागिरी पौर्णिमा • दीपावली • वसुबारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • तुलसी विवाह • त्रिपुरी पौर्णिमा • भगवद् गीता जयंती • दत्तजयंती • मकर संक्रात • महाशिवरात्र • होळीपौर्णिमा •\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१८ रोजी ०७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/politics-sadabhau-khot-dilip-patil-18933", "date_download": "2018-12-15T21:49:33Z", "digest": "sha1:QSXUE3QXEUBBD6ZDHFJDHFHGJ6GBJ5M5", "length": 18944, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "politics with sadabhau khot & dilip patil सदाभाऊंना कळ, जिल्हा बॅंकेत वळवळ | eSakal", "raw_content": "\nसदाभाऊंना कळ, जिल्हा बॅंकेत वळवळ\nसोमवार, 5 डिसेंबर 2016\nसांगली - सदाभाऊ अन्‌ दिलीपतात्या तसे खासम्‌खास दोस्त... राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचं राजकारण म्हणजे विळ्या-भोपळ्याची जोडी असताना राजकारणापलीकडं या दोघांचं अंडरस्टॅंडिंग... तरीपण तात्यांनी ‘सदू’ला कळ यावी असा ठोसा का लगावला, याचं कोडं दोन्हीकडं पडलंय. महिनाभरात राज्याला दुसरी ‘ब्रेकिंग’ देऊन तात्या मात्र चर्चेत आले आहेत.\nसांगली - सदाभाऊ अन्‌ दिलीपतात्या तसे खासम्‌खास दोस्त... राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचं राजकारण म्हणजे विळ्या-भोपळ्याची जोडी असताना राजकारणापलीकडं या दोघांचं अंडरस्टॅंडिंग... तरीपण तात्यांनी ‘सदू’ला कळ यावी असा ठोसा का लगावला, याचं कोडं दोन्हीकडं पडलंय. महिनाभरात राज्याला दुसरी ‘ब्रेकिंग’ देऊन तात्या मात्र चर्चेत आले आहेत.\nदिलीपतात्यांनी रिझर्व्ह बॅंकेविरुद्ध बॉक्‍सिंग ग्लोव्हज घालून आखाड्यात उडी घेतली अन्‌ मधूनच सदाभाऊंना ठोसे लावले. नेमकं असं कसं घडलं यावरचा पडदा थोडा बाजूला सारल्यावर त्याची मुळं सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीपासून ते जिल्हा बॅंकेच्या ‘अस्थिर’ खुर्चीपर्यंत पसरलेली दिसतात. ती व्हाया इस्लामपूर नगरपालिका निवडणूक आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा जिल्हा बॅंकेत सत्कार सोहळा अशी विस्तारलेली आहेत. चाळीस वर्षांनंतर वाळव्याची हद्द ओलांडून सांगलीच्या राजकारणात आलेल्या तात्यांना आपला ‘पॉलिटिकल गेम’ करण्यासाठी जाळं पसरलं गेलंय, असं वाटतं. ते जाळं पसरवणारे त्यांच्याच पक्षातील आहेत. ‘हा मासा सहजासहजी गळाला लागणार नाही’, असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अर्थात सदूभाऊ चिडणार, हा सलही त्यांच्या मनात असावा.\nथोडा ‘रिव्हर्स गिअर’ टाकून सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत गेल्यावर या संघर्षाची कारणे सापडतात. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. इथून दिलीपतात्या इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडं उमेदवारी मागितली होती. मुलाखत झाली, मात्र घोडं पैशात अडलं. खर्च करायची ऐपत किती, यावर तिकीट ठरलं, असं ते सांगतात. साताऱ्यातील शेखर गोरे यांना उमेदवारी दिली गेली. त्यावर तात्या तुटून पडले. ‘‘निष्ठा आणि चारित्र्यापेक्षा पैसा श्रेष्ठ आहे. राजकारणात दरोडेखोरांना पायघड्या घातल्या जातात’, असा हल्लाबोल करत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. आमदार जयंत पाटील यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी असताना तात्यांनी बाॅम्ब फेकला आणि व्हायचा तसा स्फोट झाला. गोरे भुईसपाट झाले. साहजिकच तात्याविरोधी ‘लॉबी’ने त्याचे मार्केटिंग सुरू केले होते. त्यात भर म्हणून सदाभाऊ खोत यांनी इस्लामपुरात या जखमेवरची खपली काढली. ‘‘सामान्य माणसाला आमदार करायची जयंतरावांची दानत असती तर दिलीप पाटील आमदार झाले असते’’, असा चिमटा काढून ते बाजूला झाले. रान पेटत गेलं.\nदिलीपतात्यांवर आष्ट्याची जबाबदारी सोपवून त्यांना इस्लामपूरच्या शिवंबाहेरच ठेवलं गेलं. ज्या दिवशी निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला\nरामराम ठोकून विकास आघाडीत प्रवेश केला, त्याच दिवशी तात्यांनी सुरुंग लावला होता, हा दुसरा योगायोग. या जखमा भळभळत असतानाच इस्लामपूर नगरपालिका हातून गेली. जयंतरावांना घरच्या मैदानात पहिल्यांदा असा पराभव पत्करावा लागला. त्याची कारणमीमांसा करताना तात्या विरोधकांनी पराभवाच्या यादीत तात्याचं ते विधान आवर्जून घातलं. हा दंगा शांत व्हायच्या आत निशिकांत पाटील जिल्हा बॅंकेत दाखल झाले अन्‌ ‘‘नगराध्यक्ष होण्यात तात्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरला’, असे आवर्जून सांगितले. ही बातमी वणवा पेटावा तशी वाळवा तालुक्‍यात पसरली. राष्ट्रवादी विरोधकाचा सत्कार, हे भांडवल करून तात्यांच्या जिल्हा बॅंक अध्यक्षपदाच्या खुर्चीखाली बाँब पेरला गेला. तो अजून तसाच आहे.\nतात्यांचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न\nदिलीपतात्यांनी जिल्हा बॅंकेच्या मोर्चाच्या निमित्ताने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केल्याने ते राज्यभर चर्चेत आले. राष्ट्रवादीतील कट्टर स्वाभिमानी विरोधकांना हे ‘लय भारी’ वाटलं. शिवाय मी राष्ट्रवादीचाच असून सदाभाऊंसह (निशिकांत आलेच) सारे माझे विरोधक आहेत, असा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बॅंकेतील त्यांच्या कारकिर्दीला दीड वर्ष झाले, तूर्त त्यांना इथे स्पर्धक नसला तरी वर्षमर्यादेची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील विरोधकांना ते स्वयंचित (हिट विकेट) होतील, असे वाटते. अर्थात सदूभाऊला ठोसे लगावून ते सुरक्षित झालेत का, याचा फैसला सर्वस्वी जयंतरावांच्या हातात आहे.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्या�� हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2016-news/ganpati-decoration-competition-in-uae-arab-countries-2-1296880/", "date_download": "2018-12-15T20:56:02Z", "digest": "sha1:J5MOMJIWVW3FKHUAX6WQRP656566WDA4", "length": 10406, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "युएई आणि आखाती देशांसाठी गणपती सजावट स्पर्धा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nगणेश उत्सव २०१६ »\nयुएई आणि आखाती देशांसाठी गणपती सजावट स्पर्धा\nयुएई आणि आखाती देशांसाठी गणपती सजावट स्पर्धा\nआखाती देशांतील नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.\nसंयुक्त अरब अमिराती आणि इतर आखाती देशांतील मराठी नागरिकांसाठी यंदा ‘आखातीमराठी’ वेबसाईट आयोजित आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’ पुरस्कृत गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चितळे बंधू व व्हिको लॅबॉरोटरीज हे सहप्रायोजक आहेत.\nभाद्रपद महिन्यातील गणेश चर्तुर्थीपासून म्हणजेच ५ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबरपर्यंत आखाती देशांतील नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, अशी माहिती स्पर्धा संयोजकांनी दिली.\nकुवेत, ओमान, कतार, बहारीन, सौदी अरेबिया या देशांसह संयुक्त अरब अमिरातीतील मराठी नागरिक या स्पर्धेत सहभागी घेऊ शकतील. स्पर्धेच्या काळात www.ganeshsajavat.aakhatimarathi.com या वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करून गणेशभक्त या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱय़ांना घरातील गणपती सजावटीचे फोटो साईटवर अपलोड करायचे आहेत. या फोटोंना ४० टक्के मते, ३० परीक्षक आणि ३० टक्के सजावट यावर स्पर्धेतील विजेते निवडण्यात येणार आहेत.\nस्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर सात दिवसांमध्ये विजेत्यांची घोषणा करण्यात येईल. स्पर्धेविषयी आणखी माहिती मिळवण्यासाठी वाचक aakhatimarathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://agreatmaram.blogspot.com/2012/03/blog-post_03.html", "date_download": "2018-12-15T21:57:33Z", "digest": "sha1:2HE7SIVBQWAJALCNIU7M4SF6NS2PGSVW", "length": 5333, "nlines": 68, "source_domain": "agreatmaram.blogspot.com", "title": "aGRE-ATmaram 'आत्मारामायण': प्रेमात हरण्याची मजा.....", "raw_content": "\nकेले मी अवचित धाडस न कुणी करावे\nतुजला पुसले मी पुरता वेडावलो आहे\nतुझा गं होकार देऊन जाईल सुख मला\nअन तुझ्या नकारातही मीच जिंकलो आहे\nथोडीशी वाटलेली आशा धूसर होत गेली\nकाळोखाची क्षतिभीतीही आता म���ात नाही\nअंधारच जीवनी अन मी सरावलो आहे\nअशा कित्येक मऱ्हाटी मी साहिल्या पानिपती\nविश्वास हरवला आता मनी दृढावालो आहे\nगं ऐक प्राणप्रिये सखे खरे सांगतो तुला\nप्रेमात हरण्याची मजाच काही और आहे\nनिवांत.....निवांत..... सांज समयास..... जेथे स्तब्ध वाळू किनारा जेथे फुलला उबदार हिवाळा जेथे लाटांची फेसाळ गाणी तेथे सखे तू अन म...\nशोषलेलं मन उष्ण तन वाळवंटी रण ...................रखरखीत ...................धगधगीत निबिड रात्र उध्वस्त चित्र कोरडे नेत्र ......\nतुझं माझं प्रेम..... एक स्वप्न, जागेपणी पाहिलेलं वास्तवात कधीच न उतरलेलं तुझं माझं प्रेम..... एक दुर्भागी जलबिंदू झालेलं द्वेषाचा...\nएक हरित पातं एक बोलकं नातं असूनही………. का ही भयाण शांतता एक भरीव सुगंध एक गोड बंध असूनही………. का ही जीवघ...\nया माझ्या धरणीने घेतले अंगावर पिवळे ऊन जणू सोनेरी पाण्याने धरणी निघाली न्हाऊन आन्हिक उरकले तीने बसली नटुन थटुन लाल गुल...\nसहन नाही होत काळजाला चीर मनात रुदन चेहरा खंबीर नकली हास्य गालावर स्थिर आत भव्य वादळ ...\nउजाड मोकाट वारा क्षणभर थांबलाच नाही सुसाट बेभान वेड्यापरी गेला सारं सारं मोडीत गेला ...\nतू उत्तर ध्रुव तारा स्थिर निश्चल स्थान अढळ .....तू मूक .....घडणाऱ्या .....न घडणा...\nचैतन्यझरा आटला.......विटला मरगळ........मरण घळ चंचल वारा थांबला........विरला अवकळ.........अवनीवर चंचल वारा थांबला........विरला अवकळ.........अवनीवर\nगत आठवणींचा स्मृती झरा वाहे मनी गं सजनी तुझ्या शयनी प्रहरी निशा... हे गर्भरी शर्वरी भरजरी थरथरी तव मिठीत्त मदमस्त लहरी निशा.....\n........... दाटला अंधार दृढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://astro.lokmat.com/?utm_source=Lokmat.com&utm_medium=referral", "date_download": "2018-12-15T21:08:29Z", "digest": "sha1:MSZWDTF2EYOJTZHNUJIVHS6S652XRSM6", "length": 22423, "nlines": 289, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "Rashi Bhavishya in Marathi | दैनिक राशी भविष्य | जन्म कुंडली | Daily & Weekly Horoscope in Marathi | Astrology in Marathi | Lokmat.com", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2019 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2019 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2019 विनामूल्य वित्त अहवाल\n2019 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nआपली जन्मकुंडली विनाशुल्क मिळवा.\nआत्ताच विनाशुल्क अहवाल मिळवा\nवरील बटन दाबून सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे आपण मान्य केले आहे.\n फक्त एक फोन करा.\nआपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि अडचणींवर उपाय जाणून घेण्यासाठी आम��ही फोनवरून सल्ला देतो. तज्ज्ञ ज्योतिषांशी संवाद साधा आणि चिंतामुक्त व्हा. लगेच बोला.\nज्योतिषांशी कशासाठी बोलायचे असते \n९०हून अधिक तज्ज्ञ ज्योतिषी\nखाजगीपणा आणि गुप्ततेची हमी\n१ कोटीहून अधिक ग्राहकांचे विश्वासपात्र\nअनुभव : २१ वर्षे\nअनुभव : १३ वर्षे\nअनुभव : १४ वर्षे\nअनुभव : ११ वर्षे\nअनुभव : २२ वर्षे\nअनुभव : १२ वर्षे\nतज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा\nआपल्या समस्येचे स्वरूप निवडा, आपल्या मनातील कोणताही प्रश्न विचारा व श्री. बेजान दारूवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषां कडून ४८ तासात अचूक उत्तर मिळवा.\nआपल्या समस्येचे स्वरूप Career:\nसमर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.\nजर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.\nकमीत कमी ५० शब्द\nआपली सूर्यरास निवडा मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन\nआज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल...\nदि.१६ व १७ दरम्यान पत्नी व कुटुंबियांशी कटुता निर्माण होऊ शकते. हे दिवस निरर्थक ठरतील. आपल्या मागे आपल्या विषयी वाईट बोलले जाईल. आपला विश्वासघात होऊ शकतो. हे दिवस आपल्यासाठी निराशाजनकच आहेत. �...\nमहिन्याच्या सुरवातीस वारसाहक्काने मिळणाऱ्या मिळकतीमुळे फायदे होतील. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आपली प्रतिभा उंचावण्यास दिवस चांगले आहेत. घर - वाहन ह्यांसाठी दिवस अनुकूल आहेत. आपले कार्�...\nमेष राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष मध्यम स्वरूपात फलदायी राहणार आहे. ग्रहांच्या स्थितीवर अनुक्रमानुसार नजर टाकल्यास शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे ऑक्टोबर 2018 पर्यंत आपण एक उत्तम वैवाहिक जीव�...\nआपणांस आयुष्यात पडणारी कोडी उलगडण्यासाठी हस्तलिखित अहवाल मिळवा.\n२०१८ ह्या वर्षाबद्दल ग्रह काय सांगत आहेत, ते जाणून घ्या.\nतुमचे ध्येय साधण्यासाठी आमच्यावर भरवसा ठेवा.\nप्रेम आणि लैंगिक संबंध\nआपल्या प्रेमविषयक अडचणी चुटकीसरशी सोडवा.\nआपले प्रेमसंबंध धोक्यात आहेत का \nतज्ज्ञांच्या सल्ल्याने स्थैर्य प्राप्त करा.\nसारे काही येथे पहा\nआपल्यापुढील सर्व प्रश्नांसाठी अतीव शक्तिशाली उपाय\nआपले भविष्य बलिष्ठ करण्याचे उपकरण\nसर्वांगीण संरक्षण करणारे उपकरण\nभगवान शिवाचे आशीर्वाद मिळवा.\nआपल्या मदतीसाठी उर्जाभारित वैदिक वस्तू\nकाही उपाय / तोडगे\nप्रश्न सोडवण्यासाठी ग्रहस्थितीचे विश्लेषण.\nसारे काही येथे पहा\nज्योतिषशास्त्राच्या चष्म्यातून आजच्या जगातील घडामोडी\nआजच्या ग्रहस्थितीवरून केलेले भाकित\nविवाह व ज्योतिष: केव्हा, कोठे, कसा व कोणाशी होईल आपला विवाह हे जाणून घ्या \nविवाहासाठी कोणती दिशा उपयुक्त राहील कि जेथे प्रयत्न केल्याने लवकर विवाह ठरू शकेल. एकंदरीत जेव्हा एकाहून अधिक अशुभ ग्रहांचा प्रभाव सप्तमावर असता विवाहास विलंब होतो.\nविवाह व ज्योतिष: केव्हा, कोठे, कसा व कोणाशी होईल आपला विवाह हे जाणून घ्या \nशिवराज सिंह चौहान कुंडली - मध्य प्रदेश निवडणूक २०१८\nअन्नपूर्णा जयंती २०१८: अन्नपूर्णा देवीची कथा, पूजा विधी व महत्व\nविजय माल्या त्याच्या कायदेशीर गुंतागुंतीची अवस्था मधून बाहेर येऊ शकतात का\nपी. व्ही.सिंधू साठी ज्योतिष अंदाज - येत्या काही महिन्यांत तिचा उच्च उदय होईल का\nशाहिद आणि मीरा कपूर यांच्या बेबी बॉयसाठी भविष्यात काय दिसते ते जाणून घ्या\nज्योतिषशास्त्र, कुंडली आणि अंकज्योतिष\nज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिष हे प्राचीन शास्त्रांपैकी एक आहे. ह्या शास्त्राचा विचार करताना आकाशस्थ गोलांचे अस्तित्व,त्यांच्या हालचाली आणि त्यांचे परस्परसंबंध ध्यानात घेतले जातात. हे शास्त्र अनिश्चितता व शाश्वत सत्याचे ज्ञान, गूढता आणि बोध ह्यांच्यामधील अगदी फिकट सीमारेषा आहे...\nमी एक नोकरी करणारी मुलगी असून माझ्या सध्याच्या नोकरीच्या ठिकाणी मला एक अडचण भेडसावत होती. माझ्या एका मैत्रिणीने मला अस्तो.लोकमत येथील ‘करिअर आस्क अ क़्वेश्चन’ च्या माध्यमातून प्रश्न विचारून बघ असे म्हटले. त्याप्रमाणे मी येथे...\nमाझ्या भावाचे हेतू आणि त्याच्या कृती आता मला व्यवस्थित समजू लागले, त्यामुळे आमचे संबंध सुधारले. त्याबद्दल अस्तो.लोकमत ला धन्यवाद अस्तो.लोकमतकडून जो अहवाल मी मागवला त्यामुळे हे सगळे साध्य झाले\nमाझ्या घरच्या सगळ्यांचा पारंपारिक पद्धतीने लग्न ठरवण्याच्या पद्धतीवर विश्वास होता. आमच्या दोघांच्या कुंडल्यांवरून आम्ही एकमेकांना अनुरूप आहोत की नाही हे तपासून घेतले. त्यासाठी आम्ही इथला जोडप्यांसाठी असलेला विश्लेषण...\nमाझ्या व्यवसाया��� मला बऱ्याच अडचणी येत होत्या. माझा व्यवसाय बंद पडण्याच्या बेतात होता आणि त्यामुळे माझी परिस्थिती फारच वाईट झाली होती. त्या सगळ्याचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावरही फारच वाईट परिणाम झाला होता\n- सुबोध पांचाळ, मुंबई\nतिथी : शुक्ल पक्ष अष्टमि\nनक्षत्र : उत्तरा भाद्रपद​\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2018/july-2018-rashifal-118063000025_1.html", "date_download": "2018-12-15T21:39:31Z", "digest": "sha1:QWRR3ZIWT5LGLVVQK6APL5RMLLRKCZLN", "length": 26444, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जुलै 2018 महिन्यातील भविष्यफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजुलै 2018 महिन्यातील भविष्यफल\nमेष : एखादे साहसीक काम या महिन्यात आपल्या हातून घडणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. जुन्या ठरवलेल्या योजना पूर्ण होतील. प्रॉपर्टीचे काम मार्गी लागेल. कुटुंबाचे चांगले सहकार्य मिळेल. संगीत क्षेत्रात असलेल्या व्यक्तींसाठी चांगला महिना. एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्णत्वास नेण्‍याचा प्रयत्न करा.\nवृषभ : एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्णत्वास नेण्‍याचा प्रयत्न करा. आर्थिक कामकाज चांगले राहिल. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. पार्टनरशी मतभेद होण्‍याची शक्यता आहे. या महिन्यात आत्मविश्‍वास वाढेल. नवीन सहकारी भेटतील. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहिल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नौकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे.\nमिथुन : या महिन्यात आत्मविश्‍वास वाढेल. नवीन सहकारी भेटतील. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहिल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नौकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. मिळेल. व्यवसायात साहस दाखवण्याचा प्रयत्न कराल.\nकर्क : या महिन्यात अनिश्‍चिततेचे वातावरण असेल. कष्ट करावे लागतील. मन उदास होईल. निकटच्या व्यक्तींच्या प्रकृतीचा प्रश्‍न भेडसावण्‍याची शक्यता आहे. आर्थिक योग उत्तम असतील.खर्च करताना आपल्या उत्पन्नाचाही विचार करा. खरेदी करताना निट काळजी घ्या. विक्री करताना समोरच्या व्यक्तीची चौकशी करुन निर्णय घ्यावा. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. एखाद्याचे मन दुखवेल असे वक्तव्य करणे महागात पडेल.\nसिंह : कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. एखाद्याचे मन दुखवेल असे वक्तव्य करणे महागात पडेल. संकट ओढावल्यास सल्ला देणारे अनेक जण असतात, पण योग्य निर्णय आपल्यालाच घ्यावा लागत असतो, हे लक्षात ठेवा. अस्वस्थता वाढवणारा महिना आहे. नवीन रोग जडतील. व्यसनांपासून दूर रहा. मानसिक अस्वस्थता कायम राहिल.आपल्या निर्णयावर ठाम रहा. तुमच्यातील सहनशिलता या महिन्यात फायद्याची ठरेल. रखडलेले काम मार्गी लागेल.\nकन्या : परस्परातील विश्वास वाढेल. मन प्रसन्न राहिल. मानातील शंका दूर होतील. नवीन मैत्री होईल. आर्थिक योग उत्तम. कर्ज, खर्च, करार यांना प्राथमिकता द्या. संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मनाला अस्वस्थ करणारी घटना घडेल. आर्थिक संकटं निर्माण होतील. या महिन्यात कोणतेही काम करताना सतर्क रहा. आर्थिक व्यवहार करताना त्यात पारदर्शकता ठेवा. व्यक्तीगत स्वार्थापासून दूर रहाण्‍याचा प्रयत्न करा. प्रवास योग संभावतो.\nतूळ : यापूर्वीच्या वर्षात ठरवलेल्या अनेक योजना पूर्ण होतील. काळानुसार वेगवान होण्यास शिका. या महिन्यात अनेक संधी येतील, पण आपल्या आळशीपणामुळे त्या आपल्यापासून दूर जातील. वेळ गेल्यावर रडत बसण्‍यात अर्थ नाही हे समजून घ्या. विद्यार्थ्यांनी आळस टाळून अभ्यास करण्‍याची गरज आहे. महिलांनी खरेदी करताना आपल्या ऐपतीचा विचार करावा. या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात.\nवृश्‍चिक : या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्��� ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. या राशींच्या व्यक्तींमध्ये अंतर्गत राग खूप अधिक असतो. स्वत:ला मनस्ताप करुन घेण्‍याची सवय असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येते. स्वातंत्र्य, न्याय, आणि स्वत:चाच निर्णय योग्य वाटत असल्याने इतर व्यक्तींशी जुळवून घेण्‍यात यांना अडचण येते.\nधनू : आलेल्या परिस्थितीला तोंड देताना योग्य निर्णय घ्यावेत. प्रगती, यश, प्रतिष्ठा या गोष्टी या महिन्यात भरपूर मिळणार आहेत. आत्मविश्वास वाढवणारा महिना असल्याने अनेक कामं मार्गी लागतील. विवाह जुळून येतील.मंगल कार्य घडतील. प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत.\nमकर : या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे. प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे.\nकुंभ : अत्यंत फलदायी असा हा महिना आहे. मानसिक आरोग्य सुधारेल. मन प्रसन्न रा‍हिल. साहस वाढेल. घाई-गडबडीने निर्णय घेऊ नका. आर्थिक फायदा मिळेल. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा. राजकारणात प्रवेश करण्‍याचा विचार मनात घोळ घालेल, परंतु जरा विचार करुन निर्णय घ्या. साहित्यिकांसाठी हा महिना उत्तम आहे.\nमीन : या महिन्याच्या अखेरीस आपल्याला अनेक फायदे होतील. मानाजोगे काम होईल. आत्मविश्वास जरासा कमी होणार असल्याने खचून जाऊ नका. जिवनात चढ-उतार सुरुच रहातात.परस्परातील विश्वास वाढेल. मानसिक आरोग्य सुधारेल. व्यापार, नौकरीत फायदा होईल. मेहनत करणार्‍यांना या महिन्यात योग्य तो मोबदला मिळेल. कोर्टाची पायरी चढण्‍याची पाळी आलीच तर काळजी करु नका. यातून कायमची सुटका होईल.\nसाप्ताहिक राशीफल 1 ते 7 जु���ै 2018\nघरात शांती नांदावी यासाठी पौर्णिमेच्या रात्री करावा हा सोपा उपाय\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\n\"कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\n\"इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\n\"हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T20:13:31Z", "digest": "sha1:WTHJDUTZKNFGSOQFXWIBB3QBWLN2DLRP", "length": 15089, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "महाराष्ट्र शिव वाहतुक सेनेच्या शहर उपविभाग संघटकपदी इमरान मिया बेग | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्�� लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri महाराष्ट्र शिव वाहतुक सेनेच्या शहर उपविभाग संघटकपदी इमरान मिया बेग\nमहाराष्ट्र शिव वाहतुक सेनेच्या शहर उपविभाग संघटकपदी इमरान मिया बेग\nपिंपरी, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्र शिव वाहतुक सेनेच्या पिंपरी चिंचवड शहर उपविभाग संघटकपदी इमरान मिया बेग यांची निवड करण्यात आली आहे.\nशुक्रवार (दि. २९) मुंबईतील उध्दवगड याठिकाणी शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र शिव वाहतुक सेना अध्यक्ष- हाजी अरफात शेख यांनी इमरान मिया बेग यांना निवडीचे पत्रक देऊन आभिनंदन केले.\nयावेळी महाराष्ट्र शिव वाहतुक सेनेचे सागर लांगे, महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण वाळके, कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, विनय मोरे, रिजवान बेग, चंद्रकांत तिवारी, कमलेश कर्मरी आदी उपस्थित होते.\nPrevious articleदिव्यांग सेनेच्या शहर सरचिटणीसपदी जहांगीर रहेमान शेख\nNext articleसांगलीतील सराईत गुन्हेगाराला तळवडेतून दोन पिस्तूलांसह अटक\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा...\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमारूंजीत लाडशाखीय वाणी समाज राष्ट्रीय महाअधिवेशनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन\nनेहरुनगरमध्ये दुचाकीवरुन घरी निघालेल्या कामगाराचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/chipi-airport", "date_download": "2018-12-15T22:07:48Z", "digest": "sha1:5GMXO3YIK5RS3WCD4EOA5NAQRRXUUG3A", "length": 16027, "nlines": 257, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "chipi airport Marathi News, chipi airport Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nडीटीएच, केबलसाठी एकच दर\nमाहुलवासींचा आझाद मैदानात ठिय्या\n'बदल व्हावा सरकारी योजनांपासून'\nशरयूनंतर आता चंद्रभागेतीरी आरती\nराफेल: भाजप घेणार ७० पत्रकार परिषदा\n‘स्टरलाइट प्रकल्प पुन्हा सुरू करा’\n‘बग’ बघतोय फेसबुकवरील फोटो\nश्रीलंका: महिंदा राजपक्षे यांचा अखेर राजीन...\nभारत हा खरा मित्र: ट्रम्प\nपाकच्या मंत्र्याचा बीबीसीवर लाचखोरीचा आरोप...\nदुबईत भारतीय गिटारवादकाचा मृत्यू\nगेल्या चार वर्षांत २.३३ लाख कोटींची वसुली\nडेबिट कार्डसाठीही आकारले जाते शुल्क\nनव्या वर्षात व्याजदर घटणार\nघाऊक महागाईच्या दरात घसरण\nकोर्टाच्या निकालाचे स्वागत, मी निर्दोषच: अ...\nकृषिकर्जमाफीचा निर्णय व्यवहार्य ठरणार नाही...\nभारताचे ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्त्युत्तर\nश्रेयस, सिद्धेशची दमदार शतके\nअल बरकत, सुळे गुरुजी शाळा विजयी\nप्रियांकानंतर परिणीती चोप्राही बोहल्यावर\nईशा अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटींनी वाढली ...\nपुन्हा दिसला दीपिकाच्या मानेवरचा RK टॅटू\n'विंक गर्ल' प्रिया वॉरियर यंदा गुगलवर हिट\n'द हंग्री' ठरणार जगातील सर्वात मोठा अनकट च...\n'केदारनाथ'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या...\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा क..\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली ..\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, ..\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा..\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अ..\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या..\nपरदेशी मुलावर विश्वास ठेवू शकत ना..\nपाकिस्तान दूतावासातून २३ भारतीय प..\nसिंधुदुर्गात चिपी विमानतळावर पहिल्यांदाच विमान उतरलं\nचिपी विमानतळावर बाप्पासह विमानाचं आगमन\nगेल्या काही वर्षांपासून असलेली कोकणवासियांची प्रतिक्षा आज संपली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने तयार झालेल्या चिपी विमानतळावर आज विघ्नहर्त्या बाप्पासह १२ आसनी विमानाचं आगमन झालं. त्यावेळी चिपी विमानतळावर पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. चिपी विमानतळावर विमान दाखल होताच 'इमान इला, इमान इलाहा'च्या घोषणा देत ग्रामस्थांनी एकच गलका केला.\nचिपी विमानतळावर दीड दिवसांचा गणेशोत्सव\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने तयार झालेल्या चिपी विमानतळावर उद्या, बुधवारी १२ रोजी चाचणीसाठी पहिले विमान उतरविले जाईल. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर पोहोचणाऱ्या या विमानातून मुंबईतून नेण्यात येणारी श्री गणेशाची मूर्ती पाठविली जाईल.\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण\nगणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर चिपी विमानतळावर हवाई चाचणी करण्यात येणार होती आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीच्या मंत्र्यांचे मुंबईवरून निघालेले एक खास विमान चिपी विमानतळावर उतरणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्याने विमानाची चाचणी होणार असली तरी अद्याप दिल्लीहून परवानगी न मिळाल्याने युतीच्या विमानाच्या लॅण्डिंगविषयी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nराफेल: काँग्रेसविरुद्ध भाजप घेणार ७० पत्रकार परिषदा\nमुंबई: माहुलवासींचा आझाद मैदानात ठिय्या\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nछत्तीसगड��ाठीही 'फोटोफंडा'; उद्या ठरणार CM\nमाजी NCP खासदार निवेदिता माने शिवसेनेत\nविराट-अजिंक्यचे ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्त्युत्तर\nकाश्मीरः नागरिक-जवानांमध्ये धुमश्चक्री, ७ ठार\nराफेल प्रकरणी चुकीची माहिती दिलीः शरद पवार\nमी कोणालाही घाबरत नाही: छगन भुजबळ\nव्हिडिओ: मुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/digital-transaction-marathi-news-hyderabad-news-marathi-news-59658", "date_download": "2018-12-15T21:19:38Z", "digest": "sha1:GZGF6W4NG55CPSCC5YAPAC4YKOUFRHK4", "length": 12273, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "digital transaction marathi news hyderabad news marathi news असंघटित क्षेत्रामधील डिजिटल व्यवहारात वाढ | eSakal", "raw_content": "\nअसंघटित क्षेत्रामधील डिजिटल व्यवहारात वाढ\nशनिवार, 15 जुलै 2017\nहैदराबाद - केंद्र सरकारकडून \"कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, असंघटित क्षेत्रात डिजिटल व्यवहार वाढू लागले आहेत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी शुक्रवारी दिली.\nहैदराबाद - केंद्र सरकारकडून \"कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, असंघटित क्षेत्रात डिजिटल व्यवहार वाढू लागले आहेत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी शुक्रवारी दिली.\nसारस्वत म्हणाले, \"\"डिजिटल व्यवहार वाढू लागले आहेत. आजच्या वृत्तपत्रांमध्येच भीम ऍपच्या माध्यमातून 65 लाख व्यवहार झाल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी नोटाबंदी झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात मंदी आली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. बाजारपेठेत पुरेसा पैसा उपलब्ध आहे. असंघटित क्षेत्राला थेट रोकड स्वीकारण्याऐवजी \"पाइंट ऑफ सेल' यंत्राचा फायदा समजला आहे. या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सरकारकडून ती जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.''\n\"असंघटित क्षेत्रातील वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगात मोठ्या प्रमाणात व्यवहार उधारीवर होतात. त्यामुळे या क्षेत्रात \"पॉईंट ऑफ सेल' यंत्रांचा वापर मर्यादित आहे. संघटित क्षेत्रातील डिजिटल व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत. डिजिटायजेशनला प्रोत्साहन दिल्यामुळे कार्यक्षमता वाढली असून, भ्रष्टाचार कमी झाला आहे,'' असे सरस्वती यांनी सांगितले.\nचंद्रशेखर राव सलग दुसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज (ता.13) गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र...\nतेलंगणातील निवडणुकीत नोटाचा वापर वाढला\nहैदराबाद : तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नोटाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या विधानसभा...\nशिवसेनेच्या वाघाला ओवेसी विरोधात 112 मतं\nहैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे नेते सुदर्शन मलकान यांना केवळ 112 मत...\n...तरीही काँग्रेसला ईव्हीएमबाबत शंकाच\nहैदराबाद : गेल्या निवडणुकांत ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने आता तेलंगणामध्ये पराभवानंतर ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केला आहे....\nएआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी विजयी\nहैदराबादः एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी विजयी चंद्रायनगुट्टा मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. तेलंगणमध्ये आज (मंगळवार) सकाळी मतमोजणीला सुरवात...\nतेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर\nहैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2018-12-15T21:37:36Z", "digest": "sha1:C5XGCL4YG7LRJJLUYSC6LSX4ZPA7PS72", "length": 8234, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विश्‍वविक्रमी कामगिरीनंतर भाकर, मिथरवाल चौथ्या स्थानी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविश्‍वविक्रमी कामगिरीनंतर भाकर, मिथरवाल चौथ्या स्थानी\nचॅंगवोन – मनू भाकर आणि ओम मिथरवाल या भारतीय जोडीने पात्रता फेरीत विश्‍वविक्रमी कामगिरी केल्यानंतरही विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे मिश्र दुहेरीतील 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातील त्यांचे पदक थोडक्‍यात हुकले. त्यांना या प्रकारात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.\nमनू भाकर आणि ओम मिथरवाल यांनी त्याआधी स्पर्धेच्या पात्रता फेरीत 778 गुणांचा विश्‍वविक्रम नोंदविताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर जर्मनीच्या ख्रिश्‍चन आणि सॅन्ड्रा रेट्‌झ या जोडीने त्यांच्या खालोखाल गुण घेत पाचव्या क्रमांकावरून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यांनी अंतिम फेरीत रौप्यपदक कमावले. चीनच्या शिओजिंग जि व जिआयु वु या जोडीने अंतिम फेरीत 487.7 गुणांची नोंद करताना विश्‍वविक्रम नोंदवत सुवर्णपदकाचीही कमाई केली.\nयावेळी सर्बियाच्या दामिर मिकेक आणि झोराना अरुनोविच या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत विश्‍वचषक स्पर्धेत आठवेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यातील केवळ शहाझार रिझ्वी याला 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात पदक मिळवता आले असून इतर भारतीय खेळाडूंनी निराशा केली आहे. त्याआधी आजच्या दिवसातील पहिल्या स्पर्धेत भारताच्या संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : षटकांच्या संथ गतीमुळे कोहलीला 12 लाख दंड\nNext articleडिव्हाईन स्टार्स, शेलार ग्रुप यांची विजयी सलामी\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/node/187", "date_download": "2018-12-15T20:57:17Z", "digest": "sha1:O2Z6S2DEN4TLWL6MSKBJ2NYO7AKQODZY", "length": 10863, "nlines": 180, "source_domain": "www.baliraja.com", "title": " ६ मे २०११ अंक - ३ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / ६ मे २०११ अंक - ३\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n६ मे २०११ अंक - ३\nश्रीकान्त झाडे यांनी बुध, 01/06/2011 - 20:22 ह्यावेळी प्रकाशित केले.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराज�� डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/10/blog-post_357.html", "date_download": "2018-12-15T21:17:59Z", "digest": "sha1:Z3GO67ITAELBYV5AYQEC6GCUNTKBRTP3", "length": 18858, "nlines": 88, "source_domain": "www.idainik.com", "title": "सातारा पालिकेने न झालेल्या कामांची बिले काढली - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > सातारा पालिकेने न झालेल्या कामांची बिले काढली\nसातारा पालिकेने न झालेल्या कामांची बिले काढली\nसातारा : नगर पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियानांतर्गत अनेक कामे करण्यात आली. यामध्ये न झालेल्या कामांची बिले ही पालिकेकडून अदा करण्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी केला. दरम्यान, कोणताही पुरावा नसताना बेछूट आरोप करू नये, असे सांगत सत्ताधाऱ्यांनी काटवटे यांना धारेवर धरले. यानंतर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्वच्छता अभियानाची कोणतीही बिले अद्याप काढली नसल्याचा खुलासा यावेळी केला.\nसातारा पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिकेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, नगरसेवक दत्ता बनकर यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.\nसभेला सुरुवात होताच विरोधकांनी अजेंड्यावरील वृक्षगणनेचा मुुद्दा लावून धरला. वृक्षगणना करणे बंधणकारक असताना पालिकेकडून अद्याप वृक्षगणना का करण्यात आली नाही, वृक्षगणना नक्की कोण करतेय, संबंधित अधिकाºयाचे नाव जाहीर करावे, असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. वृक्षगणनेचे काम ठेकेदराला नव्हे तर आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांकडून करावे, अशी मागणी नगरसेवक विजय काटवटे यांनी केली. सुमारे अर्धा तास या विषयावर चर्चा झाली.\nयानंतर सभेत २०१८-१९ या वर्षासाठी स्वच्छता अभियान व त्या अंतर्गत करावयाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या विषयाला नगरसेवक विजय काटवटे यांनी उपसूचना मांडली. यामध्ये त्यांनी पालिकेने स्वच्छता अभियानात न केलेल्या कामांची बिले काढण्यात आली, असा आरोप केला. या आरोपाचे सत्ताधारी नगरसेवकांनी खंडन केले.\nकोणताही पुुरावा नसताना असे बेछूट आरोप करून सभागृहाचा वेळ घालवू नये, असा सल्ला दिला. नगराध्यक्षा माधवी कदम यांनीही आरोप करताना तो पुराव्यानिशी करावा, असे सांगितले. यावर विजय काटवटे यांनी माहिती अधिकाराखाली मागविण्यात आलेली माहिती प्राप्त झाल्यानंतर सत्य समोर येईल, असे सांगून या विषयावर पडदा टाकला. दरम्यान, घंटागाडीवर घंटा न वाजवता स्वच्छता सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेली ध्वनीफीत प्रत्येक घंटागाडीला बंधनकारक करावी, जेणेकरून नागरिकांमध्ये स्वच्छेबाबत जनजागृती होईल, अशी मागणी विजय काटवटे यांनी केली. नगरसेवक धनंजय जांभळे यांनी या मागणीला अनुमोदन दिले.\nमुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियान व त्याच्या निकषाची माहिती दिली. तसेच पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ वार्ड’ स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी ग्वाही देखील दिली. यावेळी नगरपरिषद हद्दीतील वृक्षांची गणना करणे, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया कामांंच्या खर्चास मंजुरी देणे, आस्थापनावरील कायम कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान देणे, सदर बझार येथील करिअप्पा चौकातील बागेचे ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान’ असे नामकरण करणे व पालिकेच्या तीन स्टार नामांकनासह एकूण १६ विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.\n..तर नोकरी सोडेन : मुख्याधिकारी\nस्वच्छतेच्या ठेक्यात मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बंधूचा सहभाग असल्याचा आरोप सभेत भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी केला. मुख्याधिकारी गोरे यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगत त्रिस्तरीय समितीद्वारे याची चौकशी करण्यात यावी, आरोप सिद्ध झाल्यास मी नोकरी सोडेन, अशी स्पष्टोक्ती दिली. या विषयावरून सत्ताधारी देखील आक्रमक झाले. अखेर काटवटे यांनी लेखी पत्र देऊन आरोप मागे घेतला.\nघंटागाडीची ठेका पद्धत रद्द करा : मोने\nपालिकेच्या वतीने स्वच्छतेचा ठेका खासगी कंपनीला दिला जातो. मात्र, या कंपनीकडून स्वच्छतेचे चांगले काम केले जात नाही. नागरिकांच्या सतत तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे खासगी ठेकेदार पोसण्याऐवजी पालिकेने जुन्या घंडागाड्या सुरू कराव्यात, त्यामुळे स्थानिकांना पुन्हा रोजगार प्राप्त होईल, अशी मागणी नगरसेवक अशोक मोने यांनी केली. यावर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सत्ताधारी आघाडीच्या वतीने देण्यात आली.\nशहीद कर्नल संतोष महाडिक\nयांचे स्मारक उभारणार पालिकेच्या मालकीच्या जागेत शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक उभारण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. जवान संतोष महाडिक यांचे स्मारक उभारणारी सातारा पालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच पालिका ठरणार आहे. हे स्मारक नागरिकांना प्रेरणादायी ठरावे, यासाठी योग्य जागेची निवड करावी, अशी मागणी यावेळी विरोधक व सत्ताधाºयांनी केली.\nआस्थापनावरील कायम कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत पालिकेत एकमत झाले. ४५८ पैकी ४५० कर्मचारी यासाठी पात्र असून, संबंधित कर्मचाºयांना १० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स व १२ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्षांनी केली.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i141221195313/view", "date_download": "2018-12-15T20:52:00Z", "digest": "sha1:EAQ5SDDPTPE52KR7TME7IOSBDOD4YICF", "length": 8459, "nlines": 119, "source_domain": "www.transliteral.org", "title": "चतुर्थोध्यायः - प्रथमः पादः", "raw_content": "\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|धर्मः|ब्रह्म सूत्राणि|चतुर्थोध्यायः|प्रथमः पादः|\nचतुर्थोध्यायः - प्रथमः पादः\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र १\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र २\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र ३\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र ४\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र ५\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र ६\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र ७\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र ८-११\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र १२\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र १३\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र १४\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र १५\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र १६\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र १७-१८\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nप्रथमः पादः - सूत्र १९\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nपु. लहान पेटी , डबी , ताईत इ० चें टोपण , झांकण , आच्छादन .\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/sena-on-mns-gharwapsi-272690.html", "date_download": "2018-12-15T20:37:20Z", "digest": "sha1:RHGDADUJ33KS4YWYWS7VKGRBUVTEDSJ5", "length": 12692, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनसेतून आलेले नगरसेवक आमच्यासोबतच, शिवसेनेचा दावा", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nमनसेतून आलेले नगरसेवक आमच्यासोबतच, शिवसेनेचा दावा\nबीएमसीतील मनसेचा नगरसेवक वापसीचा दावा शिवसेनेनं खोडून काढलाय. शिवसेनेनं संबंधीत नगरसेवकांच्या सह्याचं प्रसिद्धीपत्रकच काढलंय. या प��िपत्रकांवर मनसे सोडून शिवसेनेत आलेल्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. आज दुपारी मनसेकडून सेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांची घरवापसी झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर शिवसेनेकडून हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलंय.\nमुंबई, 25 ऑक्टोबर : बीएमसीतील मनसेचा नगरसेवक वापसीचा दावा शिवसेनेनं खोडून काढलाय. शिवसेनेनं संबंधीत नगरसेवकांच्या सह्याचं प्रसिद्धीपत्रकच काढलंय. या परिपत्रकांवर मनसे सोडून शिवसेनेत आलेल्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. आज दुपारी मनसेकडून सेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांची घरवापसी झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर शिवसेनेकडून हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलंय.\nमनसेतून शिवसेनेत आलेले सहाही नगरसेवक शिवसेनेतच असून त्यापैकी एकही नगरसेवक मनसेच्या संपर्कात नाही, अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असंही या शिवसेनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सेना आणि मनसेतल्या या दावा- प्रतिदाव्यांवरून बीएमसीतील मनसेच्या बंडखोर नगरसेवकांचा नेमका कोणाला पाठिंबा आहे. हेच समजेनासं झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPBMCmns senaबीएमसीमनसे नगरसेवक घरवापसी\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/katha/porikade-laksh-theva/", "date_download": "2018-12-15T21:11:38Z", "digest": "sha1:7UBRNYJEJKCAOZY3OKVTSAUWF7EXWT2E", "length": 21660, "nlines": 76, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "पोरीकडं लक्ष ठेवा! - अरविंद जगताप यांनी लिह���लेली प्रबोधनपर कथा", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख March 18, 2017 द्वारा अरविंद जगताप\tया सदरात कथा\nबंडू गावात कलाकार म्हणून ओळखला जायचा. शेतीचा कंटाळा असल्यामुळे तो शेताकडे फिरकायचा नाही. गावात चकाट्या पिटत बसणे हा त्याचा उद्योग. लग्न झाल्यावर तो वेगळा निघाला. मुलगी झाली. त्याच्या हिश्याला आलेली काही गुंठे शेती त्याने वेगवेगळे धंदे करून विकून टाकली. देशात असा कोणताच पक्ष नाही ज्या पक्षात बंडूने प्रवेश केला नाही. जिल्ह्यात असा कोणताच नेता नाही ज्याच्यासोबत बंडूचा फोटो नाही. तालुक्यात असं कोणतंच गाव नाही त्यातल्या एका तरी पक्षाच्या फलकावर बंडूचं नाव नाही. एखाद्या गावात त्याचं नाव शिवसेनेच्या फलकावर आहे. एखाद्या गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या. नेतेच इकडे तिकडे उड्या मारतात तर बंडू काय करणार शेवटी राजकारण हा फालतू लोकांचा धंदा आहे असं म्हणून बंडूने राजकारणातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. पान टपरी टाकली. पण उधारीने सगळी वाट लावली. घरात बायको आणि पोरगी. रोज काही ना काही कुटाणे करून घरी पैसे कसे आणायचे हाच प्रश्न पडलेला असायचा त्याला. कधी मंडप वाल्याला मदत कर, कधी आणखी कुणाचं काम कर आणि पैसे घे असं चालू होतं त्याचं. आणि अचानक एक दिवस बायकोनी बॉम्बच टाकला. तिला पुन्हा दिवस गेले होते.\nबंडू तालुक्यातल्या डॉक्टर कड गेला. भावाकडून उधार पैसे घेतले होते. सोनोग्राफी केली. चाटे डॉक्टर म्हणाले मुलगा आहे. बंडूच्या आनंदाला पारावार उरला नाही. अंगात बळ आल्यासारखं झालं. दुप्पट काम करायला लागला. बायको खूप दिवसांपासून म्हणत होती गावात राहून काही होणार नाही आपलं. बंडूने आता मनावर घेतलं. तालुक्यात जाऊन राहू लागला. मुलीला जिल्हा परिषद शाळेत टाकलं. पेपर वाटू लागला. दिवसभर एका फळाच्या दुकानात काम करू लागला. नवरा बायको स्वप्न बघायला लागले. पोरांना चांगलं शिक्षण द्यायचं. पोराला डॉक्टर बनवायचं. बाळंतपण आटोपलं की एक मेस सुरु करायची ठरवलं होतं दोघांनी. अधून मधून चाटे डॉक्टर कड जाऊन औषद गोळ्या घ्यायचे. चाटे डॉक्टर बोलायला भारी माणूस. सगळ्या बायकांना नावानी ओळखायचा. मूड मध्ये आला की पोराचं नाव काय ठेवायचं ते पण सांगायचा.\nसलीमच्या तीन चार पिढ्या फळाचा व्यापार करायच्या. गेल्या काही महिन्यात बंडू त्याच्याकडे कामाला लागला. पण बंडूवर सलीमचा विश्वास बसला. सलीमला पण तीन पोरी होत्या. बंडू आग्रह करून सलीमला पण चाटे डॉक्टरकडे घेऊन गेला. सोनोग्राफी झाली. सलीमला भीती वाटत होती. पण बंडूला विश्वास होता चाटे डॉक्टरवर. त्यांनी पोरगी आहे असं सांगून सलीमची अडचण दूर केली. सलीमने डॉक्टर सोबत बंडूचे पण आभार मानले. सलीम आता प्रत्येकवेळी चाटे डॉक्टरकडे येणार होता. चेकिंग करणार होता. मुलगा होईपर्यंत बायकोला कितीदा गरोदर रहावं लागणार होतं काय माहित\nएक दिवस बंडूची बायको त्रास व्हायला लागला म्हणून चाटे डॉक्टरच्या दवाखान्यात भरती झाली. बंडू खुश होता. पेढे कुठून आणायचं ठरलं होतं. पहिली बातमी सलीमला द्यायची हे पण नक्की होतं. चाटे डॉक्टर बाहेर आले. तसे रोजच्यासारखे दिसत नव्हते. डिलिवरी नॉर्मल झाली एवढच म्हणाले आणि घाईत असल्यासारखे निघून गेले. नर्स बाहेर आली. बंडूला म्हणाली जिलेबी आणा लवकर. बंडू हैराण झाला. नर्सचा काहीतरी गोंधळ झाला असणार असं वाटलं त्याला. पण त्याने खात्री करून बघितली तर खरंच मुलगी होती. बायको रडत होती. जन्मलेली पोरगी पण रडत होती. बंडू पण रडवेला झाला होता. बंडूच्या मोठ्या मुलीला कळत नव्हतं की एवढ सुंदर बाळ झालंय तरी हे लोक असे नाराज का दिसताहेत ती बाळाशी खेळायला पण लागली होती.\nसलीमने दिवसभर वाट पाहिली. पण बंडू काही दुकानाकडे फिरकलाच नव्हता.सलीम स्वतः बंडूच्या घरी गेला. दवाखान्यात गेला. पण बंडू कुठेच नव्हता. सलीमच्या लक्षात आलं मुलगी झाली म्हणून बंडू नाराज असणार. सलीम त्याला शोधत फिरला. बंडू दारू पिऊन एका हातगाडीवर झोपला होता. सलीम त्याला घरी घेऊन गेला. पण दुसऱ्या दिवशी पण बंडू कामावर आला नाही. लोक सलीमला बोलवायला आले. बंडू चाटे डॉक्टरच्या दवाखान्यात गोंधळ घालत होता. चाटे डॉक्टरला मारून टाकायची धमकी देत होता. तिथल्या लोकानी बंडूला एका खोलीत कोंडून टाकलं होतं. सलीम गेला. बंडूला सोडवल. दोघं चाटे डॉक्टरच्या खोलीत गेले. सलीम तसा दादाच होता. सगळे त्याला घाबरायचे. चाटे डॉक्टर आधी मी मुलगा होणार असं म्हणालोच नव्हतो म्हणत होते. पण सलीमसमोर कबूल झाले. सगळा तोंडी कारभार असला तरी सलीमसारखा साक्षीदार असल्यावर पर्याय नसतो. सलीम म्हणाला, ‘क्या बात कररे मेरे सामने बोला ना आपने डाक्टर. अभी कैकु जबान घुमारे मेरे सामने बोला ना आपने डाक्टर. अभी कैकु जबान घुमारे’ चाटे डॉक्टरला लक्षात आलं आता शहाणपणा करून चालणार नाह��. डॉक्टर म्हणाले पोरीचा इथून पुढचा सगळा खर्च मी करतो. फक्त बोंबाबोंब करू नका. दर महिन्याला जे काही पैसे लागतील घेऊन जा. बंडू कसाबसा तयार झाला.\nहळूहळू बंडू दुखः विसरला. बायको त्याला मेस सुरु करायची आठवण करून द्यायची. पण बंडूने आता दारू सुरु केली होती. आता तो दुसरं काही सुरु करण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याने सलीमच्या दुकानावर जाण पण सोडून दिलं. सलीम तरी किती दिवस समजवणार बोलून बोलून थकला आणि नवीन माणूस ठेवला बिचाऱ्याने. आता बंडू दर महिन्याच्या एक तारखेला चाटे डॉक्टरच्या दवाखान्यात हजर होतो. डॉक्टर पैसे काढून देतात. बंडू दारू पितो. काहीच करत नाही. मुलगी मोठी झाली. बायको डॉक्टरला भेटली. बंडू सगळे पैसे दारूत उडवतो हे लक्षात आल्यावर डॉक्टरने मुलीला स्वतः इंग्लिश शाळेत टाकलं. सगळी फीस भरली. आता बंडूची मोठी मुलगी जिल्हा परिषद शाळेत जाते आणी छोटी मुलगी इंग्लिश स्कूल मध्ये. मोठी मुलगी पायी जाते तर छोटी मुलगी स्कूल बसमध्ये. मोठी मुलगी मराठी कविता पाठ करते. छोटी मुलगी इंग्रजी. मोठ्या मुलीच्या वाढदिवसाला बंडूची बायको पुरण पोळी करते. छोट्या मुलीच्या वाढदिवसाला डॉक्टर मोठा केक पाठवतात. मोठ्या मुलीला आई घरीच फ्रॉक शिवते. छोट्या मुलीला डॉक्टर नवे ड्रेस पाठवतात. बंडू फक्त दारू पितो. नियतीने चालवलेला खेळ बघत राहतो. आपल्याच दोन लेकींच्या नशिबाचा हा खेळ बघत बघत तो झोपी जातो. दिवसाही तसा तो बेशुध्द असल्यासारखाच असतो. चाटे डॉक्टरच्या चुकीमुळे आपल्या आयुष्याचं वाटोळ झालं का कल्याण झालं हे सुद्धा आता त्याला कळत नाही. कधी वाटतं बरं झालं कष्ट करायची गरज नाही. बसल्या जागी दारूला पैसे मिळतात. मुलगा झाला असता तर रोज मरमर करावी लागली असती. कधी वाटतं मुलगा झाला असता तर आपण किती चांगले राहिलो असतो. असं दोन्ही बाजूने विचार करत दारू पीत राहणे एवढाच त्याचा उद्योग. आणि न चुकता तो देवाचे आभार मानतो. बसल्या जागी सगळं देतोय म्हणून.\nदेव सुद्धा बसल्या जागी कसं देणार एवढे दिवस आणि चुकीची शिक्षा दिल्याशिवाय राहणार कसा आणि चुकीची शिक्षा दिल्याशिवाय राहणार कसा एक दिवस चाटे डॉक्टरवर केस झाली. गर्भपाताच्या गुन्ह्यात अटक झाली. मोठी शिक्षा सुनावली गेली. बंडूच्या पायाखालची जमीनच सरकली. आता आपल्या छोटीचं काय एक दिवस चाटे डॉक्टरवर केस झाली. गर्भपाताच्या गुन्ह्यात अटक झा��ी. मोठी शिक्षा सुनावली गेली. बंडूच्या पायाखालची जमीनच सरकली. आता आपल्या छोटीचं काय तिची फीस कोण भरणार तिची फीस कोण भरणार आपल्याला पैसे कसे मिळणार आपल्याला पैसे कसे मिळणार दारू कुठून मिळणार चाटे डॉक्टर हे काय करून बसला त्याला पहिल्यांदा चाटे डॉक्टर करत असलेलं काम चुकीचं होतं असं वाटलं. मग पुन्हा असं वाटलं चाटे डॉक्टरला अटक व्हायला नव्हती पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी माणूस गुन्हेगाराचं पण समर्थन करायला लागतो. एका घटनेने बंडू उध्वस्त झाला होता. घाईत चाटे डॉक्टरला भेटायला जेल मध्ये गेला. बंडूच्या लक्षात आलं आता चाटे डॉक्टर आपल्याला भीतीने पैसे देणार नाही. असाही तो बदनाम झाला होता. आता आपण त्याला बदनामीची धमकी काय देणार त्याला पहिल्यांदा चाटे डॉक्टर करत असलेलं काम चुकीचं होतं असं वाटलं. मग पुन्हा असं वाटलं चाटे डॉक्टरला अटक व्हायला नव्हती पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी माणूस गुन्हेगाराचं पण समर्थन करायला लागतो. एका घटनेने बंडू उध्वस्त झाला होता. घाईत चाटे डॉक्टरला भेटायला जेल मध्ये गेला. बंडूच्या लक्षात आलं आता चाटे डॉक्टर आपल्याला भीतीने पैसे देणार नाही. असाही तो बदनाम झाला होता. आता आपण त्याला बदनामीची धमकी काय देणार बंडू भेटायला गेला तेंव्हा चाटे डॉक्टर शांत होता. आता माझ्यावरच अशी वेळ आली. तू समजू शकतोस असं म्हणाला. बंडूला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. गुन्ह्याखाली अटक चाटे डॉक्टरला झाली होती. पण बंडूला गुन्हेगार असल्यासारखं वाटत होतं. तुरुंगात डॉक्टर होता पण बेड्या पडल्याची भावना बंडूला झाली. बंडू परत निघाला. तेंव्हा त्याला एक ओळखीच वाक्य ऐकू आलं. ‘ पोरीकड लक्ष ठेवा बंडू भेटायला गेला तेंव्हा चाटे डॉक्टर शांत होता. आता माझ्यावरच अशी वेळ आली. तू समजू शकतोस असं म्हणाला. बंडूला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. गुन्ह्याखाली अटक चाटे डॉक्टरला झाली होती. पण बंडूला गुन्हेगार असल्यासारखं वाटत होतं. तुरुंगात डॉक्टर होता पण बेड्या पडल्याची भावना बंडूला झाली. बंडू परत निघाला. तेंव्हा त्याला एक ओळखीच वाक्य ऐकू आलं. ‘ पोरीकड लक्ष ठेवा’ आजवर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा असं बंडू शेकडो वेळा म्हणाला होता डॉक्टरला. आता डॉक्टर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा म्हणून सांगत होते बंडूला. सांगणं भाग होतं. डॉक्टरच्या पोरीला शाळेत खूप चिडवत होते. अपम���नित करत होते. तिचा बाप राक्षस आहे असं पेपर मध्ये लिहून आलं होतं. बंडूच्या डोक्यात एकच वाक्य घोळत होतं घरी येई पर्यंत. ‘ पोरीकडं लक्ष ठेवा’ आजवर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा असं बंडू शेकडो वेळा म्हणाला होता डॉक्टरला. आता डॉक्टर आपल्या पोरीकड लक्ष ठेवा म्हणून सांगत होते बंडूला. सांगणं भाग होतं. डॉक्टरच्या पोरीला शाळेत खूप चिडवत होते. अपमानित करत होते. तिचा बाप राक्षस आहे असं पेपर मध्ये लिहून आलं होतं. बंडूच्या डोक्यात एकच वाक्य घोळत होतं घरी येई पर्यंत. ‘ पोरीकडं लक्ष ठेवा\nवाचनीय असे बरेच काही\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन … - October 22, 2018\nइंग्लंडचे वर्णन - October 1, 2018\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल - September 24, 2018\nदाभोळकरांच्या मारेकऱ्यानो … - August 20, 2018\nWritten by अरविंद जगताप\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7921-bigboss-season-12-start-from-today", "date_download": "2018-12-15T20:47:43Z", "digest": "sha1:VBN55BS5FBTE3ZJ33DW3DAWEK6KSOOKC", "length": 6409, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बिग बॉस 12 आजपासून होणार सुरु - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबिग बॉस 12 आजपासून होणार सुरु\nरिअॅलिटी शो बिग बॉसचे यंदाचे 12 वे सीझन आहे, पाहा कसे असणार आहे बिग बॉसचे घर\nयंदाचे बिग बॉसचे घर कसे आहे, हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.\nबिग बॉसच्या संपूर्ण घराचे डिझाइन लोकप्रिय चित्रपट निर्माता-डिझायनर ओमंग कुमार यांनी केलेले आहे.\nबिग बॉसच्या 12 व्या पर्वांत एक नविन थीम आपल्यांला पाहायाला मिळणार आहे.\nहे घर सुंदर डिझाईन केले आहे. या घरातला कानाकोपऱ्यात आपल्यांला समुद्र किनाऱ्यावरचा सहवास लाभेल.\nघरातला एकमेव भाग असा आहे जो बदलला गेला नाही तो म्हणजे जेल-काळ कोठडी.\nजेलचे लोकेशन गार्डन परिसरात आहे. हे जेल मागच्या वर्षी सारखेच आहे.\nबिग बॉसचे 12 वे पर्व आज रात्री 9 वाजता सुरू होणार आहे.\nतर बिग बॉसचा 12 वा सीजन कसा आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\n‘न्यूड’सीनेमाला ओपनिंग फिल्मचा बहुमान\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्य���\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_423.html", "date_download": "2018-12-15T20:08:49Z", "digest": "sha1:PRCHDFZFEKNW2JBCSPHMP7I5SMA6NQ7Y", "length": 10529, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आईच्या मायेने शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करावेत -मीनाताई जगधने | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nआईच्या मायेने शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करावेत -मीनाताई जगधने\nअहमदनगर (प्रतिनिधी)- आईच्या मायेने शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करावेत. शाळेत येणार्‍या प्रत्येक मुलांची अडचणी शिक्षकांनी समजावून घ्याव्यात. विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधल्यास त्यांची शाळेची भिती दूर होऊन शिक्षणाची आवड त्यांच्यात निर्माण होणार असल्याची भावना मीनाताई जगधने यांनी व्यक्त केली.\nरयत शिक्षण संस्था उत्तर विभागाच्या वतीने प्राथमिक आणि बालवाडीच्या मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटना प्रसंगी जगधने बोलत होत्या. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये मैत्रीपुर्ण नाते नि���्माण होण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बुरुडगाव रोड येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेस शिक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगी संस्काराची रुजवण प्राथमिक शिक्षक करीत असतात. प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याचा पाया आहे. विद्यार्थ्यांचा अपमान होईल असे बोलणे शिक्षकांनी टाळावे. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकता व शिक्षणावर होतो. यामुळे अनेक मुले शाळाबाह्य होतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्‍न आपुलकीने सोडविण्याचा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.\nप्रास्ताविकातइन्स्पेक्टर संजय नागपुरे यांनी कार्यशाळेचे महत्व विशद करुन, या उपक्रमाची माहिती दिली. कलाशिक्षक विनायक सापा यांनी कार्यनुभव विषयाचे मार्गदर्शन करून, घडीकाम, कागदकाम, चित्र, शिल्प याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच शिक्षकांकडून विविध कलाकृती यावेळी करून घेतल्या. कार्यशाळेच्या दुपार सत्रात रामकृष्ण फाउंडेशन इंग्लीश मिडीयमच्या प्राचार्या गीता गिल्डा यांनी शिक्षक, विद्यार्थी अंतरक्रिया या विषयावर मार्गदर्शन करुन अध्यापन पध्दतीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्याविषयी माहिती दिली. तसेच शिक्षकांच्या विविध शंकेचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व नियोजन मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी केले. यावेळी सहा. इन्स्पेक्टर के.के. शेंडगे, बी.बी. सरदार, संस्था कार्यालयातील महेश पाटील, राजनारायण पांडुळे, मुंढे सर आदींसह शिक्षक उपस्थित होते. आभार के.के शेंडगे यांनी मानले.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\n��ाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/558185", "date_download": "2018-12-15T21:10:27Z", "digest": "sha1:MIN5P3I4MEANOKWSTO3LLJWU3V4I6AP3", "length": 14414, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कुणकेश्वरात फुलला शिवभक्तीचा मेळा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुणकेश्वरात फुलला शिवभक्तीचा मेळा\nकुणकेश्वरात फुलला शिवभक्तीचा मेळा\nकुणकेश्वर : 1. महाशिवरात्रीनिमित्त येथील मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी केलेली अलोट गर्दी. 2. महाशिवरात्रीनिमित्त फुलांनी सजविण्यात आलेली श्रीदेव कुणकेश्वराची पिंडी.वैभव केळकर\nगुरुवारी पहाटे तीर्थस्नानाची पर्वणीः आज होणार गर्दीचा उच्चांक\nराजेंद्र मुंबरकर / देवगड:\nश्रीदेव कुणकेश्वराच्या चरणाशी लीन होण्यासाठी भक्तांचा महासागरच जणू या तीर्थक्षेत्री लोटला आहे. मंगळवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सलग तीन दिवस महाशिवरात्रीचा उत्सव होणार असून यासाठी देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पहिली पूजा मानकरी यांच्यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक रेखा भास्कर भोईर व मुंबईच्या दादर विभागातील नगरसेविका स्नेहल सुधीर जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी थेट देवाच्या गाभाऱयात दर्शन खुले करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी पहाटे एक वाजल्यापासून तीर्थस्नानाची पर्वणी भाविकांना राहणार आहे. तर यात्रेच्या दुसऱया दिवशी बुधवारी भाविकांची मोठी गर्दी उसळणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर यांनी सांगितले.\nमंगळवारी पहाटेपासूनच श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी यात्रेमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. पहाटे श्रीदेव कुणकेश्वराची पहिली विधीवत पूजा, आरती, महाआरती झाल्यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक रेखा भास्कर भोईर व मुंबईच्या दादर विभागातील नगरसेविका स्नेहल सुधीर जाधव यांनाही पूजेचा मान मिळाला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर व पदाधिकारी तसेच कुणकेश्वर सरपंच नयना आचरेकर, उपसरपंच रामानंद वाळके, श्रीदेव कुणकेश्वर सेवा मंडळ मुंब��चे अध्यक्ष प्रकाश वाळके व त्यांचे सहकारी उपस्थित होते.\nमंगळवारी पहाटेपासूनच रांगेतून भाविकांना दर्शन देण्यात आले. गेल्यावर्षी मुखदर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी श्रीदेव कुणकेश्वराच्या गाभाऱयात थेट दर्शनाचा लाभ भाविकांना देण्यात आला. पहाटेपासूनच एसटी महामंडळाच्यावतीने गावोगावी बसफेऱयांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांची अलोट गर्दी पहाटेपासूनच दिसून आली. समुद्रकिनारीही भाविकांनी सायंकाळनंतर मोठी गर्दी केली. यावेळी भाविकांनी समुद्रस्नानाचा आनंदही लुटला. कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने रस्ता दुतर्फा दुकाने मांडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोणतीही अनूचित घटना घडू नये, याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. बाजारपेठेत झुला व करमणुकीचे खेळ मांडण्यात आले आहेत. विविध आकर्षक वस्तूंची दुकाने बाजारपेठेत मांडलेली दिसत आहेत. समुद्रात स्नान करणाऱया भाविकांवर नजर ठेवण्यासाठी खास लाईफ गाईडची व्यवस्था करण्यात आली आहे.\nपालकमंत्री दीपक केसरकरांच्या हस्तेही पूजा\nसिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्या पूजेनंतर श्रीदेव कुणकेश्वराची विधीवत पूजा केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार ऍड. अजित गोगटे व पदाधिकारी उपस्थित होते. श्री. केसरकर यांचा देवस्थान ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर यांनी प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळवारी दुपारी आमदार नीतेश राणे यांनी श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. त्यांचा ट्रस्टचे ऍड. वासुदेव मुणगेकर, रावजी वाळके, एकनाथ तेली, सत्यवान तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आमदार वैभव नाईक यांनीही देवाचे दर्शन घेतले.\nसंपूर्ण यात्रेवर नजर ठेवण्यासाठी 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसर, बाजारपेठ व विशेषतः समुद्र किनारी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. समुद्रकिनारीही भाविकांनी सायंकाळनंतर मोठी गर्दी केली असून काही भाविकांनी समुद्रस्नानाचा आनंदही लुटला. यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत विभागाकडूनही योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. ड्रोन कॅमेराही सज्ज असून त्याचे चित्रिकरण करण्यात येत आहे. संपूर्ण यात्रेच�� देवगड महसूल विभागाकडूनही आढावा घेण्यात येत आहे. देवगडचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nपहिल्या दिवशी एका देवस्वारीची भेट\nहुंबरट येथील जैन पावणादेवी-बाणकीलिंग देवस्थानच्या देवस्वारीने श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. उशिरापर्यंत देवाच्या दर्शनासाठी अन्य देवस्वाऱया दाखल होणार आहेत. दिवसभर जिल्हय़ातील अनेक भजन मंडळाने सुश्राव्य भजने सादर केली.\nमिठमुंबरी सागरी किनाऱयावरही दुकाने\nमिठमुंबरी-तारामुंबरी पुलावरून कुणकेश्वर येथे जाण्यासाठी भाविकांची दिवसभर वर्दळ सुरू होती. यावर्षी प्रथमच खासगी वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे. या मार्गात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिठमुंबरी सागरी किनाऱयावर प्रथमच दुकाने मांडण्यात आली आहे. या सागर किनाऱयाचा आस्वादही भाविक घेताना दिसत होते.\nकुडाळ औद्योगिक क्षेत्रात बिअर शॉपीस तीव्र विरोध\nमंगलमय उत्सव पर्वास आरंभ\nनिधी खर्ची घालायची ‘वार्षिक घाई’ यंदाही\nअखंडित ‘फोकस’ची 50 वर्षे\nअमेरिकेच्या न्यायालयाने ओबामाकेअरला ठरविले अवैध\nमिझोरामला मिळाले नवे सरकार\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z70921042255/view", "date_download": "2018-12-15T21:11:22Z", "digest": "sha1:T3K5P4D2BSJE4CEMON3ORR3J4J2FHNHD", "length": 7934, "nlines": 165, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संध्यासंगीत", "raw_content": "\nघरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य\nमराठी मुख्य सूची|मरा���ी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १|\nप्रीतिची हूल फुकट ना तरी \nथांब थांब, बाले आतां------\nस्मृती माझी परि नसे तुला बाई '\nस्वर्ग दोनच बोटें उरला \nप्रीतीची त-हाच उलटी असे \nमीं म्हटलें गाइन १\nमीं म्हटलें गाइन २\nदिवाळी, तो आणि मी\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\nनळावर तणतणून भांडणार्‍या एका बाईस\nबेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर\nमी करितों तुजवर प्रेम\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nशुभ्र अभ्र दाटे गगनीं,\nदडले मग पिवळे किरण\nलेवुनि तें पिवळें तेज\nमधुनि मधुनि जन जे फिरती\nगूढ कुणी यक्षचि गमती \nआणिक त्या काळ्या छाया\nह्रुदयिं दाटली हुरहूर ;\nकां न कळे दुखतो ऊर \nकवी - अनंत काणेकर\nदिनांक - ११ मे १९२५\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_753.html", "date_download": "2018-12-15T20:52:34Z", "digest": "sha1:CVCHS5TUKQMWMFCF4FP6H7NWWAR7VW3R", "length": 11909, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जामखेडमध्ये रानडुकरांचा उद्रेकी वावर, ग्रामपंचायत सदस्यांसह दोन महिलांवर हल्ला | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nजामखेडमध्ये र��नडुकरांचा उद्रेकी वावर, ग्रामपंचायत सदस्यांसह दोन महिलांवर हल्ला\nतालुक्यातील साकत येथे रानडुकरांच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. साकतसह जामखेड तालुक्यातील खर्डा, मोहरी, धामणगाव, तेलंगशी, मुंजेवाडी, नागोबाचीवाडी आदी परिसरामध्ये रानडुकरांचा मुक्त उद्रेकी वावर वाढलेला दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने ताबडतोब रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.\nसाकत येथील ग्रामपंचायत सदस्या सोजरबाई भगवान वराट (वय 70) व त्यांची सून अश्‍विनी दादासाहेब वराट ( वय 35) या गावाजवळील शेतात काम करत असताना, अचानक एक रानडुक्कर सोजरबाई यांच्या जवळ आले. त्यांना जोराची धडक दिली. यामुळे त्यांचा खुबा व मांडीचे हाड मोडले. त्या जमिनीवर कोसळल्या. यावेळी त्या ओरडल्या म्हणून अश्‍विनी वराट त्यांच्याकडे येत असताना, त्यांनाही धडक देवून खाली पाडले. यावेळी शेजारी धावत आले. सोजरबाई यांना कसलीच हालचाल करता येत नसल्याने लोकांनी त्यांना झोळी करून गावात आणले. ताबडतोब वाहनाने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी एक्सरे काढला असता मांडी व खुबा हे मोडल्याचे सांगितले व यावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले त्यानुसार आज शस्त्रक्रिया करण्यात आली.\nदहा ते पंधरा रानडुक्करांचा एक-एक कळप आहे. एखाद्याच्या शेतात हे घुसले तर, संपूर्ण पिकांचा निकाल लावतात एखादा शेतकरी त्यांना हुसकावून लावण्यासाठी गेला तर त्यावर ते हल्ला करतात. यामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या डुकरांना मारण्याचा परवाना मिळावा व शेतकर्‍यांना डुकरे मारण्यासाठी शस्त्रे मिळणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे.\nया दोघींना जखमी केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. जंगलाला कंपाऊंड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जखमींना वैद्यकीय खर्च मिळावा असे दादासाहेब वराट यांनी सांगितले.\nसध्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. कशीबशी पेरणी झाली आहे. कधीतरी येणार्‍या रिमझिम पावसाने पीके बरी आहेत. मात्र रानडुक्करे पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत. दिवसभर जंगलात राहतात व रात्री किंवा दिवसाही शेतात येऊन पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. याबाबत वनविभागाला कळवले असता, वनविभाग पंचनामा फोटो काढून, वरीष्ठ कार्यालयात पाठवितात. यातून मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी असते. तीदेखील वर्षे-वर्षे मिळत नाही. आता तर माणसावर हल्ले सुरू केल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले.\nसोजरबाई यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी त्यांच्यामांडी व खुबा यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येईल असे सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारे रानडुक्करांनी मोहरी येथील उत्तम सोनवणे या शेतकर्‍यावर हल्ला केला होता.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/gujrath-election-will-announce-today-272654.html", "date_download": "2018-12-15T21:26:41Z", "digest": "sha1:CUQBK726PBTVUXY3BY7UEHHSXNIBBLFK", "length": 11705, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरात विधानसभा निवडणुकाच्या तारखांची आज दुपारी एक वाजता घोषणा", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेला���ून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nगुजरात विधानसभा निवडणुकाच्या तारखांची आज दुपारी एक वाजता घोषणा\nमतदान २ टप्प्यात होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि त्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.\n25 आॅक्टोबर : गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा आज दुपारी एक वाजता होणार आहे. मतदान २ टप्प्यात होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि त्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.\nहिमाचल प्रदेश निवडणुकीची घोषणा होऊन बरेच दिवस झाले, पण गुजरातची घोषणा अजून बाकी होती. त्यावरून काँग्रेसनं आयोगावर टीकाही केली होती. डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत.\n16 वर्षांपेक्षा जास्त गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे, यावेळी फरक हा आहे की मुख्यमंत्रीपदी मोदी नाहीयेत. पण तरीही भाजपचा प्रचाराचा मुख्य चेहरा मोदीच आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/", "date_download": "2018-12-15T21:39:30Z", "digest": "sha1:WYDRUYMGRJFJMYRUXT2B77BK6KVMKZGU", "length": 7844, "nlines": 176, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "कोल्हापूर | कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध", "raw_content": "\nA विरोध रंग संगती\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार १ ते १७ मुद्दे\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nहोय, प्रगती करतोय महाराष्ट्र माझा\nसार्वजनिक लोकसभा निवडणूक 2019\nसिद्धगिरी ग्रामीण जीवन संग्रहालय\nभू संपादन कलम 18 खालील दिवाणी न्यायालयात दाखल करणेत आलेल्या दरखास्तीचे विवरणपत्र 3\nभू संपादन कलम 18 खालील दिवाणी न्यायालयात दाखल करणेत आलेल्या दरखास्तीचे विवरण पत्र 2\nआपले सरकार केंद्र शासकीय आदेश\nनामंजूर आपले सरकार सेवा केंद्रांची यादी\nमंजूर आपले सरकार सेवा केंद्रांची यादी\nभू संपादन कलम 18 खालील प्राधान्यक्रम यादी पी.आय. एल. क्र. 34/2017 मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी पारित के��ेले परिपरत्रक\nवगळलेले मतदार 276 कोल्हापूर उत्तर मतदारसंघ\nवगळलेले मतदार 275 करवीर मतदारसंघ\nवगळलेले मतदार 274 कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ\nकोई घटना नहीं है\nसाक्षरता दर : 81.51%\nगावांची संख्या : 1212\nश्री.चंद्रकांत (दादा) बच्चु पाटील महसूल व सार्वजनिक बांधकाम तथा पालक मंत्री कोल्हापूर जिल्हा\nश्री.अविनाश सुभेदार जिल्हाधिकारी& जिल्हा दंडाधिकारी\nनागरिकांचा कॉल सेंटर - 155300\nबाल हेल्पलाइन - 1098\nमहिला मदत क्रमांक - 1091\nगुन्हा थांबवणारे - 1090\nआयुक्तांचे बचाव आणि मदत - 1070\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 13, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/faq?start=1", "date_download": "2018-12-15T20:36:34Z", "digest": "sha1:SGOI7F3VPBVTXEVE4HLPWOCLKUK3HK5D", "length": 10356, "nlines": 160, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nमहसूल अधिकाऱ्यांनी जन पीठ मध्ये प्रश्न ,शंका विचाराव्यात का\nनाही . महसूल अधिकाऱ्यांनी महसूल व्यासपीठाचा वापर करणे अपेक्षित आहे.\nलोकांनी विचारलेल्या प्रश्नांना कसे उत्तर देत येईल\nआपणाला सदस्य नोंदणी करून त्यातून login व्हावे लागेल, नंतर your reply म्हणून विंडो दिसेल तेथून उत्तर देत येयील, प्रयत्न करा.\nमराठी मध्ये type करता येते का\nहोय. Control+G च उओयोग करून आपण दोनीतील कोणतीही भाषा निवडू शकता. मराठी तील typing उच्चाराप्रमाणे (phonetic) पद्धतीने होत असल्याने खूप सोपे आहे.\nजन पीठ च्या प्रश्नाच्या उत्तरला काय disclaimer जातो\nDisclaimer : हे संकेतस्थळ महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती एकत्रित स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या व त्या अनुषंगाने कार्यालयीन कामात सुलभता आणण्याच्या उद्देशाने केलेला प्रयत्न आहे . हे संकेतस्थळ परिपूर्ण व आदर्श करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी संकलन व वर्गीकरण मर्यादा आणि विषय व्याप्ती यामुळे या प्रयत्नातील अपूर्णता व सदोषता नाकारता येणार नाही . या संकेतस्थळावरील माहिती व याद्वारे पुरविण्यात येणारी माहिती हि विविध स्त्रोतातून आहे तशी संकलित करून त्याची पूर्ण अचूकता व सत्यता न पडताळता केवळ अतिरिक्त माहिती तात्काळ उपलब्ध असावी या हेतूने येथे उपलब्ध ठेवण्यात आली आहे . म्हणून या संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीचा कोणत्याही न्यायिक वा अर्धन्यायिक बाबीसाठी उपयोग करता येणार नाही .\nजन पीठ ची reply window लहान आहे\nनाही,ती आपणाला पाहिजे त्या आकारात मोठी करता येवू शकते.उजव्या खालच्या कोपऱ्या वर mouse नेवून आपण आकार वाढवू शकता.\nemail id ने लोगिन होत नाही.\nहोय . आपल्याला membership registration करून त्यात आपण दिलेल्या username v password नेच लोगिन होता येईल.अन्यथा गैरवापर होवू शकतो .\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/dawood-ibrahim-uk-asset-freeze-list-3-pakistan-addresses-and-21-aliases-67934", "date_download": "2018-12-15T21:23:37Z", "digest": "sha1:XD4NHX5SIIEGTAEXTDOB2LV4WO3ORWLC", "length": 13139, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dawood Ibrahim on UK asset freeze list with 3 Pakistan addresses and 21 aliases दाऊदच्या पाकिस्तानमधील 3 मालमत्तांची जप्ती | eSakal", "raw_content": "\nदाऊदच्या पाकिस्तानमधील 3 मालमत्तांची जप्ती\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nब्रिटनच्या अर्थमंत्रालयाने नुकतेच याबाबत अध्यादेश जारी केले आहेत. ब्रिटनने तयार केलेल्या यादीनुसार \"कासकर दाऊद इब्राहीम'चे पाकिस्तानातील तीन पत्ते- घर नं. 37, गल्ली नंबर 30, डिफेंस हाउसिंग ऑथोरिटी, कराची आणि कराचीतील नूराबाद येथील मालमत्ता तसेच व्हाईट हाउस, सऊदी मस्जिदीजवळ, क्‍लिफटर, कराची या मालमत्तांचा समावेश आहे.\nलंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांना ब्रिटिश सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. यामुळे लवकरच दाऊदच्या मालमत्तांची जप्ती होण्याची शक्‍यता आहे. ब्रिटनच्या यादीत दाऊदच्या पाकिस्तानमधील 3 मालमत्तांचा तसेच त्याच्या 21 उपनावांचाही उल्लेख करण्यात आला आहे.\nब्रिटनच्या अर्थमंत्रालयाने नुकतेच याबाबत अध्यादेश जारी केले आहेत. ब्रिटनने तयार केलेल्या यादीनुसार \"कासकर दाऊद इब्राहीम'चे पाकिस्तानातील तीन पत्ते- घर नं. 37, गल्ली नंबर 30, डिफेंस हाउसिंग ऑथोरिटी, कराची आणि कराचीतील नूराबाद येथील मालमत्ता तसेच व्हाईट हाउस, सऊदी मस्जिदीजवळ, क्‍लिफटर, कराची या मालमत्तांचा समावेश आहे. याचसोबत मागील वर्षांपर्यंत ब्रिटनच्या यादीत समाविष्ट असणारे, हाउस नं. 29, मारगल्ला रोड, एफ 6/2 स्ट्रीट नं. 22, कराची या पत्त्यावरील मालमत्तेचा सध्याच्या यादीत समावेश केलेला नाही. मात्र, दाऊदसंबंधित मालमत्तांची ब्रिटन सरकार चौकशी करत आहे.\nब्रिटनकडील दाऊदची 21 उपनावे\nब्रिटिश सरकारकडे असलेल्या नोंदणी रजिस्टरमधे दाऊद इब्राहीमच्या 21 उपनावांचा समावेश आहे. यामध्ये अब्दुल, शेख, इस्माइल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख, मोहम्मद, अनीस, इब्राहिम, शेख, मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज, इब्राहिम, दाऊद, फारुकी, शेख, हसन, कासकर, दाऊद हसन, शेख कासकर, दाऊद, हसन, शेख, इब्राहिम, कासकर, इब्राहिम, मेमन, कासकर, दाऊद, हसन, इब्राहिम, मेमन, दाऊद, साहब, हाजी, सेठ आणि बडा या नावांचा समावेश आहे.\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\n'पाकिस्तानने साथ न दिल्यास कडक रणनीतीची गरज'\nवॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने साथ दिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांना...\nपाक सदैव काश्‍मिरींच्या पाठीशी- इम्रान खान\nइस्लामाबाद- काश्‍मीरमधील जनतेला पाकिस्तानकडून सदैव राजनैतिक, राजकीय आणि नैतिक सहकार्य पुरविण्यात येईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान...\n'पाकिस्तानला एक डॉलरचीदेखील मदत नको'\nन्यूयॉर्क : पाकिस्तान दहशतवाद्यांना सतत आश्रय देत असून हेच दह��तवादी अमेरिकी सैनिकांची हत्या करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांच्या...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार\nमुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-crop-insurance-farmer-63545", "date_download": "2018-12-15T21:07:01Z", "digest": "sha1:AB3UUL4RTW2367XIU6MZF2OGEFH2NTKR", "length": 11665, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news Crop insurance farmer पीकविमा प्रस्तावासाठी रांगा कायम | eSakal", "raw_content": "\nपीकविमा प्रस्तावासाठी रांगा कायम\nसोमवार, 31 जुलै 2017\nपरभणी - पीकविमा प्रस्तावासाठी सोमवार (ता. ३१) अखेरची मुदत असल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता. ३०) सकाळपासूनच बॅंकांसमोर रांगा लावल्या होत्या.\nपरभणी - पीकविमा प्रस्तावासाठी सोमवार (ता. ३१) अखेरची मुदत असल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता. ३०) सकाळपासूनच बॅंकांसमोर रांगा लावल्या होत्या.\nपीकविम्यासाठी मुदतवाढ देण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून पीक संरक्षण घेण्यासाठी बॅंकासमोर रांगा लावल्या होत्या. आॅनलाइन पद्धतीमुळे वेळ लागत असल्याने शनिवार (ता. २९) पासून बॅंकामध्ये आॅफलाइन विमा प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. परंतु सीएससी केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. बॅंका वेळेत बंद होत आहेत. परंतु सीएससी केंद्र रात्री उशिरा तसेच काही ठिकाणी रात्रभर सुरू राहात आहेत.\nआॅनलाइन की आॅफलाइन घोळामुळे विमा प्रस्ताव स्वीकारण्याचा वेग कमी होता. सोमवारी (ता. ३१) विमा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत आहे. परंतु अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमा योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवालचंदनगर - रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी...\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्‍वासक प्रयोग\nसिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/new-mumbai-news-aids-66735", "date_download": "2018-12-15T21:39:14Z", "digest": "sha1:46HOY3W33SWHYHRUM6GR3MENLRZ7P6QU", "length": 11725, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "new mumbai news aids नवी मुंबईत एड्‌स जनजागृती | eSakal", "raw_content": "\nनवी मुंबईत एड्‌स जनजागृती\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nनवी मुंबई - जागतिक युवा सप्ताहाचे औचित्य साधत सामाजिक संस्था, सरकारी रुग्णालये आणि विद्यालयांत एड्‌स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील एड्‌सग्रस्त बालक आणि रुग्णांसाठी विशेष कार्यक्रम ठेवले आहेत. दर वर्षीप्रमाणे या वेळीही वाशीतील पालिका रुग्णालयात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.\nनवी मुंबई - जागतिक युवा सप्ताहाचे औचित्य साधत सामाजिक संस्था, सरकारी रुग्णालये आणि विद्यालयांत एड्‌स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील एड्‌सग्रस्त बालक आणि रुग्णांसाठी विशेष कार्यक्रम ठेवले आहेत. दर वर्षीप्रमाणे या वेळीही वाशीतील पालिका रुग्णालयात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.\nपालिका रुग्णालयातील एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, सुरक्षा क्‍लिनिक आणि वाशी आर्ट सेंटर यांच्या वतीने एड्‌सबाबत जनजागृती व्हावी यासाठी वाशीतील आयसीएल कॉलेजमध्ये एक दिवसाची कार्यशाळा ठेवली होती. यावेळी मार्गदर्शन करून माहिती पत्रके वाटण्यात आली. एड्‌स प्रतिबंधक व नियंत्रण पथकातर्फे युवक व एचआयव्हीग्रस्तांसाठी सेवा-सुविधा, एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीचा देशाच्या विकासावर होणारा परिणाम याची माहिती देण्यात आली. ताप, रक्तदान आदींवर यावेळी चर्चा झाली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. सदानंद वाघचौरे, जयवंत पाटील, समुपदेशक माधुरी लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_572.html", "date_download": "2018-12-15T21:24:44Z", "digest": "sha1:Z7KKXNYKHYALZFXLFYYWJLD75S6XDFX7", "length": 7226, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना “सोसायटी एक्सलेन्स” पुरस्कार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nवित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना “सोसायटी एक्सलेन्स” पुरस्कार\nनवी दिल्ली : राज्याचे वित्त ���ंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘सोसायटी एक्सलेन्स 2018’ च्या पुरस्काराने आज दिल्ली येथे गौरविण्यात आले.\nमॅग्ना प्रकाशन संस्था व होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमात सोसायटी एक्सलेन्स या पूरस्काराने वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गौरविण्यात आले. पुरस्कार राजकारणाचा समाजाच्या उन्नतीसाठी उपुयक्त केलला वापर यासाठी प्रदान करण्यात आला. पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nपुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत वित्त मंत्री म्हणाले, \"पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला असून अशा पुरस्काराने काम करण्याची उर्जा मिळते.\"\nआज झालेल्या कार्यक्रमात विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2018-12-15T20:14:07Z", "digest": "sha1:Y73LSI5E3ZGYCIKSW7PJNJMXG23JEXXM", "length": 6767, "nlines": 233, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७८८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे\nवर्षे: १७८५ - १७८६ - १७८७ - १७८८ - १७८९ - १७९० - १७९१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ९ - कनेक्टिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले.\nफेब्रुवारी ६ - मासेच्युसेट्सने अमेरिकेचे संविधान मान्य केले व सहावे राज्य झाले.\nमे २३ - दक्षिण कॅरोलिनाने अ��ेरिकेचे संविधान स्वीकारले.\nजून २१ - न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे नववे राज्य झाले.\nजुलै २६ - न्यू यॉर्कने अमेरिकेचे संविधान मान्य केले व त्यायोगे अमेरिकेचे ११वे राज्य झाले.\nसदाशिव काशीनाथ छत्रे - मराठी लेखक.\nडिसेंबर १४ - चार्ल्स तिसरा, पोर्तुगालचा राजा.\nइ.स.च्या १७८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-dahihandi-66743", "date_download": "2018-12-15T21:41:54Z", "digest": "sha1:4HM2AQQYV5IHJ5LALM2JTUEMUSTBIOYR", "length": 15027, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dahihandi सहाव्या थरांवर फुटल्या हंड्या | eSakal", "raw_content": "\nसहाव्या थरांवर फुटल्या हंड्या\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nपुणे - स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाल्यावर ताशांचा थर्रार अन्‌ टिपरूच्या ठेक्‍यावर ढोल वाजवत पथकांचे वादन... गोविंदा-गोविंदाच्या जयघोषात मानवी मनोरे रचत दहीहंड्या फोडणारी गोविंदा पथके.... हंडी फुटताच ‘गोविंदा आले रे आला’, ‘शोर मच गया शोर’ या हिंदी-मराठी गाण्यांच्या ठेक्‍यावर थिरकणाऱ्या तरुणाईने गोपाळकाल्याचा मनसोक्त आनंद लुटला. मध्यवर्ती भागातील हंड्या किती थरांवर फुटतात, हे पाहण्यासाठी गोपाळभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सहाव्या थरांवर बहुतांश मंडळांच्या हंड्या फुटल्या.\nपुणे - स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाल्यावर ताशांचा थर्रार अन्‌ टिपरूच्या ठेक्‍यावर ढोल वाजवत पथकांचे वादन... गोविंदा-गोविंदाच्या जयघोषात मानवी मनोरे रचत दहीहंड्या फोडणारी गोविंदा पथके.... हंडी फुटताच ‘गोविंदा आले रे आला’, ‘शोर मच गया शोर’ या हिंदी-मराठी गाण्यांच्या ठेक्‍यावर थिरकणाऱ्या तरुणाईने गोपाळकाल्याचा मनसोक्त आनंद लुटला. मध्यवर्ती भागातील हंड्या किती थरांवर फुटतात, हे पाहण्यासाठी गोपाळभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सहाव्या थरांवर बहुतांश मंडळांच्या हंड्या फुटल्या.\nश्रीकृष्ण जन्मोत्सव सोमवारी साजरा झाल्यानंतर गोपाळकाल्याला दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे. परंतु, याला छेद देत बहुतांश मंडळांनी जन्मोत्सवाच्या दिवशीच दहीहंडी उत्सव साजरा केला. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरांमध्येही क्रेनवर हंड्या लावल्या होत्या. बहुतांश मंडळांनी स्वातंत्र्यदिनावर आधारित देखावे आणि फुलांची आकर्षक सजावट करून हंड्या बांधल्या होत्या. शनिपार मित्र मंडळाने सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले. त्यानंतर नादब्रह्म पथकाने नव्याने बसविलेल्या तालाची सलामी दिली.\nसुवर्णयुग तरुण मंडळाची हंडी भगवा ग्रुपच्या उदय जाधव या गोविंदाने रात्री नऊ वाजता फोडली. तर हुतात्मा बाबुगेनू मंडळाची हंडी रात्री पावणेदहा वाजता शिवतेज ग्रुपचा गोविंदा साहिल मुसळे याने फोडली. हुतात्मा बाबुगेनू मंडळ आणि सुवर्णयुग तरुण मंडळांच्या हंड्या किती थर लावून फुटणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. परंतु, उंचावर बांधलेल्या हंड्या खाली घेतल्यावर गोविंदा पथकांनी दोन्ही मंडळांच्या हंड्या सहा थर लावून फोडल्या. मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये विविध चौकांमध्ये हंड्या लावल्या होत्या.\nदहीहंडी उत्सवामुळे दुपारपासूनच स्पिकरच्या भिंती लावून त्यावरच जल्लोषात तरुणाईचे नाचगाणे सुरू होते. किरकोळ घटना वगळता उत्सव आनंदात साजरा झाला. फेसबुक लाइव्हवरही मंडळांकडून दहीहंडी उत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते. चंदननगर येथे स्वराज्य प्रतिष्ठानने पाण्याचा अपव्यय टाळत दहीहंडी उत्सव साजरा केला. बुधवार पेठेतील वीर हनुमान मित्र मंडळाने लहान मुलांसाठी दहीहंडी कार्यक्रम आयोजिला होता.\nअनुराधा काजळे यांनी फडकावला \"किलीमांजारो'वर तिरंगा\nसोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर करून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. या शिखरावर जाणाऱ्या...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nनांदेड : पोलिस बँड पथकाने केले मंत्रमुग्ध\nनांदेड : सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि दिवंगत इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त बुधवारी (ता. ३१) पोलिस दलाच्या वतीने एकता दौड काढून राष्ट्रीय एकता दिन...\n'एमआयएमप्रमाणे ‘वंदे मातरम्‌’ला आमचा विरोध'\nपरभणी - ‘‘वंदे मातरम्‌’ला ‘एमआयएम’चा विरोध आहे तसा आमचाही आहे. मात्र, राष्ट्रगीताचा आम्हीच काय संपूर्ण देश सन्मान करतो. एक राष्ट्रगीत असताना...\nएमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नाही : प्रकाश आंबेडकर\nपरभणी : वंचीत बहुजन आघाडीला लहान ओबीसी वर्गाचा पाठींबा वाढला आहे. आगामी निवडणुकात कॉंग्रेसचा एमआयएमला अप्रत्यक्षरित्या विरोध आहे. त्यामुळे...\nदौंड - स्टेट बॅंकेवर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा\nदौंड( पुणे) : दौंड शहरातील स्टेट बॅंक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचार्यांकडून सेवानिवृत्तीवेतन धारकांना एटीएम कार्डद्वारे सेवानिवृत्तीवेतनाची रक्कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-1000-tree-registration-55239", "date_download": "2018-12-15T21:36:04Z", "digest": "sha1:NONNKVA4ST2GW7QSKYAD2BS2S3SR253U", "length": 12137, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news 1000 tree registration पहिल्या दिवशी एक हजार रोपांची नोंदणी | eSakal", "raw_content": "\nपहिल्या दिवशी एक हजार रोपांची नोंदणी\nसोमवार, 26 जून 2017\nनागपूर - ‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा प्रारंभ रविवारी (ता. २५) फिरत्या स्टॉलला हिरवी झेंडी दाखवून वन सचिव विकास खारगे यांनी केला. पहिल्याच दिवशी एक हजार रोपांची नोंदणी करण्यात आली.\nनागपूर - ‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा प्रारंभ रविवारी (ता. २५) फिरत्या स्टॉलला हिरवी झेंडी दाखवून वन सचिव विकास खारगे यांनी केला. पहिल्याच दिवशी एक हजार रोपांची नोंदणी करण्यात आली.\nया वेळी मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, वनसंरक्षक अशोक गिरपुंजे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक मोहन ढेरे व सहायक वनसंरक्षक एस. पी. उमाठे होते. वन विभागाच्या माध्यमातून तीन स्थायी स्टॉल सेमिनरी हिल्स नर्सरी, विमानतळावरील नर्सरी आणि अंबाझरी कार्यालयाच्या परिसरात सुरू करण्यात आले आहे. पाच फिरते स्टॉल लकडगंज, रेशी��बाग, वाडी नाका, काटोल नाका आणि दिघोरी नाका येथे सुरू केले आहेत. फिरत्या वाहनावरील स्टॉल सकाळी नऊ ते संध्याकाळी ६ या वेळेत उघडे राहतील. नागरिकांना पाच रोपे व संस्थेला २५ रोपे अल्पदरात मिळणार आहेत. रोपांची किंमत ६ ते ४१ रुपयांपर्यंत आहे. वन विभागाच्या माध्यमातून १ ते ७ जुलै या कालावधीत वेगवेगळ्या भागांमध्ये लोकांना रोपांचा पुरवठा करण्यासाठी वाहनाचा वापर करून रोपे लागवड करणाऱ्या नागरिकांच्या घरी पोहोचविण्यात येणार आहेत. विभागाला ८५ लाख ७० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील ६६ लाख ८६ हजार वनविभाग, ९ लाख ६८ हजार रोपे ग्रामपंचायती तसेच इतर विभाग व संघटना मंडळ ९ लाख सहा हजार वृक्षांची लागवड करणार आहे.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/health/page/2/", "date_download": "2018-12-15T21:54:59Z", "digest": "sha1:OK7PNIJMMXOVR7IAX5WLYJOOBCOVL4KS", "length": 6196, "nlines": 50, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Health Archives - Page 2 of 68 - Marathi Gold", "raw_content": "\nहिवाळ्यात का खाल्ले पाहिजेत भिजलेले बादाम जाणून घ्या याचे चमत्कारिक फायदे\nहवामानात झालेल्या बदलाच्या अनुसार आपल्याला आपल्या आहारा मध्ये देखील आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहेत. विशेषतः थंडीच्या … [Read more...] about हिवाळ्यात का खाल्ले पाहिजेत भिजलेले बादाम जाणून घ्या याचे चमत्कारिक फायदे\nशरीरामध्ये पाण्याची कमी झाल्याचे मिळतात हे 3 संकेत, जाणून घ्या नाहीतर करावा लागतो पश्चाताप\nव्यक्तीने दररोज आठ ते दहा ग्लास पाणी सेवन केले पाहिजे. पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवश्यक प्रमाणात पाणी … [Read more...] about शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्याचे मिळतात हे 3 संकेत, जाणून घ्या नाहीतर करावा लागतो पश्चाताप\nफक्त चार मिनिट बोटांना असे ठेवल्याने, कायमच्या दूर होतात या आरोग्याच्या समस्या\nव्यायाम शरीरासाठी आवश्यक आहे आणि हे प्रत्येकाला केला पाहिजे. तुम्हाला माहित असले पाहिजे कि नियमित व्यायाम केल्यामुळे … [Read more...] about फक्त चार मिनिट बोटांना असे ठेवल्याने, कायमच्या दूर होतात या आरोग्याच्या समस्या\nडोळ्यांना पूर्णतः खराब करते तुमची ही चूक, दररोज करता तुम्ही मिस्टेक\nडोळे शरीरातील सगळ्यात नाजूक अवयव आहे. डोळ्यांच्या शिवाय जग म्हणजे अंधार आहे. कोणीही डोळ्यांच्या शिवाय जगण्याचा कोणीही … [Read more...] about डोळ्यांना पूर्णतः खराब करते तुमची ही चूक, दररोज करता तुम्ही मिस्टेक\nतोंडाचा कैंसर होण्याच्या अगोदर शरीरा कडून मिळतात हे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष\nअसे अनके लहानमोठे आजार आहेत ज्यांचा सामना व्यक्तीला आयुष्यात करावा लागतो पण कैंसर एक असा आजार आहे ज्याला प्राणघातक … [Read more...] about तोंडाचा कैंसर होण्याच्या अगोदर शरीरा कडून मिळतात हे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष\nहार्ट अटैक येण्याच्या एक महिना अगोदर शरीर देतो हे 6 संकेत, जाणून घ्या नाहीतर पश्चाताप करावा लागेल\nहार्ट अटैक बद्द���च्या बातम्या नेहमीच आपल्याला मिळत असतात. कधी न्यूज चैनलवर एखाद्या सिलेब्रेटी हार्ट अटैक आल्याने मृत्यू … [Read more...] about हार्ट अटैक येण्याच्या एक महिना अगोदर शरीर देतो हे 6 संकेत, जाणून घ्या नाहीतर पश्चाताप करावा लागेल\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/english-essentials/articleshow/66167199.cms", "date_download": "2018-12-15T22:07:02Z", "digest": "sha1:6CZCDT7EDI7NHIQDFYPOXL6UOZWURR5F", "length": 17212, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "competitive exams News: english essentials - इंग्रजी अनिवार्य | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nया लेखात आपण २०१८ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील 'इंग्रजी अनिवार्य' या पेपरविषयी जाणून घेणार आहोत. मुख्य परीक्षेचा विचार करता त्यात दोन पेपर अनिवार्य असतात. एक म्हणजे 'इंग्रजी' आणि दुसरा स्थानिक भाषेचा उदा. मराठी, गुजराथी, तेलगू आदी. विद्यार्थ्यांना इंग्रजी सोडून दुसरा पेपर निवडण्याची मुभा असते.\nडॉ. सुशील तुकाराम बारी\nया लेखात आपण २०१८ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील 'इंग्रजी अनिवार्य' या पेपरविषयी जाणून घेणार आहोत. मुख्य परीक्षेचा विचार करता त्यात दोन पेपर अनिवार्य असतात. एक म्हणजे 'इंग्रजी' आणि दुसरा स्थानिक भाषेचा उदा. मराठी, गुजराथी, तेलगू आदी. विद्यार्थ्यांना इंग्रजी सोडून दुसरा पेपर निवडण्याची मुभा असते. तसेच या दोन्ही पेपरमध्ये २५ टक्के म्हणजेच ३०० पैकी ७५ गुण मिळवणे आवश्यक असते. अन्यथा इतर पेपर तपासले जात नाहीत. त्यामुळे या दोन्ही पेपरचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे.\n‍'इंग्रजी अनिवार्य' या पेपरचा विचार करता खालील बाबी लक्षात घ्याव्यात :\n१) हा पेपर विद्यार्थ्यांच्या भाषेविषयीचे मूलभूत ज्ञान तपासणे यासाठी असतो.\n२) भावी अधिकाऱ्यांना राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील भाषेबद्दल मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.\n३) दहावी व बारावीच्या स्तरावरील भाषेतील मूलभूत संकल्पना यात विचारल्या जातात.\n४) २५ टक्के म्हणजेच ७५ गुण ही किमान पात्रता आयोगाने निर्धारित केली आहे.\n५) बऱ्याचदा विद्यार्थी या पेपरला गांभीर्याने घेत नाही. त्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. कारण या पेपरमध्ये ७५ गुण नाही मिळाले तर इतर पेपर तपासले जात नाहीत.\n६) या पेपरसाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही; परंतु गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघून त्यातील मूलभूत संकल्पना समजून घेणे.\n७) शालेय जीवनात भाषेत शिकलेले घटक इथे विचारले जातात.‍ त्यामुळे आपल्याला परि‌चित असलेल्या घटकांवरच प्रश्न विचारण्याची एकंदर वृत्ती आयोगाची आहे. त्यामुळे शालेय जीवनातील या घटकांना उजाळा देऊन आपण या पेपरमध्ये सहज उत्तीर्ण होऊ शकतो.\nइंग्रजी अनिवार्य पेपरचे स्वरूप\nवेळ : ३ तास\nपात्रता : ७५ गुण (२५ टक्के)\nइंग्रजी ‌अनिवार्यमध्ये विचारले जाणारे घटक :\n१. निबंध : १०० गुण\n२. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या : ७५ गुण\n३. सारांश लेखन : ७५ गुण\n४. व्याकरण : ५० गुण\nव्याकरणाच्या बाबतीत नेमके काय विचारणार ते आयोगाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे व्याकरणातील कोणत्याही घटकावर प्रश्न विचारण्याचा विशेषाधिकार आयोगाने स्वत:कडे राखून ठेवला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून आपण हे जाणून घेऊ शकतो की आयोग पुन्हा पुन्हा कोणत्या घटकांवर प्रश्न विचारत आहे.\nI) २०१८ पेपर : निबंध - इंग्रजी अनिवार्य -\nखालीलपैकी कोणत्याही एका विषयावर ६०० शब्दांत १०० गुणांसाठी निबंध लिहिण्यासाठी सूचना आयोगाने पहिल्या प्रश्नात केली आहे.\nवरीलपैकी कोणत्याही विषयावर निबंध लिहिताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.\n* निबंध हा भाषेचा एक घटक आहे.\n* भाषेच्या पेपरमध्ये निबंध लिहिताना 'जीएस'प्रमाणे लिहू नये.\n* निबंध लिहिताना ज्याप्रमाणे निबंधाच्या पेपरमध्ये गांभीर्याने आपण लिहितो त्याच गांभीर्याने या पेपरलाही आपण सामोरं गेलं पाहिजे.\nII) उतारा वाचून उत्तरे लिहा. (Comprehension)\nया प्रश्नात एक उतारा दिलेला असतो. त्या उताऱ्यावर पाच प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे एक प्रश्न १५ गुणांसाठी विचारलेला असतो. तेव्हा उतारा नीट वाचून स्वत:च्या शब्दांत प्रश्नाची उत्तरे लिहावीत. बऱ्याचदा शालेय जीवनातल्या सवयी असतात की, प्रश्नातील शब्द उत��ऱ्यात पाहून तसेच्या तसे वाक्य खाली उत्तरात लिहावे. असे करता कामा नये.\nया प्रश्नात दिलेल्या उताऱ्याच्या एक तृतीयांश इतके सारांश लेखन करणे अपेक्षित असते. सारांशलेखन करताना उतारा वाचून त्याचा अर्थ समजून तो स्वत:च्या शब्दांत मांडणे आवश्यक असते. उ‌ताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी सारांश लेखनात लिहू नयेत.\n२०१८ च्या पेपरचा विचार करता खालील घटकांवर प्रश्न विचारलेले आढळून येतात.\nअशा प्रकारे व्याकरणात प्रश्न विचारले जातात. यापेपरविषयीचे विश्लेषण व स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी Drsushils Spotlight या युट्यूब व टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. 'इंग्रजी अनिवार्य' या पेपरला वेगळा खूप वेळ दिला नाही तरी चालेल; परंतु पूर्णपणे दुर्लक्ष करू नये.\nमिळवा यशाचा मटा मार्ग बातम्या(competitive exams News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncompetitive exams News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nयशाचा मटा मार्ग याा सुपरहिट\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजीएस-४ : मुख्य परीक्षा - २०१८...\nजीएस-३ मुख्य परीक्षा : २०१८...\nजीएस-२ : मुख्य परीक्षा २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Yugul_Geete", "date_download": "2018-12-15T20:51:07Z", "digest": "sha1:WHYJS3AX73YOVKSR5JWJMGYNWJ3O4735", "length": 13292, "nlines": 356, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "युगुलगीत | Yugul_Geete | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअगं पोरी संबाल दर्याला\nअशी कशी ओढ बाई\nअशी धरा असे गगन\nअशीच अवचित भेटून जा\nअशीच साथ राहू दे\nअसता समीप दोघे हे\nअसा नेसून शालू हिरवा\nअहो अहो कारभारी हो\nआज आपुल्या प्रथम प्रीतिचा\nआज गुज सांगते तुला\nआज चांदणे उन्हात हसले\nआज दिसे का चंद्र गुलाबी\nआज प्रीतिला पंख हे\nआभास हा छळतो तुला\nउजळे वाट सोनेरी उन्हात\nउमलली एक नवी भावना\nऊन असो वा असो सावली\nएक लाजरा न्‌ साजरा\nकधी तू हसावे कधी\nकिती म्हटलेस तू नाही\nकुरवाळू का सखे मी\nकुहु कुहु मन बोले\nगीत होऊन आले सुख माझे\nगोमू संगतीनं माझ्या तू\nचल चल जाऊ शिणुमाला\nचांदणं टिपूर हलतो वारा\nचिंब पावसानं रानं झालं\nजाशिल कोठे मुली तू\nजे वेड मजला लागले\nडोळे माझे त्यात तुझे\nडोळ्यापुढे दिसे गे मज\nतळमळतो मी इथे तुझ्याविण\nतुझी साथ हवी रे रोज\nतुझे नि माझे इवले गोकुळ\nतुझं नि माझं जमेना\nतुझ्या प्रीतिची लागे गोडी\nतुला न कळले मला न\nतुला या फुलाची शपथ\nतू तिथे अन्‌ मी इथे हा\nतू नजरेने 'हो' म्हटले\nतू माझ्या स्वप्‍नांची कल्पना\nतो म्हणाला सांग ना\nत्या प्रेमाची शपथ तुला\nदर्यावरी रं तरली होरी\nदिस जातील दिस येतील\nदूर व्हा सजणा येऊ नका\nधुंद धुंद ही हवा\nधुंद ही हवा तरी फूल\nधुंदी कळ्यांना धुंदी फुलांना\nधुंदीत गाऊ मस्तीत राहू\nपाठ शिवा हो पाठ शिवा\nप्रीत रंगली ग कशी\nप्रीत ही डोळ्यांत माझ्या\nप्रीती प्रीती सारे म्हणती\nबघत राहु दे तुझ्याकडे\nबघा ना छळतो हा\nमधु इथे अन्‌ चंद्र\nमधुराणी तुला सांगू का\nमनीं अचानक हलले काही\nमनींचे मनिंच राहिले आंत\nमला वेड लागले प्रेमाचे\nमस्त ही हवा नवी\nमाजे रानी माजे मोगा\nमाझ्या रे प्रीती फुला\nमी जलवंती मी फुलवंती\nमी पतंग तू दोरा\nया मीलनी रात्र ही रंगली\nराजा झाला गुलाम राणी\nराजा ललकारी अशी घे\nरात चांदणी गंध चंदनी\nरंगू बाजारला जाते हो\nलागेना रे थांग तुझ्या\nसजणी ग भुललो मी\nसर्व सर्व विसरु दे\nसूर येती विरुन जाती\nसांग कधी कळणार तुला\nसांग ना मला गडे\nसांग ना रे मना\nसांग सखे मी चोर कसा\nसांग सखे सांग ना\nसांग सांग नाव सांग\nसांगू कशी प्रिया मी\nसांज रंगात रंगून जाऊ\nहासत वसंत ये वनी\nहिल हिल पोरी हिला\nही कशानं धुंदी आली\nही कुणी छेडिली तार\nहे गर्द निळे मेघ\nहे चांदणे ही चारुता\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011_10_12_archive.html", "date_download": "2018-12-15T21:06:23Z", "digest": "sha1:NJLBGRFQTEDT5J4INGZZ5QXST5KFNOXY", "length": 4946, "nlines": 104, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: Oct 12, 2011", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nस्टीव्ह जॉब्स वर एक तासाची डॉक्युमेंटरी 'डिस्कव्हरी चॅनेल' वर पहा..\nवरील शीर्षकाची एक तासाची नवी कोरी डॉक्युमेंटरी फिल्म 'डिस्कव्हरी चॅनेल' तर्फे तातडीने तयार करण्यांत आली असून ती येत्या रविवारी म्हणजे 16 ऑक्टोबर 2011 रोजी रात्री 8.00 वाजता पहायला मिळणार आहे. 16 ऑक्टोबर (रविवार) रात्री 8.00 ही वेळ अमेरिकन डिस्कव्हरी चॅनेलची असून ती ह्या डॉक्युमेंटरी फिल्मच्या प्रिमियर शोची मूळ तारीख आणि वेळ आहे. तेथील प्रक्षेपण संपल्यानंतर जगातील एकूण 210 देशांतील डिस्कव्हरी चॅनेल्सवर देखील ती दाखविण्यांत येणार असल्याची माहिती 'डिस्कव्हरी चॅनेल' ने दिली आहे.\nअमेरिकेतील 16 ऑक्टोबरची रात्री 8.00 ते 9.00 ही एक तासांची वेळ म्हणजे भारतात 17 ऑक्टोबरच्या भल्या सकाळची 5.30 ते 6.30 ची वेळ. ह्या नंतर डिस्कव्हरी इंडियावर भारतीय वेळेनुसार\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nस्टीव्ह जॉब्स वर एक तासाची डॉक्युमेंटरी 'डिस्कव्हर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-farmer-agitation-bhadgaon-66424", "date_download": "2018-12-15T21:55:21Z", "digest": "sha1:B266CZI5V5SSZGDW5DZ3U2IA6LTNQBDP", "length": 14089, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news farmer agitation in bhadgaon भडगावात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन | eSakal", "raw_content": "\nभडगावात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nभडगाव : शेतकऱ्यांच्या वतीने आज सकाळी चाळीसगाव चौफुलीवर आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nभडगाव : शेतकऱ्यांच्या वतीने आज सकाळी चाळीसगाव चौफुलीवर आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nसुकाणु समितीच्यावतीने नियोजित चक्का जाम आदोलन घोषित करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन के��े. त्यामुळे तीन रस्त्यावर वीस मिनिटे वाहतुकीचा खोळंबा झाला. संपुर्ण कर्जमाफी झाली पाहीजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागु कराव्यात. भडगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा आदि घोषणांनी परीसर दणाणून गेला. माजी जिल्हा परीषद सदस्य दत्तात्रय पवार यांनी सरकारची कर्ज माफी फसवी असुन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नसल्याचे सांगतिले.\nबाजार समीतीचे संचालक अॅड विश्वास भोसले यांनी शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणावर टीका केली. लोणपिराचे येथील प्रदिप देसले यांनी भाषणात सांगीतले की, शेतकर्याचे आदोलंन सध्या शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मात्र शासनाने मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन शेतकरी उभे करतील असा इशारा त्यांनी दिला. सातबारा कोरा झाला पाहीजे. सरसकट पुर्णपणे कर्जमाफी केली पाहीजे. भडगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. 2016 चे दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावे. वीज बील माफ करावे. आदि मागण्यांचे तहसिलदार सी.एम.वाघ व पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांना निवेदन दिले.\nयावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य दत्तात्रय पवार, विकास पाटील, बात्सरचे संजय पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व्ही.एस.पाटील, जे. के. पाटील, लोणपिराचेचे प्रदिप देसले, नगरसेविका योजना पाटील, माजी उपसभापती संभाजी भोसले, वडजीचे सोसायटीचे माजी चेअरमन भिकन पाटील, राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष रविंद्र महाजन, खेडगावचे माजी प्रकाश पाटील, वडगावचे भय्यासाहेब पाटील, वडजीचे स्वदेश पाटील, नवल पाटील, संजय पाटील, शेखर पाटील, शरद पाटील, जाकीर अली सैय्यद, दत्तु मांडोळे, अमोल पाटील, संदिप पाटील, कैलास पाटील, तुषार पाटील, संजय पाटील आदि उपस्थित होते.\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुस��ीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची...\nपथदिवे थकबाकीचा भार सोसवेना; जिल्ह्यात 196 कोटी थकीत\nजळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला...\nभाजप अध्यक्षांवरील कारवाईमुळे पोलिस निरीक्षकांची बदली\nजळगाव : वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चोपडा भाजपच्या शहर अध्यक्षासह माजी अध्यक्षास कायद्याचा बडगा दाखविणाऱ्या निरीक्षक किसन नजन-पाटलांना आज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-kankavali-crime-63346", "date_download": "2018-12-15T21:42:21Z", "digest": "sha1:YQHZRAZHL73A5YJKMMOABP2KZYZ6543L", "length": 13101, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news kankavali crime नाटळ घरफोडीप्रकरणी संशयितांची चौकशी सुरू | eSakal", "raw_content": "\nनाटळ घरफोडीप्रकरणी संशयितांची चौकशी सुरू\nरविवार, 30 जुलै 2017\nकणकवली - तालुक्‍यातील नाटळ-पांगमवाडी येथे शुक्रवारी दुपारी घरफोडी करून तीन लाख रुपये किमतीचे दागिने लांबविल्याप्रकरणी काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी सुनील नाना शिरसाट (वय ४९) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केल्यावरून गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांकडून तपास घेण्यात आले आहेत.\nकणकवली - तालुक्‍यातील नाटळ-पांगमवाडी येथे शुक्रवारी दुपारी घरफोडी करून तीन लाख रुपये किमतीचे दागिने लांबविल्याप्रकरणी काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी सुनील नाना शिरसाट (वय ४९) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केल्यावरून गुन्ह��� नोंद झाला आहे. घटनास्थळी श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांकडून तपास घेण्यात आले आहेत.\nनाटळ-पांगमवाडी येथे शिरसाट यांचे घर असून, त्यांची पत्नी काल दुपारी शेजारच्या आजारी महिलेला पाहण्यासाठी गेली होती. साधारण अर्धा तास ती घराबाहेर होती. ही संधी साधून संशयित आरोपीने घरात पाठीमागील दरवाजाने प्रवेश केला. घराच्या कपाटातील सुमारे ८ तोळ्यांचे दागिने लंपास केले. यात सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, चैन, नथ, दोन रिंग जोड, डवली असा ऐवज होता. साधारण २ लाख ४३ हजार ९०० रुपये इतकी किंमत आहे. सुनील शिरसाट यांचे घर रस्त्यावर असल्याने संशयित आरोपीला पाळत ठेवून घरात सहज प्रवेश करता आला. शिरसाट यांची पत्नी व मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. शुक्रवारी शिरसाट हे नेहमीप्रमाणे ओसरगाव येथे कामावर गेले होते, तर मुलगा शाळेला गेला होता. घरी त्यांची पत्नी एकटीच होती. दुपारी जेवण आटोपल्यानंतर ती दीडच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून बाजूला असलेल्या घरातील वृद्धेची विचारपूस करण्यासाठी गेली होती.\nया वेळी पाठीमागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधून संशयिताने आत प्रवेश केला असावा, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी कनेडी परिसरातील हिटलिस्टवर असलेल्या काही संशयितांना आज चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. या चोरीचा तपास पोलिस निरीक्षक शशिकांत खोत करीत आहेत.\nमोबाईल चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक\nमुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे...\nपोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांची डोकेदुखी\nसोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या...\nपाणी चोरीमुळे पाण्याचा अपव्यय\nपुणे : विमाननगर येथील गिगा स्पेसच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरील दुभाजकामधील पाईलाईनचा गैरवापर होत आहे. दुभाजकामध्ये असलेल्या...\nएसआरपीएफच्या जवानाला मारहाण करून लुटले\nनांदेड : शहरातील चोरट्यांचे मनोधैर्य वाढत असून आता तर चक्क एका राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाला रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने बेदम माराहण केली....\nजालना : पारनेर येथे घरफोडी\nअंबड (जालना) : अंबड शहरापासून लगत असलेल्या पारनेर (ता.अंबड) येथील सोपान पंढरीनाथ खरे यांच्या घरी रविवारी (ता. 9) मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी...\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/8778-emraan-hashmi-movie-official-teaser-of-cheat-india-release", "date_download": "2018-12-15T20:09:43Z", "digest": "sha1:SRW2XIADV6ISB5IJNMSSEBE4RKV3L532", "length": 6763, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nइमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर रिलीज\nबॉलीवुड अभिनेता इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीजर आज रिलीज करण्यात आला आहे. ‘ऊपरवाला दुआ कबुल करता है, मैं सिर्फ कॅश लेता हूं,’ इमरानच्या या डॉयलॉगने टीजरची सुरुवात होते. त्याच्या या डायलॉगवरून देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे वास्तव आपण समजू शकतो. तसेच 'नकल में ही अक्‍ल है’ अशी या सिनेमाची खास टॅगलाइन आहे. या सिनेमात इमरानने डोनेशन घेऊन मुलांचे अ‍ॅडमिशन करून देणाऱ्या राकेश सिंह नावाचे पात्र साकारले आहे. नुकताच या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते.\nया सिनेमाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी करत आहेत. या सिनेमात इमरान हाश्मीसह श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर पाहता ये��ार आहे.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/aboutusrd?start=1", "date_download": "2018-12-15T21:24:27Z", "digest": "sha1:KSBXSJV22F3PAKELRHB2JGV7YCO55ZAA", "length": 6825, "nlines": 146, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome आमच्याविषयी आपला महसूल विभाग\n1 महसूल विभाग : ऐतिहासिक दृष्टिक्षेप\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-12-15T21:49:56Z", "digest": "sha1:VS2BPCMILJFR447BY7SRJB56KDJIU64J", "length": 6342, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nआहसंवि: ARN – आप्रविको: ESSA\n१३७ फू / ४२ मी\nयेथे थांबलेले थाई एअरवेजचे बोइंग ७४७ विमान\nस्टॉकहोम आर्लांडा विमानतळ (स्वीडिश: Stockholm-Arlanda flygplats) (आहसंवि: ARN, आप्रविको: ESSA) हा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. स्टॉकहोम शहराच्या ३७ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार उत्तर युरोपामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.\n१ एप्रिल ९६२ मध्ये खुला करण्यात आलेल्या स्टॉकहोम आर्लांडा विमानतळावर स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सचा हब स्थित आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/muslims-organise-shariyat-bachao-morcha-18052", "date_download": "2018-12-15T21:29:56Z", "digest": "sha1:TLKSITVH6KLHZDKMPE3P3BNKOEMUNRCC", "length": 14794, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "muslims to organise shariyat bachao morcha ...आता शरीयत बचाव मोर्चा | eSakal", "raw_content": "\n...आता शरीयत बचाव मोर्चा\nरविवार, 27 नोव्हेंबर 2016\nआगामी पालिका निवडणुकीत जात व धर्माच्या आधारे यावेळी अधिक ध्रुवीकरण होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.\nपिंपरी : मराठा समाजाच्या राज्यभरातील लाखोंच्या विक्रमी (मूक) मोर्चानंतर आता विविध समाजही एकवटू लागला असून असे मोर्चे काढत आहेत.\nअॅट्रोसिटी कायद्यातील बदलासह आरक्षणासाठी मराठा मोर्चे होते. तर, 'अॅट्रॉसिटी'त बदल न करता तो उलट तो आणखी कडक करण्यासाठी रविवारी (ता. 27) संविधान सन्मान (मूक) मोर्चा दलित समाजातर्फे काढला जात आहे. तर, त्यानंतर लगेच दोन दिवसांनी (ता. 30) शिया, सुन्नीसह सर्व मुस्लिम पंथीयांच्या वतीने 'शरीयत बचाओ, संविधान बचाओ' आंदोलन करण्यात येणार आहे.\nपिंपरी-चिंचवड, पुणे व परिसरातील दीड ते दोन लाख मुस्लिम बांधव त्यात सहभागी होतील, असा दावा आयोजक 'कुल जमाअती तंजीम'ने केला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत जात व धर्माच्या आधारे यावेळी अधिक ध्रुवीकरण हो��ल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.\nकोपर्डी घटनेनंतर मराठा समाज राज्यभर एकवटला. ऍट्रोसिटीत बदल करावा आणि आरक्षण द्यावे, यासाठी त्यांनी राज्यभर मूक मोर्चे काढले. त्याला विरोधम्हणून ऍट्रॉसिटी बदलू नये यासाठी दलित समाज एक झाला. त्यांनी प्रतिमोर्चे काढण्यास सुरवात केली. त्याचाच एक भाग म्हणून संविधान सन्मान मोर्चा काढला जात आहे. तर, त्यापाठोपाठ आता मुस्लिम समाजही आपल्या मागण्यांसाठी एक झाला आहे. आपल्यावरील गुन्हेगारी व दहशतवादाचा शिक्का पुसून टाकण्याकरीता तसेच शरियतमधील केंद्राच्या संभाव्य बदलाविरोधात त्यांनीही शरीयत बचाव आंदोलन सुरू केले आहे. राज्यघटनेनेही शरियतचा हक्क मान्य केला असल्याने त्यातील फेरबदलाविरोधात मुस्लिम एकवटले आहेत. त्यातही शरियतमधील तलाकच्या पद्धतीत बदल करण्यास त्यांचा विरोध केला आहे. त्यामुळेच त्यांनी शरीयत बचाव आंदोलन छेडले आहे.\nयेत्या बुधवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत येथील एच.ए. मैदानात\nहे आंदोलन तथा मुस्लिम समाजाचा महामेळावा (तहाफुजे शरीयत कॉन्फरन्स) होणार आहे. आंदोलनासाठी कधीही घराबाहेर न पडणारी मुस्लिम महिला त्यात सहभागी होणार आहे, हे विशेष. मुस्लिम समाजातील सर्व पंथीयांचे मौलानांचा त्यात सहभाग असणार आहे. राज्यकर्त्यांकडून व त्यातही आताच्या केंद्र व राज्य शासनासह पिंपरी-चिंचवड पालिकेकडूनही मुस्लिम समाजाला दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे वरील सर्वपंथीय संघटनेचे म्हणणे आहे. शिक्षणापासून नोकरीपर्यंत सर्वत्र डावलले जात असल्यामुळे नाइलाजाने समाजातील काही तरुण वाममार्गाला लागतात, असे संघटनेच्या मौलाना मकसूद रिझवी यांचे म्हणणे आहे. सर्व राजकीय पक्षातील मुस्लिम या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क��रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/basic-maths-1049075/", "date_download": "2018-12-15T21:50:17Z", "digest": "sha1:DSCLOKUY4UZTULKAVODKZGW4VBBUC54T", "length": 62813, "nlines": 259, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मूलभूत गणित हेही संगीतशिक्षणासारखंच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nदिवाळी अंक २०१४ »\nमूलभूत गणित हेही संगीतशिक्षणासारखंच\nमूलभूत गणित हेही संगीतशिक्षणासारखंच\nअमेरिकास्थित गणितज्ञ सुभाष खोत यांना युनिक गेम्स कंजेक्चर मांडल्याबद्दल अलीकडेच प्रतिष्ठेचा रॉल्फ नेव्हान्लिना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.\nअमेरिकास्थित गणितज्ञ सुभाष खोत यांना युनिक गेम्स कंजेक्चर मांडल्याबद्दल अलीकडेच प्रतिष्ठेचा रॉल्फ न��व्हान्लिना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने गणितासारख्या क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या विषयात मौलिक संशोधन करणाऱ्या खोत यांच्याशी मारलेल्या सर्वस्पर्शी गप्पा..\nमूळचे इचलकरंजीचे असलेले गणितज्ञ सुभाष खोत यांना युनिक गेम्स कंजेक्चर मांडल्याबद्दल २०१४ सालचा प्रतिष्ठेचा रॉल्फ नेव्हान्लिना पुरस्कार अलीकडेच मिळाला. मुंबईच्या आयआयटीमधून संगणकशास्त्रामध्ये बी. टेक्. करून त्यांनी पुढे अमेरिकेत प्रिन्स्टन विद्यापीठात पीएच. डी. केली. ते आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या ‘कूरॉं इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस’मध्ये प्राध्यापक आहेत. रॉल्फ नेव्हान्लिना पुरस्कारानिमित्ताने त्यांची घेतलेली मुलाखत..\nआपण गणिताचा सखोल अभ्यास करायचा असं तुम्ही कधी ठरवलंत त्याकरता एखादा कलाटणी देणारा असा काही प्रसंग घडला, की ते हळूहळू ठरत गेलं\nदोन्हीही म्हणता येईल. ते असं की, महाराष्ट्रात चौथी आणि सातवीला स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात. पाचवी आणि आठवीमध्ये प्रावीण्य आणि प्रज्ञा या परीक्षा असतात. माझ्याकडे गणिती क्षमता आहे हे मला या परीक्षांतून समजलं. तेव्हाही मला सर्व विज्ञान विषयांमध्ये रस होता. घरी आई-वडील दोघेही डॉक्टर; त्यामुळे मला वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा रस होता. रशियन भाषेतून मराठीत भाषांतरित झालेली बरीच पुस्तकं मला लहानपणी वाचायला मिळाली. मला ती पुस्तकं आवडायची. विशेषत: रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची. हे सगळेच विषय आवडायचे. गणितही. पण हळूहळू असं लक्षात यायला लागलं, की सगळ्या विज्ञानशाखांच्या मुळाशी गणित आहे. त्यामुळे मग मी गणिताकडे ओढला गेलो. इतर शास्त्रांच्या आकलनासाठी गणित समजणं खूप महत्त्वाचं आहे.\nआणि दुसरीही एक गोष्ट घडली. मी तेव्हा इचलकरंजीत होतो. मला गणित आवडायचं; पण ते सगळं शालेय गणित होतं. त्यापुढचं गणित, गणितातलं संशोधन म्हणजे काय, किंवा गणितात करीअर करायचं म्हणजे काय, हे मला माहीत नव्हतं. पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातले प्राध्यापक कात्रे हे मूळचे इचलकरंजीचे. आमचे गणिताचे शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक गोगटे यांचे ते जुने भाडेकरू. मी नववीत असताना प्रा. कात्रे यांच्याशी माझी भेट झाली. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडसाठी भारतीय संघाचं जे प्रशिक्षण होतं, त्यात प्रा. कात्रे यांचा सहभाग असतो. त्यांच��याशी भेट झाल्यावर माझी गणिताची आवड जागी झाली. त्यांनी मला बरीच पुस्तकं सुचवली; वेगवेगळ्या गणिती प्रश्नांबद्दल विचार करायला सांगितलं. पुण्यामध्ये ‘भास्कराचार्य प्रतिष्ठान’ ही गणिती क्षेत्रात कार्यरत असलेली एक उत्तम संस्था आहे. मी तिथे नावनोंदणी केली, तिथे राहिलो. गणित ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतल्यावर पुढचा प्रवास नैसर्गिकरीत्या होत गेला.\nतुम्ही गणित ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला होता का\nऑलिम्पियाड ही परीक्षांची मालिका असते. राज्यपातळीवर एक परीक्षा, राष्ट्रीय पातळीवर पुढची परीक्षा असं होऊन त्यातून ते तीस विद्यार्थी निवडतात. भारतातल्या कोणत्या तरी एका गणिती संशोधन करणाऱ्या संस्थेमध्ये हे विद्यार्थी मग एकत्र येतात. त्याशिवाय तिथे मागील वर्षीच्या ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या तीस जणांनाही बोलावले जाते. या ६० विद्यार्थ्यांमधून सहाजणांचा संघ निवडला जातो. त्या दोन्ही वेळी सहाजणांच्या भारतीय संघात माझी निवड झाली. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडसाठी मी हॉंगकॉंग आणि टोरोंटोला गेलो होतो.\nअशा आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे गणितात संशोधन करण्याची इच्छा तुमच्यात निर्माण झाली का\nएकदा गणित ऑलिम्पियाडमध्ये तुम्ही एवढय़ा वरच्या पातळीवर गेलात, की गणितात करीअर करण्याइतपत प्रावीण्य तुमच्यामध्ये आहे असं समजलं जातं.\nबारावीपर्यंत गणितात प्रावीण्य मिळवूनही आयआयटीत मात्र संगणकशास्त्राकडे कसे काय वळलात\nगणित ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतल्यानंतर आयआयटीची प्रवेश परीक्षा असते, वगैरे गोष्टी समजल्या. या प्रवेश परीक्षेतून निवड झाल्यावर माझ्यासमोर दोन पर्याय उपलब्ध होते.. संगणकशास्त्र आणि गणित. कोणत्या विषयात पदवी मिळवायची, याचे ते पर्याय होते. तो काळ असा होता की, गणितात करीअर करणं हा काही सुरक्षित पर्याय वाटला नाही. तेव्हा गणित ऑलिम्पियाडमुळे परिचित झालेले माझे सगळे ज्येष्ठ मित्र संगणकशास्त्राकडे वळले होते. मला तेव्हा ही कल्पना होती, की संगणकशास्त्राचा एक भाग आहे- सैद्धान्तिक संगणकशास्त्र. ते खरं तर गणितच म्हणायला लागेल. सैद्धान्तिक संगणकशास्त्र हे गणित आणि संगणकशास्त्राच्या सीमारेषेवरच आहे.\nबरोबरच्या इतर विद्यार्थ्यांमुळे तुम्ही संगणकशास्त्राकडे वळलात, की शिक्षकांनी तसा सल्ला दिला\nबरोबरीच्या इतर विद्यार्थ्यांमुळेच मी ���ंगणकशास्त्राची निवड केली.\nशाळकरी वयात शालेय पातळीवरचं गणित शिकताना जास्त मजा वाटली, की पुढे वरच्या पातळीचं गणित अधिक आनंददायी वाटलं\nदोन्ही आनंददायक आहेत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. शालेय काळात बुद्धीला आव्हान देणारे प्रश्न आवडायचे. पण गणितात संशोधन करणं हे अगदीच निराळं असतं. संशोधन करताना कोणत्या रस्त्यावरून चालायचं, हेही स्पष्ट नसतं. महत्त्वाचे प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं काय, कशी शोधायची, हेसुद्धा स्वत:च ठरवावं लागतं. कधी कधी एखादा प्रश्न सोडवायचा कसा, याकरता एखाद्या नव्या मार्गाचा विचार करावा लागतो. आधीच्या कोणीही असा विचार केलेला नसतो. आणि हे काम बराच काळ चालणारं असतं. शालेय गणितातले प्रश्न कितीही कठीण असले तरीही आठवडा.. फार तर महिनाभर रेंगाळतील आणि सुटतील. पण संशोधनात सोडविल्या जाणाऱ्या प्रश्नांवर वर्षांनुवषर्ं काम चालतं. संशोधनातली प्रगती फार छोटय़ा पायऱ्यांमध्ये आणि हळूहळू होते.\nतुमचं जे ‘युनिक गेम्स कंजेक्चर’ आहे त्याला तुम्ही गणिताचं उत्तर म्हणाल की गणिती कूट प्रश्न सोडविण्यातली एक पायरी\nथोडं मागे जाऊन हे स्पष्ट करतो, की मी खरं तर संगणकशास्त्रज्ञ आहे. आणखी तपशिलात सांगायचं तर गणितात संशोधन करणारा संगणकशास्त्रज्ञ. या दोन्ही विषयांना एकत्र आणणारा जो भाग आहे त्यात मी काम करतो. त्याला गणिताचा एक भाग म्हणता येईल. हे जे ‘युनिक गेम्स कंजेक्चर’ आहे ती अटकळ आहे. हा काही सिद्धान्त वा प्रमेय नव्हे. हे एक वाक्य आहे, ते सत्य आहे म्हणून मांडलं आहे. आणि त्याला पुरावा नाही. गणितातले काही महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याचा हा एक मार्ग आहे.\nतुम्ही ही अटकळ बांधली आहेत, ती सगळ्यांना समजेल अशा शब्दांत कशी मांडाल\nमी जे विधान मांडलं आहे ते समजायला तसं फार कठीण नाही. दोन पद्धतींनी त्याचं वर्णन करता येईल. गणित शिकलेल्यांना हे सहजच समजेल. मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. समजतं की नाही, ते तुम्ही ठरवा.\nसमजा, काही रेषीय समीकरणांचा (linear equations) संच आहे. त्यात ल्ल एवढे चल (variables) आहेत- x1, x2 … xn. आणि काही समीकरणांच्या संचात अशी समीकरणं आहेत-\nxi – xj = cij. समजा, हा cij ही एक पूर्णाक संख्या (integer) आहे. आपल्याला ही समीकरणं सोडवायची आहेत. म्हणजे या x1, x2 … xn यांची नेमकी उत्तरं काढायची आहेत. नेमकी उत्तरं म्हणजे उदाहरणार्थ x1 = 2. आणि प्रश्न सोडवताना जास्तीत जास्त समीकरणं ग्राह्य ठरतील अशी उत्तरं काढायची आहेत.\nही जी अटकळ आहे, त्यातलं विधान असं की, जरी ९९ % समीकरणं ग्राह्य ठरतील अशी उत्तरं आपण काढू शकलो, तरीही संगणक या सगळ्या समीकरणातल्या चलांसाठी उत्तरं भरभर काढू शकत नाही.\nयाचं सर्वसाधारण व सगळीकडे लागू पडेल असं वर्णन करायचं तर एकापरीने संगणकशास्त्र म्हणजे नक्की काय, याचं वर्णन करावं लागेल. संगणकशास्त्र हे संगणकीय प्रश्न सोडविण्याचं शास्त्र आहे. संगणकीय प्रश्नांची बरीच उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ- समजा, आपल्याकडे काही शहरं आणि त्यांच्यातलं अंतर यांची यादी आहे. महाराष्ट्रातली दोन मोठी शहरं घेऊ – मुंबई आणि नागपूर. आपण संगणकाला विचारू शकतो, की मुंबई आणि नागपूरमधलं सगळ्यात कमी अंतर किती आहे, हे शोध. आता हे गुगल मॅप वापरून करणं शक्यही आहे. हे अशा उदाहरणाचं सगळ्यांच्या वापरात असणारं उदाहरण आहे. गुगल मॅप्स वापरताना त्यामागे काय सुरू असतं, हे समोर दिसत नाही. पण ते काय असतं, तर आतमध्ये अल्गोरिदम सुरू असतं. अल्गोरिदमकडे सगळ्या शहरांमधली अंतरं किती, याची माहिती असते. आपण अंतर विचारलं की ते पाश्र्वभागी काही गणितं करतं आणि आपल्याला उत्तर सांगतं. संगणकशास्त्रज्ञ काय करतात, तर या अल्गोरिदम्सची रचना संगणक वापरणारा जी काही अॅप्लिकेशन्स वापरतो, त्या प्रत्येकासाठी काहीतरी अल्गोरिदम्स काम करीत असतात. शिवाय ही अल्गोरिदम्स चटपटीत असली पाहिजेत, त्याद्वारे पटापट उत्तरं मिळाली पाहिजेत. समजा, आपण गुगल मॅपला विचारलं, की मुंबई-नागपूरमधला सगळ्यात जवळचा रस्ता दाखव.. आणि त्याने दहा मिनिटं घेतली, तर त्याचा काय उपयोग संगणक वापरणारा जी काही अॅप्लिकेशन्स वापरतो, त्या प्रत्येकासाठी काहीतरी अल्गोरिदम्स काम करीत असतात. शिवाय ही अल्गोरिदम्स चटपटीत असली पाहिजेत, त्याद्वारे पटापट उत्तरं मिळाली पाहिजेत. समजा, आपण गुगल मॅपला विचारलं, की मुंबई-नागपूरमधला सगळ्यात जवळचा रस्ता दाखव.. आणि त्याने दहा मिनिटं घेतली, तर त्याचा काय उपयोग हे काम गुगल मॅप क्षणार्धात करतं. या कामाला एवढा कमी वेळ लागला पाहिजे अशी अल्गोरिदम्सची रचना असते. संगणकशास्त्रज्ञ काय करतात, या प्रश्नाचं उत्तर आहे- संगणकीय प्रश्नांची झटपट उत्तरं मिळतील अशी अल्गोरिदम्स रचण्याचं काम संगणकशास्त्रज्ञ करतात.\nत्यापुढे आणखीन खोलात जाऊन प्रश्न विचारता येतात. उदाहरणार्थ, सगळ्यात झटपट उत्तर देईल असं कोणतं अल्गोरिदम मला रचता येईल कदाचित सगळ्यात चांगलं उत्तर अगदी चटकन् मिळणार नाही. पण अंदाजे जवळपास उत्तर काढता येईल. आणखी हे एक उदाहरण पहा. मगाचच्या उदाहरणापेक्षा थोडं वेगळं बनवलेलं आहे. याला प्रवाशांचा प्रश्न म्हणतात. आपल्याकडे शहरं आणि शहरांमधली अंतरं आहेत. आपल्याला सगळ्या शहरांना कमीत कमी प्रवास करून भेट द्यायची आहे आणि पुन्हा जिथून निघालो तिथे परत यायचं आहे. आता आपल्याला कुठून कुठे, कधी जायचं, हे ठरवायचं आहे. आता थोडा विचार करण्याची आवश्यकता आहे. कोणीतरी वेडा माणूस मुंबईहून निघेल आणि नागपूरला जाईल, मग पुण्याला येईल, तिथून नांदेडला जाईल आणि पूर्व-पश्चिम प्रवास करत राहील. यात काही विचार नाही. संशोधनाअंती असं लक्षात आलं की, हे सगळ्यात जलद कसं करायचं, हे कोणालाच माहीत नाही. संगणकशास्त्रज्ञांना असं वाटतं, की हे सगळ्यात जास्त कार्यक्षम करण्याचं कोणतंही अल्गोरिदम उपलब्ध नाही. तर यावर सगळ्यांचा विश्वास आहे; पण हे सत्य आहे का, हे कोणालाच माहीत नाही.\nयाला सोडवता येण्यासारखा आणि सोडवता येणं शक्य नाही, असा प्रश्न (P versus NP question) म्हणतात. गणितातल्या सर्वाधिक महत्त्वाच्या, न सुटलेल्या सहा प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे.\nजर हा प्रश्न सोडवता येणार नाही, तर असा प्रश्न विचारता येतो की, मग शक्य तितकं कमी अंतर जाण्याचा मार्ग कोणता व्यवहारात अंतर कमीत कमी नसेल तरी फार फरक पडतही नाही. कमीत कमी अंतर आणि त्यात आणखी थोडं.. ऐंशी तिथे पंच्याऐंशी. आता आणखी खोलात जाऊन असं विचारता येतं की, ज्यांचं ठोस उत्तर काढता येत नाही अशा प्रश्नांसाठी जवळपासचं, अदमासे उत्तर झटपट काढता येईल का व्यवहारात अंतर कमीत कमी नसेल तरी फार फरक पडतही नाही. कमीत कमी अंतर आणि त्यात आणखी थोडं.. ऐंशी तिथे पंच्याऐंशी. आता आणखी खोलात जाऊन असं विचारता येतं की, ज्यांचं ठोस उत्तर काढता येत नाही अशा प्रश्नांसाठी जवळपासचं, अदमासे उत्तर झटपट काढता येईल का आणि हीच माझ्या संशोधनाची दिशा आहे.\nसंगणकाचा शोध लागल्यापासून आत्तापर्यंत त्याचा गणनाचा वेग वाढताना दिसतो आहे. कुठेतरी हा वेग वाढायचं थांबेलही. या गोष्टीचा अल्गोरिदम कार्यक्षम करण्यावर काही फरक पडतो का\nनाही. अजिबातच नाही. हा मगाचाच प्रवासाचा प्रश्न घेऊ या. समजा, आपल्याकडे ५०० शहरं आणि त्यांची अंतरं आहेत. ��ा सगळ्या शहरांना जोडणारा कमीत कमी लांबीचा रस्ता शोधायचा आहे. तर यासाठी सगळ्यात जलद अल्गोरिदम आपल्याला माहीत नाही. आपल्याकडे असणारं अगदी सगळ्यात चांगलं अल्गोरिदम जे आहे, ते सगळ्यात छोटा रस्ता शोधायला विश्वाच्या वयापेक्षाही जास्त वेळ लावेल. त्यामुळे आपला संगणक किती जलद आहे, यामुळे फार फरक पडणार नाही. जे तंत्रज्ञान वापरून हा प्रश्न सोडवला जातो, त्याचा हा प्रश्न किती जलद गतीने सोडवला जातो, याच्याशी फारसा संबंध नाही. कार्यक्षमतेचा प्रश्न तसाच राहतो.\nयाला संगणकाचा, तंत्रज्ञानाचा प्रश्न म्हणण्यापेक्षा मूलभूत गणिती प्रश्न म्हणता येईल का\nहा प्रश्न अतिशय मूलभूत स्वरूपाचा आहे. अर्थातच त्याचा व्यवहाराशीही संबंध आहेच. आता आपल्याला हे माहीत आहे की, हा प्रश्न सोडवता येणार नाही. तर पुढच्या संशोधकांना हे समजतं, की हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नच करू नका. इतर काही मार्ग शोधा. अदमासे उत्तर जलद गतीने काढण्याचा प्रयत्न करा. आणि असं उत्तर शोधणं शक्य आहे. याचा व्यवहारावरही मोठा परिणाम होतो.\nशालेय गणित शिकताना असं वाटतं, की गणितातून अचूक उत्तरं मिळतात. विज्ञानाबद्दलही हेच म्हणता येतं. सामाजिक शास्त्रांबद्दल मात्र असं नसतं. सामाजिक शास्त्रांमध्ये एखाद्या प्रश्नाची बरीच उत्तरं ग्राह्य असू शकतात. तुम्ही मांडलेली अटकळ ग्राह्य आहे किंवा अग्राह्य आहे , असं कधी सिद्ध केलं जाईल असं वाटतं का\nही अटकळ (conjecture) आहे ती अतिशय अचूक आहे. गणितामध्ये अशा बऱ्याच अटकळी बांधलेल्या आहेत; ज्या ग्राह्य किंवा अग्राह्य ठरल्या आहेत. पण काही अटकळींचे पुरावे मिळण्यासाठी शेकडो र्वष लागली. पण शेवटी हे पुरावे शोधले गेले. कदाचित या अटकळीबद्दलही हेच होईल. कदाचित पुढच्या पाच-दहा वर्षांमध्ये याचा पुरावा सापडेल, किंवा पुढची शंभर र्वष काहीच मिळणार नाही. आत्ताच त्याबद्दल बोलणं कठीण आहे. प्रगतीच्या काही पायऱ्या चढता येतील.\nही अटकळ ग्राह्य किंवा अग्राह्य ठरवण्यासाठी आत्तासुद्धा काही शास्त्रज्ञ दोन्ही बाजूंनी काम करत आहेत. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही येत आहे. काही नवीन गणिती तंत्रांचा शोध लागतो आहे. प्रगती तर होतेच आहे; पण पक्कं उत्तर मिळेपर्यंत ठोसपणे काही विधान करता येणार नाही.\nगणितामध्ये सध्या काय प्रकारचं संशोधन सुरू आहे एक तर तुम्ही सांगितलंत- दळणवळणासाठी पूरक ��शा प्रकारचं काम सुरू आहे. व्यवहारात उपयोगी आणि पूर्णत: निरुपयोगी असं दोन्ही कामं सुरू आहेत का\nगणिताच्या संशोधनाचा पट मोठा आहे. त्याच्या एका टोकाला अगदी शुद्ध गणितावर संशोधन सुरू आहे. मूलभूत भूमिती, बीजगणित, अंकसिद्धान्त (number theory) अशा प्रकारचं शुद्ध गणित आहे. याचा व्यवहारात काही उपयोग असणं अशक्य आहे. दुसऱ्या टोकाला गणिताच्या उपयोजित (applied) भागावर काही शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. अभियंत्यांना जे प्रश्न सोडवायचे आहेत त्यावर काम सुरू आहे. विशेषत: संगणकशास्त्रज्ञ- जे अल्गोरिदम्सची रचना करतात. उदाहरणार्थ, गुगल मॅपमधून दिशादर्शन मिळावं म्हणून ते काम करत आहेत, किंवा इंटरनेट बँकिंग करताना जे व्यवहार होतात, ते सुरक्षित असावेत म्हणून काही लोक काम करतात. या दोन टोकांच्या मध्येही बरेच लोक काम करताहेत.\nशिवाय अशीही काही उदाहरणं आहेत, जिथे लोकांनी फक्त सैद्धान्तिक गणितात संशोधन केलेलं आहे. आणि पुढे काही दशकं वा शतकं ओलांडल्यानंतर या संशोधनाचा व्यवहारात उपयोग होईल असं लक्षात आलं. पण साधारणत: बहुतेक प्रतिष्ठित गणिती संशोधन संस्थांमध्ये हेच मानलं जातं, की संशोधकांना त्यांना जे आवडतं त्या विषयावर काम करू दिलं जावं. त्यांना काय काम करायचं आहे, ते त्यांचं ते शोधतील. संशोधक या व्यक्तीला काय काम करायचं आहे शुद्ध सैद्धान्तिक काम करायचं आहे, की उपयोजित कामात रस आहे, ते त्यांना करू देतात.\nसंशोधनासाठी मिळणारा पैसा हा कशा प्रकारचं काम केलं जातं त्यावर अवलंबून असतो का\nकाही प्रमाणात याचं उत्तर ‘होय’ असं आहे. कोणाकडून पैसा येणार, यावर ते अवलंबून असतं. व्यावसायिक मंडळी ठरावीकच प्रकल्पांना मदत करतात. समजा, त्यांच्याकडून संशोधनासाठी पैशांची मदत हवी असेल तर ते अर्थातच उपयोजित संशोधनाला झुकतं माप देणार. इतर काही संस्था- म्हणजे अमेरिकेत नॅशनल सायन्स फाऊंडेशन- या शुद्ध सैद्धान्तिक संशोधनासाठी बराच पैसा खर्च करतात.\nसंशोधनाच्या वर्णपटाच्या कोणत्याही टोकाकडून पाहिलं तर संशोधनातून काही नवनवीन शोधण्याचा, नवी उंची गाठण्याचा प्रयत्न होतो आहे असं तुम्हाला दिसतं का\nहोय. संशोधनामागचा हेतूच हा असतो. कोणत्याही चांगल्या संशोधकाचा नवीन उंची गाठण्याचाच प्रयत्न सुरू असतो. पण ज्याला ब्रेक थ्रू किंवा मोठी बातमी म्हणता येईल, अशा घटना रोज घडत नाहीत.\nपुढच्या दहा व��्षांमध्ये गणितातलं संशोधन प्रामुख्याने व्यावसायिक दृष्टीने केलेलं असेल की सैद्धान्तिक पातळीवरचं- गणितासाठी गणित अशा प्रकारचं असेल\nमी शुद्ध सैद्धान्तिक गणितावर काम करणारा माणूस आहे. अशा प्रकारच्या संशोधनावर सध्या जो भर आहे तसाच राहिलेला मला आवडेल. पण या प्रश्नाबद्दल तपशिलात बोलण्याची माझी पात्रता नाही.\nखगोलशास्त्र किंवा वैद्यकीय संशोधनाला जसं ग्लॅमर आहे तसं गणिताला कधीच मिळालं नाही. प्रत्येकाच्या हातात संगणक वा स्मार्ट फोनसारखा संगणक आल्यामुळे, गुगल मॅपसारखी वापरकर्त्यांच्या सोयीची अॅप्लिकेशन्स आल्यामुळे गणिताला मिळणारं ग्लॅमर यामुळे गणित शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे का किंवा मुंबईहून नागपूरला स्वत:च्या गाडीने जाणाऱ्या लोकांना गुगल मॅप्स वापरून दिशादर्शन झाल्यामुळे यामागच्या गणिताबद्दल असणारी जागरूकता वाढली आहे का\nइतर विज्ञान विषयांच्या आकलनासाठी आणि व्यवहारातल्या इतर अनेक गोष्टींसाठी गणित हा फार महत्त्वाचा विषय आहे. कोणत्याही विज्ञान शाखेतल्या संशोधकांना ही गोष्ट आपसूकच लक्षात येते. सामान्य लोक काय विचार करतात, याची मला कल्पना नाही. पण विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना हे माहीत असतं. मात्र, इतर ज्ञानशाखांतल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, हे मला माहीत नाही.\nमाझ्या लहानपणी घरोघरी संगणक, आंतरजाल (internet) असण्याचे दिवस आलेले नव्हते. गणितातलं संशोधन म्हणजे काय, याची मला काहीच जाणीव नव्हती. गणितात पीएच. डी. मिळवली की पुढे काय, गणितातलं करीअर म्हणजे काय, याचीही मला माहिती नव्हती. आता लोकांसाठी माहिती मिळवण्याचे बरेच स्रोत उपलब्ध आहेत. त्यामुळे गणित शिकल्यानंतर पुढे काय काय करता येतं, याचा त्यांना अंदाज येतो. उदाहरणार्थ, गणितात पीएच. डी. करून काही लोक वित्तसंस्थांमध्ये काम करतात. मी शिकत होतो तेव्हा ही माहिती मला उपलब्ध नव्हती. पण आता अनेक विद्यार्थी- जे पुढे गणिताचा अभ्यास करायचा विचार करतात, त्यांना ही माहिती उपलब्ध आहे.\nतुम्ही इचलकरंजीमध्ये शिकत होतात तेव्हा तुम्हाला या प्रकारची काहीच माहिती नव्हती. ही माहिती तुम्हाला आणि तुमच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना मिळाली असती तर काही फरक पडला असता\nयाचा फायदा निश्चितच झाला असता. This journey would have been more informed. माझ्या प्रवासात पुढे काय होणार, हे मला कधीच नीटसं माहीत नव्हतं. ‘आयआयटी, मुंबई’मध्ये बी. टेक्. साठी संगणकशास्त्राची निवड केली त्याआधी मी कधी संगणक पाहिलेलाही नव्हता. लोकांचा यावर आता विश्वास बसत नाही. त्यानंतर मी यू. एस.मध्ये पीएच. डी.साठी यायचं ठरवलं. पण अमेरिका म्हणजे काय, संगणकशास्त्रातलं संशोधन म्हणजे काय, हेही मला माहीत नव्हतं. या प्रश्नांची उत्तरं मला माहीत असती तर मी अधिक डोळसपणे निर्णय घेतले असते. मात्र, माझ्या नशिबाने मी जे काही निर्णय घेतले ते योग्यच ठरले. त्यात बराचसा योगायोगचा भाग आहे, किंवा मग माझं नशीब.\nभारतातल्या कोणा गणितज्ञांबरोबर तुम्ही एकत्र काम करता का\nहोय. माझा एक माजी विद्यार्थी आयबीएमच्या बंगळुरू येथील संशोधन संस्थेमध्ये आहे. आम्ही एकत्र काम करतो.\nभारतात इंडस्ट्रीमध्ये काही गणिती संशोधन सुरू आहे का\nभारतीय गणित संशोधन संस्थांमध्ये निश्चितच खूप चांगलं संशोधन सुरू आहे. भारतात चांगले गणितज्ञ आहेत. त्याशिवाय इंडस्ट्रीबद्दल बोलायचं तर मायक्रोसॉफ्टची बंगळुरूमध्ये संशोधन प्रयोगशाळा आहे. ते व्यावसायिक असले तरीही मूलभूत सैद्धान्तिक संशोधनालाही ते पाठबळ देतात. तिथे मूलभूत सैद्धान्तिक संशोधन करणारे गणितज्ञ आहेत. शिवाय आयबीएम आहेच. त्यांच्या प्रयोगशाळा दिल्ली आणि बंगळुरूमध्ये आहेत. खासगी कंपन्यांपलीकडे मुंबईची टीआयएफआर, चेन्नईमध्ये चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिटय़ूट आणि इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर मॅथमॅटिकल सायन्सेस, बंगळुरूची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अशा बऱ्याच सरकारी संस्थांही आहेत.\nअनेकांना गणित हा विषय आवडत नाही. कारण गणितातली गंमत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या लोकांना गणिताकडे वळवण्याचा काही मार्ग आहे का\nया प्रश्नाला बरेच पैलू आहेत. एक म्हणजे, सगळ्यांना गणित आवडलंच पाहिजे असा हट्ट का हे म्हणजे प्रत्येकाला बॉलिवूड संगीत आवडलंच पाहिजे अशी सक्ती करण्यासारखं आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, गरज नाही तर मी कशाला एवढं सगळं गणित शिकू हे म्हणजे प्रत्येकाला बॉलिवूड संगीत आवडलंच पाहिजे अशी सक्ती करण्यासारखं आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, गरज नाही तर मी कशाला एवढं सगळं गणित शिकू पण याला चांगलं उत्तर आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा, की गणित शिकल्यामुळे सुसंगत विचार करण्याची शिस्त लागते. आणि एक दुय्यम कारणही आहे.\nत्यामुळ�� आपली ज्ञानकक्षा रुंदावते. हाच प्रश्न रसायनशास्त्राबद्दलही विचारता येईल, किंवा इतिहास किंवा इतर कशाहीबद्दल ‘गरज नाही तर हे का शिकायचं ‘गरज नाही तर हे का शिकायचं’ हे सगळे विषय शिकल्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.\nयाला आणखीन एक पैलू आहे. समजा, असं ठरवलं की, सगळ्यांना गणित जमलं आणि आवडलं पाहिजे. पण तसं होत नसेल तर त्याबद्दल काय करता येईल संगीत किंवा क्रीडाप्रकार शिकण्याकडे पाहतात तसंच गणिताकडेही पाहता येईल. संगीत शिकायचं म्हटलं तर दहा मिनिटं संगीत शिकून कोणी चांगले संगीतकार होतील असं आपण मानत नाही. किंवा वर्षभर शिकूनही कोणी संगीतात उस्ताद होणार नाही. संगीत शिकणारे लोक वर्षांनुर्वष शिकतात आणि त्यासाठी मेहनत करण्याची त्यांची तयारी असते. संगीत शिकण्यासाठी खूप वेळ घालवणं नैसर्गिक समजलं जातं. पण गणिताकडे मात्र असं पाहिलं जात नाही. एखादा गणिती प्रश्न तीन मिनिटं विचार करून सोडवता आला नाही तर ‘हे फार किचकट आहे, मला नाही जमत संगीत किंवा क्रीडाप्रकार शिकण्याकडे पाहतात तसंच गणिताकडेही पाहता येईल. संगीत शिकायचं म्हटलं तर दहा मिनिटं संगीत शिकून कोणी चांगले संगीतकार होतील असं आपण मानत नाही. किंवा वर्षभर शिकूनही कोणी संगीतात उस्ताद होणार नाही. संगीत शिकणारे लोक वर्षांनुर्वष शिकतात आणि त्यासाठी मेहनत करण्याची त्यांची तयारी असते. संगीत शिकण्यासाठी खूप वेळ घालवणं नैसर्गिक समजलं जातं. पण गणिताकडे मात्र असं पाहिलं जात नाही. एखादा गणिती प्रश्न तीन मिनिटं विचार करून सोडवता आला नाही तर ‘हे फार किचकट आहे, मला नाही जमत’ म्हणून सोडून देतात. पण गणितातले प्रश्न सोडवण्यासाठीही खूप वेळ द्यावा लागू शकतो. हा प्रश्न सहजरीत्या सुटेल असं मानण्याचे काहीच कारण नाही. क्रीडाप्रकारांचंही तेच. तीन दिवसांत कोणी उत्तम धावपटू होत नाही. गणित काय किंवा इतर कोणतीही ज्ञानशाखा काय- बरंच शिक्षण, मेहनत यांची गरज असतेच.\nतुमचं आयुष्य ‘सर्वसाधारण’ आहे, की गणितामुळे तुमच्या आयुष्यावर काही परिणाम झाला आहे\nगणिताचा माझ्या आयुष्यावर काही नकारात्मक परिणाम निश्चितच झालेला नाही. डॉक्टर असण्यामुळे डॉक्टरांच्या आयुष्यावर जितपत परिणाम होईल तितपतच गणिताचा माझ्यावर झाला आहे. इतर व्यवसायांपेक्षा हे काही फार निराळं आहे असं नाही. एक फरक असा असू शकतो, की कोणत्य���ही प्रश्नाचा बराच विचार करून, त्याच्या सगळ्या पैलूंकडे बघण्याची सवय यामुळे आपसूक लागते. एक शंकातुर (sceptic) स्वभाव तयार होतो. ठोस पुरावा असल्याशिवाय गणितात कोणतंही विधान मान्य केलं जात नाही. त्या प्रकारे पाहता निश्चितच फरक पडला आहे.\n‘युनिक गेम्स कंजेक्चर’मध्ये जसा कार्यक्षमतेचा विचार होतो, तसा प्रत्येक वेळेला कार्यक्षमता वाढविण्याचा विचार तुम्ही करता का\nहोयही आणि नाहीही. कार्यक्षमता वाढविण्यासाठी मी पछाडलेला (obsessed) नसतो. चहा विकत घेण्यासाठी दुकानात गेल्यावर समजा चहाचे तीन प्रकारचे खोके दिसले. एकात २० टी-बॅग्ज आहेत, दुसऱ्यात ५० आणि तिसऱ्यात १००. सर्वसाधारण लोक काय करतात, ते मला माहीत नाही. मी लगेचच या प्रत्येक खोक्यात एका टी-बॅगसाठी किती किंमत पडेल, याचा विचार करतो. १०० वाला खोका घेतला तर तो सगळ्यात स्वस्त असेल, हे साहजिकच आहे. पण मी १०० टी-बॅग्जचं काय करणार मग मी मधला पर्याय निवडतो. त्यात काही trade-off असणार. लगेच त्यातला सगळ्यात सोयीचा पर्याय निवडण्यासाठी विचार सुरू होतो. हे फारच सोपं उदाहरण आहे. पण यापेक्षा कठीण प्रश्नही असतात. पण तेव्हाही सगळ्या शक्याशक्यतांचा विचार करून मगच सगळ्यात सोयीचा पर्याय निवडतो. पण यासाठी शिक्षणातून माझी तयारी झालेली आहे. हे नैसर्गिकरीत्या होतं. मी त्याचा अतिरेक मात्र करीत नाही.\nसंशोधन वगळता दुसऱ्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला पछाडलंय, असं कधी झालंय का हुशार लोक विक्षिप्त असतात असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं\nविक्षिप्तपणा हे लोकांचं मत आहे; ज्याबद्दल माझं काही मत नाही. एकदा एखादी गोष्ट विचित्र आहे म्हटलं, की मग सामान्य काय, असा प्रश्न विचारायला पाहिजे. मग हेच सर्वसामान्य का हल्ली फेसबुकवर लॉगिन करून दर तिसऱ्या मिनिटाला मेसेजेस तपासणं हे सर्वसामान्य समजलं जातं. याला सर्वसामान्य का म्हणावं, हे मला समजत नाही. मी फेसबुकवर नाही, म्हणून मला विक्षिप्त समजलं जावं का हल्ली फेसबुकवर लॉगिन करून दर तिसऱ्या मिनिटाला मेसेजेस तपासणं हे सर्वसामान्य समजलं जातं. याला सर्वसामान्य का म्हणावं, हे मला समजत नाही. मी फेसबुकवर नाही, म्हणून मला विक्षिप्त समजलं जावं का दिवसातून सतरा वेळा फेसबुक तपासणारे माझ्या लेखी विचित्र आहेत. गणितज्ञ हे इतर व्यावसायिकांच्या तुलनेत जास्त विक्षिप्त, विचित्र आहेत असं मला वाटत नाही. वेगवेगळ्या माध्यमांमधून हा साचा समाजात पसरतो. चित्रपट, इत्यादी. मी संशोधनाच्या बाबतीतही obsessed नाही. एखाद्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवलं तर मला तेही जमतं. पण बऱ्याचदा विचार करणं सोडून देण्याची काही आवश्यकता नसते. त्यामुळे ते सुरूच राहतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nवैद्यकीय महाविद्यालयांत क्षमता समान मात्र, पदे असमान\nवैद्यकीय शिक्षण संचालनालयात कर्मचाऱ्यांची वानवा\nबिहार बोर्डाचा सावळागोंधळ; बारावीच्या विद्यार्थ्याला ३५ पैकी ३८, तर गैरहजर विद्यार्थिनीला १८ गुण\nअकरावीत प्रवेश न मिळाल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची आत्महत्या\nदेशात कर्णबधिरांना शिक्षणाच्या अपुऱ्या संधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garbhvati-stri-vart-honara-aushancha-parinam", "date_download": "2018-12-15T21:53:48Z", "digest": "sha1:LJKHFGMB5PWFA65FAIN2G5JTUGDQR562", "length": 12650, "nlines": 234, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भावर व गर्भवती स्त्री वरती औषधांचा होणारा परिणाम - Tinystep", "raw_content": "\nगर्भावर व गर्भवती स्त्री वरती औषधांचा होणारा परिणाम\nगर्भवतीने घेतलेली औषधे तिच्या पोटातील गर्भापर्यंत पोहो���ण्याचा मार्ग म्हणजे नाळ (वार उर्फ प्लॅसेंटा). गर्भाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी गरजेचा असलेला प्राणवायू आणि इतर पोषकद्रव्ये ह्या नाळेमार्फतच गर्भापर्यंत पोहोचवली जातात. गर्भवतीने घेतलेल्या औषधांचे विविध परिणाम गर्भावर होऊ शकतात. जसे की, गर्भावर थेट नुकसान, अनैसर्गिक वाढ इ. (ह्यांमुळे बाळात जन्मतःच दोष असू शकतात) किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.\n१) नाळेच्या कामात बदल होणे किंवा अडथळा येणे. नाळेतील रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने आईकडून गर्भाला होणारा प्राणवायूचा आणि इतर पोषकद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. परिणामी बाळाचे वजन कमी असू शकते किंवा ते अविकसित असू शकते.\n२) कधीकधी गर्भाशयांच्या स्नायूंचे जोरदार आकुंचन होऊन गर्भाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो व त्याचे अप्रत्यक्ष नुकसान होते. ह्याने क्वचित कळा वेळेआधीच सुरू होऊन अपुर्या दिवसांचे बाळ जन्माला येऊ शकते.\n३) व्हिलीमधील गर्भाची रक्ताभिसरण यंत्रणा व इंटरव्हिलस जागेमधली आईची रक्ताभिसरण यंत्रणा ह्यांमध्ये फक्त एक\nअतिशय पातळ अर्धपटल (प्लॅसेंटल मेंब्रेन) असते. आईच्या रक्तात मिसळलेली औषधे हे अर्धपटल सहजपणे पार करून व्हिलीतील रक्तवाहिन्यांमध्ये येतात आणि नाळेमधून गर्भापर्यंत पोहोचतात.\n४) एखाद्या औषधाचा गर्भावर होणारा परिणाम त्या औषधाची शक्ती व मात्रा (डोस) आणि गर्भाच्या विकासाच्या स्थितीवर अवलंबून असतो. गर्भधारनेच्या अगदी सुरुवातीला म्हणजे फलनानंतर २० दिवसांत घेतलेली काही औषधे गर्भ नष्टही करू शकतात अथवा त्यांचा गर्भावर काहीही परिणाम होत नाही\n५) इतक्या लहान वयाचा गर्भदेखील ज्न्मजात व्यंगांना विरोध करू शकतो. परंतु फलनानंतरच्या तिसर्या आठवड्यापासून आठव्या आठवड्यापर्यंतचा गर्भ जन्मजात व्यांगांना बळी पडू शकतो. ह्या काळात गर्भापर्यंत पोहोचलेल्या औषधांमुळे एकतर गर्भावर काहीही परिणाम होत नाही किंवा चक्क गर्भपातच होऊ शकतो किंवा अशा बाळास जन्मतः काही व्यंग असू शकते किंवा एखादे लपलेले व्यंग त्याच्या नंतरच्या आयुष्यात उघड होऊ शकते. गर्भाचे अवयव विकसित होऊ लागल्यानंतरच्या दिवसांत घेतलेल्या औषधांचा परिणाम जन्मजात व्यंगांमध्ये सहसा होत नाही परंतु सर्वसामान्य अवयव आणि उतींच्या वाढीवर तसेच कामावर होऊ शकतो.\n६) अन्न आणि औषध प्रशासनातर्फे (फूड ऍँड ड्रग ऑथॉरिटी – FDA) औषध��ंचे वर्गीकरण, ती गर्भावस्थेत घेतली गेल्यास, गर्भास असलेल्या संभाव्य धोक्यानुसार केले जाते. काही औषधे अतिशय विषारी असतात व गर्भवतींनी ती कधीही घेऊ नयेत कारण त्यांमुळे जन्माला येणार्याष बाळामध्ये गंभीर व्यंगे उद्भवू शकतात – उदा. थॅलिडोमाइड (थॅलोमिड).\n७) तसेच त्यांच्या आतड्यांमध्ये, हृदयात आणि रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर दोष असायचे. काही औषधांची प्राण्यांवर चाचणी केली असता त्यांच्या गर्भांमध्ये दोष आढळले परंतु मानवी गर्भांवर तेच दुष्परिणाम झालेले आढळले नाहीत – उदा. मेक्लिझिन (उर्फ ऍँटिव्हर्ट) हे औषध बरेचदा उलट्या, गाडी लागणे, मळमळणे ह्यांवर घेतले जाते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011_03_13_archive.html", "date_download": "2018-12-15T20:55:57Z", "digest": "sha1:UPSLGYY5FSXCJLH6Q5VLZHTEFNJIXLRC", "length": 5451, "nlines": 110, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: Mar 13, 2011", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nराम गणेश गडकरी यांना मराठीचे शेक्सपियर असं म्हंटलं जातं.\nत्यांचं एक स्वप्न होतं, पण खिशाला परवडत नसल्याने ते पूर्ण होणं अवघड होतं.\nआता ते पूर्ण झालं आहे, शंभर वर्षांनी..\nगडकरी स्वर्गातून इंटरनेट पहात असतील तर\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nसन 1955, महिना मार्च, तारीख 13. पं. नेहरूंवर नागपूरमध्ये चाकूहल्ला\nआज 13 मार्च 2011. बरोब्बर 65 वर्षांपूर्वी म्हणजे 13 मार्च 1955 रोजी नागप��र शहरात भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. सोनेगाव विमानतळावरून ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांच्या घरी निघाले होते. नागपूर तेव्हा मध्य प्रदेशचा भाग होते. तो काळ आजच्या सारखा झेड सिक्युरिटीचा नव्हता. नेहरू उघड्या मोटारीतून नागपूरच्या रस्त्यावरून प्रवास करीत होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंवर हल्ला होईल असं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. पण, अचानक एक 32 वर्षांचा तरूण नेहरूंच्या त्या गाडीच्या दिशेने गेला. त्याच्या हातात चाकू होता.\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nसन 1955, महिना मार्च, तारीख 13. पं. नेहरूंवर नागपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T21:12:47Z", "digest": "sha1:KGO67RONYK6UE7DY3NMY77NCVROCRQQJ", "length": 16571, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "देशाला खडड्यातून काढण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना रनौट | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून द���ड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटका���ला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra देशाला खडड्यातून काढण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना रनौट\nदेशाला खडड्यातून काढण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना रनौट\nमुंबई, दि. २९ (पीसीबी) – भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाला बॉलिवूड क्वीन, प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौटने उघडपणे पाठिंबा दिला आहे. ‘देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी पाच वर्ष पुरेसे नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. तेच पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत,’ असे मत कंगनाने व्यक्त केले आहे. मात्र राजकारणात प्रवेश करण्याबाबतच्या प्रश्नावर तिने सूचक मौन पाळले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारीत ‘चलो जीते है’ या शॉर्ट फिल्मच्या प्रीमियर प्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंगना रनौटने हे वक्तव्य केले. यावेळी तिने मोदींची प्रचंड स्तुती केली. ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींचा विजय झाला पाहिजे. कारण देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी पाच वर्ष खुप कमी आहेत,’ असे ती म्हणाली.\n‘या शॉर्ट फिल्ममधून मोदींचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. आई-वडिलांमुळे मोदी आज सर्वोच्च पदाला पोहोचलेले नाहीत. तर स्वत:च्या मेहनतीच्या बळावर त्यांनी यशाचं शिखर गाठले आहे,’ असेही ती म्हणाली. कंगनाने पहिल्यांदाच देशाच्या राजकारणावर तिची मत उघडपणे मांडली. या प्रीमियरला अभिनेता अक्षयकुमार, गुलशन ग्रोव्हर, अमिषा पटेल आणि संजय खान यांच्यासहीत बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. याश्वाय रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानीही उपस्थित होते.\nPrevious articleपिंपरीच्या महापौरपदावर माळी समाजाच्याच नगरसेवकाची निवड न केल्यास परिणामांना सामोरे जा; माळी समाजाचा भाजपला इशारा\nNext articleदेशाला खडड्यातून काढण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत – कंगना रनौट\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणें���ा सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nबीडमध्ये कार झाडावर आदळून तीन जणांचा जागीच मृत्यू\nवाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nपराभवाचा धक्का; तेलंगणात आमदाराला हृदयविकाराचा तीव्र झटका\nकोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांची निवड\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमहाराष्ट्र सरकारकडून केरळला २० कोटींची आर्थिक मदत\nमहात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस –...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/nitin-gadkari-takes-on-rahul-gandhi-273808.html", "date_download": "2018-12-15T20:22:40Z", "digest": "sha1:H74LJADZLKETAAGIKJF3M6USBTIKJKKZ", "length": 12793, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राहुल गांधींना रडू द्या-नितीन गडकरींची टीका", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nराहुल गांधींना रडू द्या-नितीन गडकरींची टीका\nनोटाबंदीमुळे ज्यांचं नुकसान झालं तेच विरोध करत आहेत असा टोला ही गडकरीं यांनी लगावला आहे.यावेळी विरोधकांवर टीका करण्यासोबतच त्यांनी नोटाबंदीचे अनेक फायदेही सांगितले.\nमुंबई, 08 नोव्हेंबर :नोटाबंदीच्या निर्णयावरून राहुल गांधीं रडत असतील तर त्यांना रडू द्या अशा आशयाची टीका आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राहुल गांधींवर केली आहे. त्यांची सत्ता गेली म्हणून ते रडत आहेत असंही ते म्हणाले. नोटाबंदीवर भाष्य करणाऱ्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nनोटाबंदीमुळे ज्यांचं नुकसान झालं तेच विरोध करत आहेत असा टोला ही गडकरीं यांनी लगावला आहे.यावेळी विरोधकांवर टीका करण्यासोबतच त्यांनी नोटाबंदीचे अनेक फायदेही सांगितले. नोटाबंदीमुळे भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 1.38 लाख लोकांनी तसंच 5 लाख कोटी रूपये जमा केले त्यामुळे देशाचा फायदा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं . काळा बाजारीची 17.73 लाख प्रकरणं उघडकीस आली आहे ही माहितीही गडकरींनी दिली.म्युचुअल फंडमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे.बॅंकांनी कर्जावरचा व्याजदर कमी केला आहे.\nयाशिवाय नोटाबंदीचे अनेक फायदे येत्या काळात दिसतील असा आशावादही नितीन गडकरींनी व्यक्त केला. तर दुसरीकडे विरोधक देशभर नोटबंदीचा विरोध करत असून आजचा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nशरद पवारांच्या खेळीने माजी महिला खासदार नाराज, घेतला सेनेचा झेंडा हाती\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=405&limitstart=10", "date_download": "2018-12-15T21:15:16Z", "digest": "sha1:L6VGPKLKOTJQ7Y2N7AN6MKQVC5NDRVZD", "length": 10437, "nlines": 139, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "प्रसार-भान", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nप्रसार-भान : मूल्ये माध्यमांची आणि संसदेची\nविश्राम ढोले ,शुक्रवार, ४ मे २०१२\nवादग्रस्त माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक यांची कानउघाडणी ब्रिटिश संसदेच्या समितीने नुकतीच केली आहे. या पाश्र्वभूमीवर माध्यम-धंद्यात याच ‘मुघला’ने आणलेल्या ‘मरडॉकीकरणा’चे फायदे घेणारी भारतीय माध्यमे आणि भारतीय कायदेमंडळे यांच्याकडे पाहता येईल का\nवृत्तपत्रे फक्त ‘वाचणे’ किंवा टीव्हीचे कार्यक्रम फक्त ‘पाहणे’ याच्या पलीकडेही माध्यमांबाबत रुची किंवा भान असणाऱ्या बऱ्याच लोकांना रुपर्ट मरडॉक हे नाव निदान ऐकून तरी माहीत असते आणि ज्यांना ते माहीत असते त्यांनी ते नाव फार काही चांगल्या किंवा विधायक संदर्भात ऐकलेले नसते. खरे तर असे व्हायला नको.\nप्रसारभान : इस्टेटींचे वाद\nविश्राम ढोले, शुक्रवार, २० एप्रिल २०१२\nलष्कर वा न्यायालयांबद्दल कुठल्या बातम्या द्याव्या नि कशा, याविषयीची मतमतांतरे ताज्या घडामोडींमुळे वाढली. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने ‘लष्कराचे दिल्लीकडे कूच’ हे वृत्त दिल्यानंतर अलाहाबादेत तर न्यायालय विरुद्ध माध्यमे असे चित्र निर्माण झाले.. कायमची बंधने, हा वाद सोडवण्याचा मार्ग असू शकतो का\nप्रसार-भान : आक्रमकतेला अंत नाही..\nविश्राम ढोले ,शुक्रवार, ६ एप्रिल २०१२\nलहान मुलांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या माध्यमातील हिंसा रोखणाऱ्या वा निदान बोथट करणाऱ्या यंत्रणा मात्र आपल्याकडे अस्तित्वात नाहीत. त्याबाबत सातत्याने आवाज उठवणारे प्रामाणिक हेतूंच्या प्रेक्षकांचे दबावगटही नाहीत.. तोवर टीव्हीतल्या आणि एकूण जगण्यातल्या हिंसाचारापासून मुलांना रोखणे कौटुंबिक पातळीवरच राहणार..\nप्रसारभान : फिक्का कागद आणि झळाळता पडदा\nविश्राम ढोले ,शुक्रवार २३ मार्च २०१२\nअभ्यासक व शास्त्रज्ञ-प्रज्ञावंत यांच्या सामूहिक प्रयत्नांतून छापील कोश निर्माण होत गेले. विकिपीडियाने त्याला तत्त्वत:च छेद दिला. अशा वेळी ब्रिटानिकाच्या छापील आवृत्तीने घेतलेला अखेरचा श्वास, ही ज्ञाननिर्मितीच्या प्रमाणीकरणातील अभिजनवादी भूमिकेच्या अस्तपर्वाचीही सूचक घटना ठरते..\nप्रसार-भान : इंटरनेटवरील साथीचे रोग.. \nविश्राम ढोले, शुक्रवार, ९ मार्च २०१२\nईस्टोनियात पाचेक वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘डीएनएस चेंजर’ या इंटरनेट-विषाणूचा उच्छाद जगभर पोहोचणार, अशी भीती असल्याने अमेरिकेची ‘एफबीआय’ ही तपासयंत्रणाही कामाला लागली.. सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेगाच्या साथीत ब्रिटिश सोजीर पुण्याच्या घराघरांत घुसत होते, तसाच हा प्रकार..\nप्रसार-भान : ..पण लक्षात कोण घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2015/01/", "date_download": "2018-12-15T20:51:22Z", "digest": "sha1:K33NQWVMPPJJGWWNZOCEW5RQQVPXLW2C", "length": 5265, "nlines": 38, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "January 2015 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nअनेकदा जनतेत काम करणाऱ्यांना जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळतच नाही . कधी - कधी म्हणण्यापेक्षा अनेक वेळा असंच म्हणूया ...\n'हत्ती'ची अॅलर्जी असलेला माणूस\nपार्ल्यातल्या गझाली रेस्टाॅरन्टजवळ 'परमार' नावाची इमारत आहे. या इमारतीत 'शाह' आडनावाचा एक गृहस्थ राहतो. प्रचंड अध्यात्मिक म...\nअॅड. पल्लवी रेणके एक वर्षापूर्वी म्हणजे २०१३ मध्ये TISS मध्ये भूसंपादन कायद्यावर एक परिसंवाद होता. सुलक्षणा महाजन, प्रतिमा जोशी यांसार...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगल���नंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ymalkar.blogspot.com/2013/12/blog-post.html", "date_download": "2018-12-15T21:24:13Z", "digest": "sha1:CDEPOQOXL52A4UQUCO27PXYLTUXKU4BZ", "length": 16495, "nlines": 99, "source_domain": "ymalkar.blogspot.com", "title": "jagar जागर : अर्थमंत्री म्हणतात तर विश्वास ठेवलाच पाहिजे...!", "raw_content": "\nअर्थमंत्री म्हणतात तर विश्वास ठेवलाच पाहिजे...\nकेवळ आशियातीलच नव्हे तर जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येईल, असे स्वप्न आपण पाहू यात. मात्र प्रश्न केवळ महासत्ता होण्याचा नसून आपला देश महासत्ता होतो आहे, याचा अनुभव सर्वसामान्य माणसाला घेता आला पाहिजे, हा आहे. देशाची तिजोरी आज ना उद्या डॉलरने भरणारच आहे. मात्र ती देशातील १२२ कोटी नागरिकांच्या सुखी, समाधानी आणि शांत आयुष्याला हातभार लावते आहे काय, हे जास्त महत्वाचे आहे. चिदम्बरमसाहेब त्याविषयी मात्र काहीच बोलत नाहीत\nआपल्या देशाची एकूण संपत्ती, सरकारकडे जमा होणारा कर, देशातील मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल, दर दोन दिवसांनी उसळणारा आणि पटकी खाणारा शेअरबाजार, सोन्याची कमी होणारी किंवा अचानक वाढणारी आयात, आंतरराष्ट्रीय बाजारात कमी अधिक होणारे तेलाचे भाव, देशाच्या तिजोरीतील डॉलरचा साठा आणि त्यानुसार रुपयात होणारी वधघट, अमेरिका आणि चीनच्या आर्थिक स्थितीत होणाऱ्या सकारात्मक किंवा नकारात्मक बदलाचे जगावर होणारे बरेवाईट परिणाम आणि अशा प्रामुख्याने अर्थाशी जोडल्या जाणाऱ्या शेकडो घटनांनी भारतीय माणूस सध्या चक्रावून गेला आहे. अगदी गेल्या दशकापर्यंत आपला आणि या घटनांचा काही संबंध आहे, असे फार कमी भारतीयांना वाटत होते. मात्र जागतिकीकरणाने आपल्या सर्वांना अशा वळणावर आणून सोडले आहे की या बदलाची दखल सर्वांना घेणे भाग पडले आहे. तुम्ही त्यापासून किती नामानिराळे राहणाचा प्रयत्न करा, तुमची सुटका नाही, असेच या घटना सांगत आहेत.\nया काळाचे वैशिष्ट्य काय आहे पाहा. आपल्या जगाची आणि देशाची आर्थिक तब्येत कशी आहे, ती कधी बिघडेल आणि कधी सुधारेल, हेही कोणीच सांगू शकत नाही. इतक्या वेगाने ही वधघट कशी होऊ शकते, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकत नाही. आणि सर्वात धोकादायक म्हणजे कोणावर विश्वास ठेवावा, हेच कळेनासे झाले आहे. विशेषतः अर्थशास्त्रासारखा आक���्यांचा आधार असलेला विषयही इतका गुंतागुंतीचा आणि दुमताचा झाला आहे की त्यातील शास्त्र हरवले आहे, असेच म्हणावे लागेल. जगव्यापी व्यवहारांत इतके प्रचंड हितसंबंध जोपासले जात आहेत की सर्वसामान्य माणसाची अवस्था एखाद्या कटपुतळीच्या बाहुलीसारखी झाली आहे. आपल्याला कोण नाचवितो, हेच त्याला कळेनासे झाले आहे. त्याच्या आयुष्यातील सुखदु:खासाठी तो नशिबाला दोष देतो आहे, मात्र त्याचे खरे कारण आजची ही उरफाटी अर्थस्थिती आहे.\nअर्थाने आजचे आयुष्य असे करकचून बांधले गेले आहे की त्याविषयी काहीही आणि जगाच्या कोपऱ्यात कोठेही काही घडले की लगेच कान टवकारतात. भारतीय माणसाने असे कान टवकारावेत, अशी विधाने दस्तुरखुद्द अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी तीन दिवसांपूर्वी केली आहेत. भारताची अर्थव्यवस्था आज कशी आहे, याचे आजचे उत्तर ती संकटात आहे, हे डोळे झाकून दिले जाते आहे. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी केलेली विधाने आश्चर्यजनक आहेत. अर्थात ती तशी असली तरी त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, तो यासाठी की देशाचा आर्थिक गाडा आपल्यापेक्षा आपल्या अर्थमंत्र्यांना अधिक माहित आहे, हे मान्य केले पाहिजे. त्यामुळे अर्थमंत्री काय म्हणतात, ते आधी पाहू.\nअर्थमंत्री जे बोलले त्याचे सार असे आहे – जग आर्थिक संकटात असून त्याचे अपरिहार्य परिणाम भारतावर होत आहेत. ते आपण टाळू शकत नाहीत. तरीही जगाच्या तुलनेत भारताचा विकासदर खुपच चांगला राहिला आहे. त्यात पुढील सहा महिन्यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे. चलनवाढ, आयात निर्यात व्यापारातील तूट आणि घटलेली गुंतवणूक हे आपल्यासमोरील गंभीर प्रश्न होते, ते आपण मान्य केले आणि त्यावर उपाययोजना केल्यावर परिस्थीतीत सुधारणा झाली. जगातील गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास पुन्हा वाढत चालला असून त्यांच्या गुंतवणूकीचा मोठा हिस्सा पुढील काळात भारताला मिळणार आहे. एकटे सरकार विकास करू शकत नाही, ते विकासासाठीचे वातावरण तयार करत असते आणि भारत सरकार नेमके तेच करते आहे. पण राजकीय मतभेद इतके आहेत की सुधारणा होण्यास मोठा विलंब होतो आहे. विमा धोरणाला होत असलेला विरोध हे त्याचे उदाहरण. आपल्या देशातील करपद्धती आणि त्याचे प्रशासन हा एक मोठा अडथळा आहे, तरीही जीएसटीसारख्या सुधारणा पुढे जाऊ शकत नाहीत. देशाला आज विजेची प्रचंड गरज आहे, स्टील प्रकल्प आणि खाणींची गरज आहे, मात्र त्यातही आपले एकमत होत नाही. वित्तीय तूट भरून काढणे, वाढत्या सोन्याच्या आयातीला रोखण्याचा प्रयत्न करणे, याशिवाय तर अर्थव्यवस्थेचे चाक पुढे ढळूच शकत नाही. मग याविषयीचे राजकीय मतभेद आपण का बाजूला ठेवू शकत नाही चांगले दिवस अजून यायचे आहेत, हे मान्य आहे मात्र २०३० पर्यंत आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यापासून भारताला कोणी रोखू शकणार नाही.\nचिदम्बरमसाहेब म्हणतात, ते खरे आहे. केवळ आशियातीलच नव्हे तर जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येईल, असे स्वप्न आपण पाहू यात. मात्र प्रश्न केवळ महासत्ता होण्याचा नसून आपला देश महासत्ता होतो आहे, याचा अनुभव सर्वसामान्य माणसाला घेता आला पाहिजे, हा आहे. देशाची तिजोरी आज ना उद्या डॉलरने भरणारच आहे. मात्र ती देशातील १२२ कोटी नागरिकांच्या सुखी, समाधानी आणि शांत आयुष्याला हातभार लावते आहे काय, हे जास्त महत्वाचे आहे. चिदम्बरमसाहेब त्याविषयी मात्र काहीच बोलत नाहीत\nअर्थमंत्र्यांनी दिलेले महत्वाचे आकडे\n-\t२०१३ मध्ये जगाचा विकासदर २.९, विकसित देशांचा १.२ तर भारताचा ४.४ टक्के\n-\tभारताचा विकासदर पुढील तीन वर्षांत ५, ६ आणि ७ टक्के होण्याची शक्यता.\n-\tया वर्षाची वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत ४.८ टक्के म्हणजे ठरल्याप्रमाणे ठेवण्यात यश.\n-\tडॉलरच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ६८.८३ पर्यंत घसरलेला रुपया ६१ ते ६२ पर्यंत स्थिर\n-\tनिर्गुंतवणूकीचे ४० हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास\nकसा निघेल काळा पैसा बाहेर \nआपल्या देशात गेले काही वर्षे काळ्या पैशांची चर्चा आहे. ही चर्चा आताच इतकी वाढली आहे कारण त्याचे अर्थव्यवस्थेतील प्रमाण जवळपास ७० टक्क्या...\nआनंदी जीवनाचे व्यवस्थापन कधी होईल अर्थसंकल्प \nमाणसाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हे सर्व जे फळलेले आणि फुललेले दिसते आहे, ते तर सर्व निसर्गाचेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांसाठीचे आ...\nदारिद्र्य निर्मुलनाचा खरा लढा ग्रामीण भारतातच\nदारिद्र्य निर्मूलनाचा लढा त्या ८० कोटींच्या श्रमाला किंमत दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पश्चिम बंगालसारख्या मागास राज्यातील खेड्यात बालप...\nमरणाचे स्मरण देणारे दिवस..\nमहाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील घटनांवरून मला संत एकनाथांच्या चरित्रातील एक गोष्ट आठवली. त्या गोष्टीचे ना��� आहे ‘ मरणाचे स्मरण असावे ’ ...\nजन धन, जॅमची व्यवस्था आणखी सक्षम\nएकशे तीस लोकसंख्येचा देश व्यवस्थेत बांधण्यासाठी आणि संपत्तीचे वितरण शक्य करण्यासाठी जनधन आणि जॅमसारख्या व्यवस्था सक्षम कराव्या लागणार आह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2016/01/", "date_download": "2018-12-15T20:11:45Z", "digest": "sha1:AO5IM7DLOOMVF55UYG6JDR55OPLYJUBB", "length": 5877, "nlines": 41, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "January 2016 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nराजन आजोबा: माणसं जोडणारा अवलिया\nकाही माणसांच्या रक्तात प्रेमाचं केमिकल मिक्स झालेलं असावं बहुतेक. प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेमळ असतात ही माणसं. अशी माणसं आपल्या वाटेत क...\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nही माझी हतबलता की देशातील वस्तूस्थिती\nरोहिथ वेमुला दोस्ता , तू आत्म ' हत्या ' केलीस. तुझ्या मृत्यूला ही व्यवस्था म्हणजेच आम्ही सारे जबाबदार आहोत , हे सर्वप्रथम...\nआशादायी चित्रावर रेघोट्या ओढणारा 'पठाणकोट हल्ला'\nमुळात भारत आणि पाकिस्तानात अशी काही डोचकी आहेत , ज्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सौहार्दाचे संबंध निर्माण व्हावे , असे वा...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्��ा ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-15T21:29:47Z", "digest": "sha1:JQBSCZCBVNBGPDKFOCBYHJHPJMQWDII3", "length": 16851, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पोलिसांना भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या १२ घरमालकांवर कारवाई | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri पोलिसांना भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या १२ घरमालकांवर कारवाई\nपोलिसांना भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या १२ घरमालकांवर कारवाई\nपिंपरी, दि. ५ (पीसीबी) – नियमाप्रमाणे पोलिसांना भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल १२ घरमालकांवर चिंचवड पोलिसांनी कारवाई करत खटला दाखल केला आहे. पिंपरी न्यायालयाने १२ घरमालकांपैकी पाच घरमालकांना २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा दिवसाचा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.\nअखिल आशोक परब, जयसिंग शंकर गोलांडे, चेतन रामचंद्र देवधर, अजय शिवशंकर गुप्ता, आणि दयाराम चौधरी अशी कारवाई करण्यात आलेल्या घरमालकांची नावे आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या मोठ्या प्रमाणात घरे बांधून ते भाड्याने देण्यात येतात. याव्दारे घरमालक बक्कळ पैसे कमवतात. शहरात गुन्हेगारांचा वावर सतत वाढत असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्याच बरोबर बाहेरुन येणारे लोंढे यामध्ये भर घातल आहेत. नुकतेच शहरातील निगडी परिसरातून अनअधिकृतपणे राहत असलेल्या काही बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांचा बांगलादेशी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले होते. तसेच इतर जिल्ह्यातून तडीपार झालेले गुंड देखील शहरात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहर परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. मात्र, सतर्क घरमालकांनी त्यांच्याकडे भाड्याने राहण्यसाठी येणाऱ्या सर्व भांडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यामध्ये पुरवल्यास गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल तसेच त्यांच्यावर जलद गतीने कारवाई करण्यात येईल. यामुळे घरमालकांनी सतर्क राहूण प्रत्येक भांडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nPrevious articleपिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न\nNext articleऔंध येथील आनंद कांबळे खून प्रकरणी निगडीतून एकाला अटक\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखा���चे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nवादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली\nतेलंगणामध्ये काँग्रेस, टीडीपी आणि टीआरएसमध्ये काँटे की टक्कर\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nतुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन; आकुर्डीत मुक्काम, शनिवारी पुण्याकडे प्रस्थान\nआकुर्डीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38249", "date_download": "2018-12-15T21:40:21Z", "digest": "sha1:T4THZDG2FOZ37E3VGC7LOPEC2ITULG46", "length": 10009, "nlines": 154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - झटपट बटाटा-सफरचंद खिर - गोड - जागू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् - झटपट बटाटा-सफरचंद खिर - गोड - जागू\nमिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् - झटपट बटाटा-सफरचंद खिर - गोड - जागू\n१ मोठी वाटी दुध\n२ चमचे साजूक तुप\n१ छोटा पेला पाणी\n१) तांदुळ धुवुन ते भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर (कणी) दळा.\n२) सफरचंद व बटाटा सोलुन किसुन घ्या.\n३) काजू व बदामाचे काप करुन घ्या.\n४) भांडे थोडे गरम करुन त्यात तुप घालुन लगेच वाटलेले तांदूळ परता.\n५) त्यात १ पेला पाणी घाला व किसलेला बटाटा टाकुन तांदुळ व बटाटा शिजू द्या. ७-८ मिनिटांत शिजतात.\n६) आता त्यात साखर, ड्रायफ्रुट्स घालुन उकळी आणा.\n७) नंतर सफरचंदाचा किस घालुन चांगली उकळी येउ द्या.\n८) मग सगळ्यात शेवटी दूध टाकुन उकळी आणा आणि त्यावर केसर घाला.\nझाली झटपट सफरचंद, बटाटा खिर तय्यार.\nतुम्हाला आवडतील ते इतर ड्रायफ्रुट्सही घालू शकता.\nसाखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता.\nस्वादासाठी वेलची-जायफळ घालू शकता.\nकधी कधी सफरचंद आंबट असतो म्हणून दुध घालायच्या आधी सफरचंदाचा किस घालून उकळी येउ द्यायची मग दुध घालायचे.\nगणेशोत्सव २०१२ मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् स्पर्धेतील टिपा\nमिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्\n रबडी होईल का ह्या\nरबडी होईल का ह्या ���्रमाणाने\nखिरीमध्ये साधारणपणे जे काही घट्ट पदार्थ असेल (शिजलेला भात, गहू, शेवया इ इ ) किमान तेव्हढे दुध वापरले जाते. उदा: ह्या खिरीमध्ये शिजलेला भात ३/४- १ वाटी होईल + १/२-१ वाटी बटाटा आणि सफरचंद यांचा कीस. मी इथे किमान २ वाटी दुध वापरले असते (१ वाटी पाणी हे भात शिजवण्यात जाईल).\nजागू, मस्त दिसते तुझी खिर. एक\nजागू, मस्त दिसते तुझी खिर. एक प्रश्न आहे. सफरचंद कधी कधी आंबट असते तर उकळत्या दुधात सफरचंद टाकल्याने दुध फाटत नाही का\nसिमन्तिनी खर तर मी मोठी वाटी\nसिमन्तिनी खर तर मी मोठी वाटी घेतली आहे. तेवढे दुध पुरेसे झाले. आणि आपल्या आवडीनुसार आपण अजुन पातळ करण्यासाठी दुध घालू शकतो.\nविद्याक खर सांगायच तर ती टिप मी लिहिता लिहीता राहीले. आंबट अ‍ॅप्पल मुळे दुध फाटू नये म्हणून मी दुध घालायच्या आधी अ‍ॅप्पल टाकुन एक उकळी आणायची मग दुध घालायचे.\nछान आहे रेसिपि... बेबीला\nछान आहे रेसिपि... बेबीला चाखवली का \nदिसतेय छानच. चवीला कशी लागते\nदिसतेय छानच. चवीला कशी लागते\nदिनेशदा अजुन बेबीला दोन महिने\nदिनेशदा अजुन बेबीला दोन महिने मनाई आहे.\nरुणुझुणू चविला खरच खुप छान लागली.\nहे खरच गट्टम् गट्टम् आहे...\nहे खरच गट्टम् गट्टम् आहे...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/salora-sm301a-price-p4tCLv.html", "date_download": "2018-12-15T20:45:09Z", "digest": "sha1:DUWQB4UZHOKGI4HMJITQQMPLVGNLZHPG", "length": 12876, "nlines": 343, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सालोरा सँ३०१या सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पड��� शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये सालोरा सँ३०१या किंमत ## आहे.\nसालोरा सँ३०१या नवीनतम किंमत Dec 11, 2018वर प्राप्त होते\nसालोरा सँ३०१याहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसालोरा सँ३०१या सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 849)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसालोरा सँ३०१या दर नियमितपणे बदलते. कृपया सालोरा सँ३०१या नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसालोरा सँ३०१या - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nडिस्प्ले सिझे 1.8 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nबॅटरी कॅपॅसिटी 1000 mAh\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\n( 164 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 11577 पुनरावलोकने )\n( 6477 पुनरावलोकने )\n( 632 पुनरावलोकने )\n( 11212 पुनरावलोकने )\n( 61 पुनरावलोकने )\n( 3676 पुनरावलोकने )\n( 343 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MREM/MREM009.HTM", "date_download": "2018-12-15T21:35:57Z", "digest": "sha1:ILWQG3KAZQIRL5JM6OB3W6SRI7I3J7QT", "length": 6312, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंग्रजी US नवशिक्यांसाठी | संख्या / आकडे = Numbers |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंग्रजी US > अनुक्रमणिका\nमी तीनपर्यंत मोजत आहे.\nमी पुढे मोजत आहे.\nएक, पहिला / पहिली / पहिले\nदोन, दुसरा / दुसरी / दुसरे\nतीन. तिसरा / तिसरी / तिसरे\nचार. चौथा / चौथी / चौथे\nपाच. पाचवा / पाचवी / पाचवे\nसहा, सहावा / सहावी / सहावे\nसात. सातवा / सातवी / सातवे\nआठ. आठवा / आठवी / आठवे\nनऊ. नववा / नववी / नववे\nविचार करणे आणि भाषा\nआपली विचारसरणी ही आपल्या भाषेवर अवलंबून असते. जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो. म्हणूनच, भाषा आपल्या गोष्टींबद्दलच्या दृष्टीकोनावर परिणाम करतात. परंतु, वेगवेगळ्या भाषा असल्या तरीही आपण समान विचार करू शकतो का किंवा आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येक लोकांचा त्यांचा स्वतःचा वेगळा शब्दकोश असतो. काही भाषांमध्ये ठराविक शब्द लुप्त झालेले आहेत. काही लोक असेही आहेत, जे हिरवा आणि निळ्यामध्ये फरक करत नाही. ते दोन्ही रंगांसाठी समान शब्द वापरतात. आणि रंग ओळखण्यामध्ये त्यांना अवघड जाते. ते वेगवेगळे मूळ रंग आणि द्वितीय रंग ओळखू शकत नाही. त्यांना रंगांचे वर्णन करताना अवघड जाते. बाकीच्या भाषांमध्ये अंकांसाठी फक्त काही शब्दच आहेत. हे भाषा बोलणारे लोक व्यवस्थितपणे मोजू शकत नाही. आणखी भाषा अशा आहेत, ज्या उजवा आणि डावा ओळखू शकत नाही. इथे, लोक उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम बाबत बोलतात. त्यांना भूगोलाविषयी चांगली माहिती आहे. परंतु, ते उजवा आणि डावा या बाबी समजू शकत नाही. निश्चितच, फक्त आपली भाषा आपल्या विचारांवर परिणाम करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि रोजचे जीवन देखील आपल्या विचारांवर परिणाम करतात. तर मग, भाषा कोणते कार्य करते किंवा आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येक लोकांचा त्यांचा स्वतःचा वेगळा शब्दकोश असतो. काही भाषांमध्ये ठराविक शब्द लुप्त झालेले आहेत. काही लोक असेही आहेत, जे हिरवा आणि निळ्यामध्ये फरक करत नाही. ते दोन्ही रंगांसाठी समान शब्द वापरतात. आणि रंग ओळखण्यामध्ये त्यांना अवघड जाते. ते वेगवेगळे मूळ रंग आणि द्वितीय रंग ओळखू शकत नाही. त्यांना रंगांचे वर्णन करताना अवघड जाते. बाकीच्या भाषांमध्ये अंकांसाठी फक्त काही शब्दच आहेत. हे भाषा बोलणारे लोक व्यवस्थितपणे मोजू शकत नाही. आणखी भाषा अशा आहेत, ज्या उजवा आणि डावा ओळखू शकत नाही. इथे, लोक उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम बाबत बोलतात. त्यांना भूगोलाविषयी चांगली माहिती आहे. परंतु, ते उजवा आणि डावा या बाबी समजू शकत नाही. निश्चितच, फक्त आपली भाषा आपल्या विचारांवर परिणाम करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि रोजचे जीवन देखील आपल्या विचारांवर परिणाम करतात. तर मग, भाषा कोणते कार्य करते भाषा आपल्या विचारांवर बंधने आणते भाषा आपल्या विचारांवर बंधने आणते किंवा जे आपण विचार करतो त्यासाठीच आपल्याकडे शब्द असतात किंवा जे आपण विचार करतो त्यासाठीच आपल्याकडे शब्द असतात कारण आणि परिणाम काय आहे कारण आणि परिणाम काय आहे हे सर्व प्रश्न निरुत्तरित राहिले आहेत. ते मेंदू संशोधक आणि भाषावैज्ञानिक यांना कार्यमग्न ठेवत आहेत. परंतु, हा मुद्दा आपल्या सर्वांवर प्रभाव टाकतो. तुम्ही तेच आहात का जे तुम्ही बोलता\nContact book2 मराठी - इंग्रजी US नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2017/01/", "date_download": "2018-12-15T20:59:17Z", "digest": "sha1:A35QQQZPEDBOOU4B44IFFRKL5LIE5KDP", "length": 6766, "nlines": 47, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "January 2017 - ब्लॉगनामा", "raw_content": "\n'सिंह' सध्या काय करतो\nसाधारणत: कोणताही नेता राजकारणातून बाहेर जाताना तसं सांगतो किंवा निवडणुका लढण्याचे टाळत त्यातून बाहेर पडत जातो. पण कालपर्यंत आपल्या आक्...\nआठवणीतला प्रवास अन् प्रवासातल्या आठवणी\nरुळलेल्या वाटेवरुन न जाता वेगळी वाट चोखाळत पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं. पंचक्रोशीत आतापर्यंत या क्षेत्रात येण्याचं कुणी धाडस केलं नव...\nतुटलेल्या फांदीला तुटलेल्या मनाने श्रद्धांजली\nआर्ची बसलेली फांदी तुटली. फार म्हणजे फार म्हणजे फारच दु:ख झालं. मनाला तीव्र चटका लागला. पण मी समजावलं मनाला. म्हटलं , आता झालं त...\nराज ठाकरे कुणाशी युती करणार\nमुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आलीय. फेब्रुवारीत निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे मिनी-विधानसभा. एखाद्या ...\nतथाकथित प्रमाण वगैरे भाषेत लोहार. पण आमच्या गावाकडं धावरकुट्या. शेतीच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा अंग. कोयता-विळी पाजवण्यासाठी धावर...\nराहुल गांधी, वैयक्तिक टीका, संस्कार वगैरे\nआजी आणि बापाची हत्या झाली. दोन्ही हत्येची कारणं वैयक्तिक नव्हती, तर या देशाशी संबंधित होती. आजी आणि बापाची हत्या झाल्यानंतर अर्थातच सु...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर��णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://govexam.in/mpsc-sample-paper-18/", "date_download": "2018-12-15T20:14:21Z", "digest": "sha1:QZ2DC4XUENJDQHN3A7RRTSSOBPEBPOW2", "length": 33698, "nlines": 745, "source_domain": "govexam.in", "title": "MPSC Sample Paper 18 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nशून्याधारित अर्थ संकल्प राबविणारे भारतातील दुसरे राज्य कोणते\nसर्वच ट्यूबलाईटच्या प्रकाश पांढरा असतो हे खालीलपैकी कशाचे उदाहारण होईल\nखालीलपैकी कोणत्या गटाला भारताने ( २००५ - ०६ ) सर्वाधिक निर्यात केली\nमहाराष्ट्रात खरीप तेलबियांमध्ये .....हे प्रमुख पीक आहे.\n..............ही पंचवार्षिक योजना केंद्रातील सत्तांतरामुळे मुदतीपूर्वीच रद्द केली गेली.\nनिर्यात संवर्धनासाठी बर्त सरकारने पहिले निर्यात संवर्धन क्षेत्र देशात कोठे स्थापित केले होते\n१९६५ मध्ये कांडला यथे\n१९७० मध्ये कांडला येथे\n१९६५ मध्ये मुंबई येथे\n१९६५ मध्ये रायगड येथे\nराज्यव्यापी सरपंच परिषदेचे पहिले अधिवेशन झालेले कुर्डूवाडी हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे\n३१ ऑगस्ट २००४ रोजी भारत सरकारने ............ या वर्षासाठी विदेशी व्यापार नीतीची घोषणा केली.\nरोजगार हमी योजना महाराष्ट्रात केव्हापासून राबविण्यात येत आहे\n२००५ मध्ये भारताने सर्वाधिक निर्यात ........... या वस्तूंची केली.\nकोणत्या वर्गातील पिकांसाठी ' आलेप' पद्धती जास्त सोयीची आहे\nराजकोषीय निधी हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे\nसार्वजनिक उत्पन्न व खर्च\nपहिल्या पंचवार्षिक योजना काळात भारताच्या व्यापारतोलात दरवर्षी सरासरी तुट ... रुपय���ंची होती\nदेशाची आर्थिक गणना कोणत्या वर्षी करण्यात आली\nमहाराष्ट्रात तसेच भारतातही .............या प्रकारातील पशुधानांची संख्या सर्वाधिक आहे\nऑक्टोबर २००३ ला मदर टेरेसा यांना कोठे संतपद देण्यात आले\nभारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव कोण\nपत्रकरांच्या विरोधात कोणत्या राज्याच्या विधानसभेने हक्कभंगाचा प्रस्ताव मंजूर केला\nअंत्योदय योजना प्रथम ............. या राज्यात सुरु झाली.\nमहाराष्ट्रात कोणत्या फळपिकाचे उत्पादन सर्वाधिक होते\nहोड्यांना लावण्यासाठी कोणत्या माशाचे तेल वापरतात\nज्याप्रकारच्या बाजार व्यवस्थेत एकच विक्रेता अ अनेक ग्राहक असतात, त्या बाजार व्यवस्थेला काय म्हणतात\nखालीलपैकी .............या भारतीय लेखकाची ब्रिटीश म्युझियमचे विश्वस्त म्हणून निवड झाली आहे.\nकरडई या पिकाच्या लागवडी खालील क्षेत्र ....... या राज्यात सर्वाधिक आहे.\nचांगल्या प्रतीचे लाकूड देणारी निलगिरीची कोणती जात महाराष्ट्रात प्रचलित आहे\nकीटकांच्या लिंगप्रलोभन रसायनास कोणती संज्ञा आहे\nभारतात देणगी कर आकरण्यात केव्हापासून सुरुवात झाली \nखालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा व्यापारतोल अनुकूल होता\nपहिल्या पंचवार्षिक योजनेत वस्तूंच्या किंमती ............ च्या मुळे कमी झाल्या.\nभारतातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन कोण आहेत\n'न्यू बँक ऑफ इंडियाचे' विलीनीकरण खालीलपैकी कोणत्या बँकेत झाले\nस्टेट बँक ऑफ इंडिया\nरोख व राखीव निधी प्रमाण किती टक्क्यांच्या दरम्यान असून शकते\n२ % ते १२ %\n३ % ते १५ %\n२० % ते ३५ %\n२५ % ते ४० %\n'कामाच्या बदल्यात धान्य' ही योजना केंद्रातील संत्तातरामुळे मुदतीपूर्वीच रद्द केली गेली.\nमहाराष्ट्रातील दुधाची दरडोई दैनिक उपलब्धता दिवसे दिवस..............होत आहे\nवांती व जुलाब ही ........... या रोगाची मुख्यत्वे लक्षणे आहेत.\nजगात ठिंबक सिंचन पद्धतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली \nव्यापक पैसा ही संकल्पना खालीलपैकी कशाने व्यक्त होते\nमृद्ला ही कोणत्या फळपिकाची जात आहे\nपहिली जागतिक लोकसंख्या परिषद कोठे भरली होती\nजागतिक निर्यातीमध्ये भारताचा हिस्सा २००५ मध्ये .......... इतका होता.\n९ जानेवारी २००४ रोजी भारतीय प्रवासी दिन कोठे साजरा केला\n'शिक्षण' हा विषय राज्य घटनेतील ..............सूचीमध्ये मोडतो.\n२००३-०४ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दुधाची दरडोई दैनिक उपलब्धता...... इतकी ���ोती.\nप्रादेशिक ग्रामीण बँकेच्या भागभांडवलात राज्य सरकारचा वाटा किती असतो\nभविष्यकाळातील वस्तूंची अपूर्णता, अपूर्तता पूर्ण करण्यासाठी केलेला संग्रह म्हणजे ............. होय.\nफेब्रुवारी २००४ मध्ये इस्त्रोच्या कोणत्या केंद्रामध्ये दुर्घटना घडून आली\n..............या कर्जास 'पीककर्ज' असेही म्हटले जाते.\nपुणे विद्यापीठात सतीश धवन अवकाशशास्त्र अध्यासनावर कोणाची नयुक्ती झाली आहे\nमहाराष्ट्रात ........... या जिल्ह्यात एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रम राबविला जात आहे.\nहरभऱ्याचे पीक ............ या हंगामात घेतले जाते.\nसातव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण होते\n२००५- ६ मध्ये भारताने सर्वाधिक आयात .. या वस्तूंची केली.\nस. गो. बर्वे आयोगाने राज्यातील किती तालुके अवर्षप्रवण म्हणून जाहीर केले\nअंड्यातून बाहेर पडलेल्या कोळंबीच्या पहिल्या स्थितीला ...............म्हणतात.\nकृत्रिम गर्भधारणापद्धतीने एका वळूच्या वीर्यापासून वर्षभरात........... इतक्या वासरांना जन्म देता येऊ शकतो.\nसरकारची विविध कार्यासाठी पैसा गोळा करण्याची साधने कोणती\nभारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्याने वाढ घडवून आणण्याचे प्रस्तावित आहे\nजागतिक निर्यातीमध्ये भारताचा सर्वाधिक औद्योगिक क्षेत्र ... या राज्यात आहे.\nपाकिस्तानसोबतचे दुसरे युध्द कोणत्या पंचवार्षिक योजनाकाळात झाले\nनिर्यात व आयात वस्तूवरील करास ............ही संज्ञा आहे.\nपारस ही कोणत्या पिकाची जात आहे\nउपग्रह नियंत्रणासाठी प्रसिध्द असे हसन शहर कोणत्या राज्यात आहे\nसार्वजनिक उपक्रम समितीत एकूण किती सदस्य असतात\nइस्त्रो संस्थेचे विद्यमन अध्यक्ष कोण आहेत\nमहाराष्ट्र राज्य विधीमंडळाने राज्यात रोजगार हमी कायदा केव्हा मंजूर केला\n............या वर्षीच्या नवीन धोरणानुसार अन्नधान्य आयात बंद करून देशांगार्गात भावस्थिरक साठा करण्याचे धोरण आखले गेले.\nपूर्व हंगामी ऊसाच्या लागवडीचा महिना कोणता\nमहाराष्ट्रातील ' न्हावा शेवा' या बंदराला ............. या नावाने ओळखले जाते.\nजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट\nराज्यातील सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली आहे\nसंपूर्ण महाराष्ट्रात रेड्यांच्या टकरीची स्पर्धा होणारे एकमेव ठिकाण कोणते\nटी. एम. व्ही. खालीलपैकी कोणत्या पिकाची जात होय\nकेंद्रीय सांख्यिक��� संघटनेने देशातील पहिली आर्थिक गणना कोणत्या वर्षी केली होती\n२००३ सालचा शांततेचा ' नोबेल पुरस्कार' कोणाला मिळाला\nराज्यातील जम्मीन वापरबाबतच्या आकडेवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये लागवडी खालील निव्वळ क्षेत्र ........होते.\nवनश्री हा किताब .............. कडून दिला जातो.\n२००३ साली नववे आसियान अधिवेशन .............या देशात संपन्न झाले.\nतुषार सिंचन पद्धतीमध्ये पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत पाण्याची ...............इतकी बचत होते.\n१० ते १५ टक्के\n१५ ते २० टक्के\n२० ते २५ टक्के\n३० ते ३५ टक्के\n............... हा मासा जवळजवळ सहा महिने काळा पर्यंत अंडी घालतो.\nठिंबक संचाच्या एका आउटलेटमध्ये सामान्यपणे किती क्षेत्र भिजते\n'भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान' ही संस्था कोणत्या जिल्हात आहे\nजागतिक व्यापार संघटनेची २००५ मधील मंत्रीस्तरीय बैठक.......... येथे भरली होती.\nमहाराष्ट्रातील कृषी उत्पादनाचा वार्षिक वृद्धीदरअ अकीह्ल भारतीय पातळीवरील वृद्धीदरापेक्षा सर्वसाधारणपणे........\nभारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारसंदर्भात डिसोझा समिती केव्हा नेमण्यात आली\nतिलापिया या माशाचे मुळस्थान कोणते\nमहाराष्ट्र शासनाचा फलोत्पादन विकास कार्यक्रम केव्हा सुरु झाला\nरिझर्व्ह बँकेत एकूण किती डेप्युटी गव्हर्नर्स असतात\nभारतीय रिझर्व्ह बँकेने किमान राखीव निधीच्या स्विकार केव्हा पासून केला\n............. या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो.\nडंकेल प्रस्तावाचा मसुदा डिसेंबर १९९१ मध्ये ............ येथे मांडण्यात आला.\nभारतात अर्थ आयोगाची निर्मिती संविधानातील कोणत्या कलमानुसार करण्यात येते\nतेरावी लोकसभा ...............या दिवशी बरखास्त झाली.\n...............ही गाईची जात पावसाळा सहन करणारी आहे.\nजगात सर्वात मोठे पोस्ट ऑफिसचे नेटवर्क खालीलपैकी कोणत्या देशात आहे\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीची संकल्पना ............ येथील अधिवेशनात अगोदर मांडली गेली.\nवनशेतीची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली\nभारतातील सर्व नद्या किती सालापर्यंत जोडल्या जाणारा आहेत\nराज्यात सर्वाधिक सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार ........... या मध्ये आहे.\nनिम - केंद्र शासकीय संस्था\n'आनंद - १ ' ही ............ या चारापिकाची जात होय.\n' विशेष आर्थिक क्षेत्र' कायदा केव्हापासून लागू झाला\n१० फेब्रुवारी २००६ पासून\n१० फेब्रुवारी २००७ पासून\n१० मार्च २००६ पासून\n१० मार्च २००७ पासून\nराष��ट्रीय पातळीवर सहकारी विपणन विषयक कार्य करणारी संस्था कोणती\nरजिस्टर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/women-invest-microfinance-company-21586", "date_download": "2018-12-15T21:29:42Z", "digest": "sha1:CR2BEZRG4HPBLKEJIABK3DRPZMJ5TU7S", "length": 19779, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "women invest in microfinance company ‘मायक्रोफायनान्स’ कंपन्यांचा दोन लाख महिलांना फास | eSakal", "raw_content": "\n‘मायक्रोफायनान्स’ कंपन्यांचा दोन लाख महिलांना फास\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nसांगली - जिल्ह्यात ‘मायक्रोफायनान्स’ कंपन्यांच्या पाशात सुमारे दोन लाख महिला अडकल्या आहेत. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था मोडून पडल्यानंतर फोफावलेल्या या अवैध सावकारीने महिलांवर वार्षिक ३६ ते ५० टक्‍क्‍यांनी व्याज आकारणी करून शोषण सुरू आहे. नोटाबंदीनंतर या हप्ते थकल्याने महिलांना कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून वेठीस धरले जात आहे. त्याविरोधात सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने या कंपन्यांचे धाबे दणादणले आहेत.\nसांगली - जिल्ह्यात ‘मायक्रोफायनान्स’ कंपन्यांच्या पाशात सुमारे दोन लाख महिला अडकल्या आहेत. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था मोडून पडल्यानंतर फोफावलेल्या या अवैध सावकारीने महिलांवर वार्षिक ३६ ते ५० टक्‍क्‍यांनी व्याज आकारणी करून शोषण सुरू आहे. नोटाबंदीनंतर या हप्ते थकल्याने महिलांना कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून वेठीस धरले जात आहे. त्याविरोधात सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने या कंपन्यांचे धाबे दणादणले आहेत.\nगेल्या सहा-सात वर्षांत सहकारी पतसंस्था पार मोडून पडल्या. समाजातील छोट्या विक्रेत्या, शेतमजूर, मोलकरणी अशा छोट्या घटकांसाठी विनातारण कर्ज देणारी अधिकृत अशी व्यवस्थाच मोडून पडली. पतपुरवठ्याची निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्या पुढे\nसरसावल्या. बघता बघता त्यांनी पतसंस्थांनी व्यापलेला आर्थिक परिघच ताब्यात घेतला. आजघडीला जिल्ह्यात वे���वेगळ्या नावाने अशा चाळीस कंपन्या कार्यरत आहेत. अनेक सावकारांनी या कंपन्यांच्या नेटवर्कच्या धर्तीवर स्वतःचे जाळे तयार केले आहे. त्यासाठी कमीशन तत्त्वावर वसुली अधिकारी नेमले. त्यांच्याकडून साप्ताहिक किंवा पंधरवड्याचा हप्ता घेतल्याशिवाय घरच सोडले जात नाही. त्यामुळे एखाद्या महिलेने हप्ता दिला नाही तर गटातील सर्वच महिलांना त्या घरात तासन्‌ तास बसवून ठेवले जाते. प्रसंगी अन्य सर्व महिलांकडून त्या महिलेच्य हप्त्याची रक्कम वसूल केली जाते. वसुलीच्या या धाकाने अनेक महिला आजारी पडल्या आहेत. अनेक कुटुंबे या वसुली अधिकाऱ्यांच्या धास्तीने गावे सोडून परागंदा झाली आहेत.\nरिझर्व्ह बॅंकेने मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स नेटवर्कअंतर्गत या कंपन्यांना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात कार्यरत कंपन्यांची नेमकी संख्याच प्रशासनाकडे नाही. वसुलीसाठी कंपन्यांना कोणतीही जबरदस्ती किंवा जप्ती करता येत नाही. कर्जदाराला अपमानीतही करता येत नाही. वसुलीसाठी रात्री घरी जाता कामा नये. कर्जदाराला त्यांच्या अडचणीच्या प्रसंगात वसुलीसाठी तगादा लावता कामा नये. वसुलीसाठी एक किंवा दोन पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी जाता कामा नये अशी नियमावली कंपन्यांकडून जाहीर होते. प्रत्यक्षात त्याची काडीची अंमलबजावणी होत नाही. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी असे प्रकार होत असतील तर पोलिस ठाण्यात पीडित महिलांनी फिर्यादी द्याव्यात कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे.\nकायद्याप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त मासिक दोन टक्के व्याज आकारणी करता येते. मात्र प्रत्यक्षात हप्ता भरल्यानंतर तुटमितीने व्याजआकारणी होत नसल्याने तो व्याजदर पन्नास ते पंचावन्न टक्के इतका होतो. कौटुंबिक गरजांसाठी तत्काळ उपलब्ध होणाऱ्या या कर्जाला महिला फशी पडतात. त्यातून जिल्ह्यात एक आर्थिक शोषणाचे दुष्टचक्र निर्माण झाले आहे. आठ ते वीस महिलांचे गट स्थापन केले जातात. त्यांना दहा ते पन्नास हजार रुपये कर्ज दिले जाते. या कर्जाचे हप्ते साप्ताहिक, पंधरवड्याला किंवा महिन्याला ठरवून दिले जातात. हप्ता भरल्यानंतर तुटमितीने व्याजआकारणी न करता सरळ व्याजदराने आकारणी होते. त्यामुळे हा व्याज दर ३६ ते ५० टक्के इतका जातो. महिला अब्रूला घाबरून पडेल ती व्यवस्था करून हप्ते भागवतात. भर���क्कम कमिशनवर वसुली अधिकारी काम करतात त्यामुळे त्यांच्याकडून कर्जदार महिलांना वेठीस धरले जाते. त्यातून आर्थिक शोषणाचे दुष्टचक्र निर्माण झाले आहे.\nकेवळ पलूस तालुक्‍यात ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यातल्या एका कंपनीचे २७०० गट आहेत. वसुली अधिकाऱ्यांकडून महिलांना अवमानकारक वागणूक दिली जाते. ज्या महिला रक्कम भरू शकत नाहीत त्यांच्या घरातील साहित्य रस्त्यावर टाकून द्यायची धमकी दिली जाते. तणावग्रस्त महिलांना भयमुक्त करण्याची गरज आहे. आम्ही पलूस तालुक्‍यातील या कंपन्यांची दंडुकेशाही मोडून काढू.\n- शरद लाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस\nगेल्या आठवडाभरात आम्ही सांगलीत वेगवेगळ्या भागांत बैठका घेतल्या असता गरीब अबला महिलांचे आर्थिक शोषण सुरू असल्याचे दिसून आले. एका गटाचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या गटाकडून कर्ज अशा दुष्टचक्रात या महिला अडकल्या आहेत. त्यांच्याकडून होणारी व्याज आकारणी सर्व नियम धाब्यावर बसवणारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गटाच्या प्रतिनिधींची बैठक बोलवून कायदा व नियम समजून सांगण्याची गरज आहे.\n- पद्मिनी जाधव, नगरसेवक\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nपॉलिसीवरचं कर्ज (दिलीप बार्शीकर)\nआयुर्विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं का,ते कशा प्रकारे मिळतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, असे प्रश्‍न अनेकांच्या मनात असतात. अशाच...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राण��� अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ambenali-ghat-accident-bus-driver-news/", "date_download": "2018-12-15T20:50:31Z", "digest": "sha1:UL6L6CH3O2DEUO4A7NWIT3P2HTD5IMVD", "length": 7201, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंबेनळी दुर्घटना – अपघाती बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता कमीच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंबेनळी दुर्घटना – अपघाती बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता कमीच\nमुंबई – पोलादपूर ते महाबळेश्‍वरदरम्यान असलेल्या आंबेनळी घाटरस्त्यावरून बस दरीत कोसळून 29 जणांना प्राण गमवावे लागले. ही बस 6 आॅक्टोबर रोजी बाहेर काढण्यात आली. मात्र ज्या उद्देशासाठी बस बाहेर काढण्यात आली तो उद्देश पूर्ण होऊ शकला नाही.\nआंबेनळी अपघाताच्यावेळी बस कोण चालवत होते हे अजूनही स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे ही बस दरीतून काढण्यात आली. त्यानंतर तपास केला असता बसच्या स्टेरींग आणि गिअरवर कुणाचेही ठसे सापडले नाहीत. साहजिकच 2 महिन्यानंतर हाताचे ठसे मिळतील ही शक्यता कमीच होती. पण घटनेच्या तपासासाठी हा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला.\nदरम्यान या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी सखोल चौकशीची मागणी केली होती. या अपघात बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र अखेर बस बाहेर काढूनही त्यावर हाताचे ठसे न सापडल्याने अपघाताच्या वेळी बस कोण चालवत होतं हे गूढ अद्यापही कायम आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरकारी नौकरीमध्ये राज्य सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल\nNext articleया लहानगीने केली वाघाच्या ‘बछड्याशी’ मैत्री\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\n��ाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण\nस्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उभारणार रिसॉर्ट\n“झोपडपट्टी हटाव’ मोहिमेला स्थगिती ; नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका\n‘विठाई’ बस देणार भाविकांना देवदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87)", "date_download": "2018-12-15T20:22:17Z", "digest": "sha1:XHYTYABWXZUAOXGTCZQRZLAGVLDDWGNN", "length": 14396, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)ला जोडलेली पाने\n← हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुंबई ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई सेंट्रल ‎ (← दुवे | संपादन)\nमहालक्ष्मी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nएल्फिन्स्टन रोड ‎ (← दुवे | संपादन)\nदादर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमाटुंगा रोड ‎ (← दुवे | संपादन)\nपश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे) ‎ (← दुवे | संपादन)\nखार रोड ‎ (← दुवे | संपादन)\nवसई रोड ‎ (← दुवे | संपादन)\nमध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे) ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई उपनगरी रेल्वे ‎ (← दुवे | संपादन)\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ‎ (← दुवे | संपादन)\nकामोठे ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई मोनोरेल ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपनवेल ‎ (← दुवे | संपादन)\nवांद्रे ‎ (← दुवे | संपादन)\nअंधेरी ‎ (← दुवे | संपादन)\nमशीद रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसँडहर्स्ट रोड ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य(हार्बर) ‎ (← दुवे | संपादन)\nडॉकयार्ड रोड ‎ (← दुवे | संपादन)\nरे रोड ‎ (← दुवे | संपादन)\nकॉटन ग्रीन ‎ (← दुवे | संपादन)\nशिवडी ‎ (← दुवे | संपादन)\nसानपाडा ‎ (← दुवे | संपादन)\nखांदेश्वर ‎ (← दुवे | संपादन)\nकिंग्ज सर्कल ‎ (← दुवे | संपादन)\nऐरोली ‎ (← दुवे | संपादन)\nसी.बी.डी. बेलापूर ‎ (← दुवे | संपादन)\nठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था ‎ (← दुवे | संपादन)\nघणसोली रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकोपरखैरणे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nतुर्भे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवडाळा ‎ (← दुवे | संपादन)\nसँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nडॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nरे रोड रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nऐरोली रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nरबाळे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nघणसोली रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकोपरखैरणे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nतुर्भे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nजुईनगर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nनेरूळ रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nठाणे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसीवूड्स–दारावे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nखारघर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमानसरोवर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nखांदेश्वर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nपनवेल रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसानपाडा रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवाशी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमानखुर्द रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nगोवंडी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nचेंबूर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nटिळक नगर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकुर्ला रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nचुनाभट्टी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nगुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवडाळा रोड रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकिंग्ज सर्कल रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमाहिम रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवांद्रे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसांताक्रूझ रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई उपनगरी रेल्वे, मध्य (हार्बर) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nखार रोड ‎ (← दुवे | संपादन)\nगोवंडी ‎ (← दुवे | संपादन)\nमानखुर्द ‎ (← दुवे | संपादन)\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ‎ (← दुवे | संपादन)\nलोकमान्य टिळक टर्मिनस ‎ (← दुवे | संपादन)\nऐरोली रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nरबाळे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nघणसोली रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकोपरखैरणे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nतुर्भे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nजुईनगर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nनेरूळ रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nठाणे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसीवूड्स–दारावे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nखारघर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमानसरोवर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nखांदेश्वर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसानपाडा रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवाशी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमानखुर्द रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nगोवंडी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nचेंबूर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nटिळक नगर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकुर्ला रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nचुनाभट्टी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nगुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवडाळा रोड रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nकिंग्ज सर्कल रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमाहिम रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nवांद्रे रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसांताक्रूझ रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nअंधेरी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nविले पार्ले रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nनेरुळ रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nबेलापूर सी बी डी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nचेंबुर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nगुरु तेग बहादुर नगर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चगेट रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nअंधेरी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nविले पार्ले रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nडहाणू रोड ‎ (← दुवे | संपादन)\nजोगेश्वरी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nगोरेगाव रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T21:46:35Z", "digest": "sha1:3ZJ4GJUC76K76QT7HSW46CDF74QLIXKE", "length": 17226, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भिन्न धर्माचे असल्यामुळे कुटूंबीयांनी केला विवाहास विरोध; विषप्राशन करुन केली प्रेमी युगलाने आत्महत्या | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळ��े पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्र��� फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra भिन्न धर्माचे असल्यामुळे कुटूंबीयांनी केला विवाहास विरोध; विषप्राशन करुन केली प्रेमी युगलाने...\nभिन्न धर्माचे असल्यामुळे कुटूंबीयांनी केला विवाहास विरोध; विषप्राशन करुन केली प्रेमी युगलाने आत्महत्या\nमुंबई, दि. ७ (पीसीबी) – भिन्न धर्माचे असल्यामुळे विवाहासाठी कुटूंबीयांनी विरोध केला म्हणून घरातून पळून जाऊन एका प्रेमी युगलाने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रेमी युगल मुंबईच्या मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयाच्या आवारातील एका कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.\nसलमान अफरोज आलम खान (वय २६) आणि मनीषा नेगी (वय २१) अशी या दोघांची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान मुलुंड पश्चिमेकडील अशोक नगर येथे तर मनीषा नवी मुंबईतील दिघा येथे राहत होती. सलमान आणि मनीषा भांडुपच्या महाविद्यालयात शिकले. गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्याबाबत दोघांच्याही पालकांना माहिती होती. मात्र धर्म भिन्न असल्याने पालकांना हे संबंध अमान्य होते. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ���ोघे घरी गेले नव्हते. दोघांमधील प्रेमसंबंधांबाबत माहिती असल्याने ते परस्पर लग्न करतील, या अंदाजाने खान, नेगी कुटुंबाने हरविल्याची तक्रार दिली नव्हती.\nमात्र, बुधवारी पहाटे मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाच्या आवारात असले्लया निळ्या रंगाच्या कारमध्ये या दोघांचे मृतदेह आढळले. गाडीत कपडय़ांनी भरलेली बॅग, छायाचित्रे, कागदपत्रे आणि विषारी द्रव्याची रिकामी बाटली आढळली. दोघांच्या तोंडातून फेस येत होता. मृतदेह शवचिकित्सेसाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. साहाय्यक आयुक्त अनिल वलझाडे तपास करत आहेत.\nPrevious articleनागपूर पोलिसांनी राज्यातील पहिली डिजिटल चार्जशिट न्यायालयात केली दाखल\nNext articleडॉ. सावंत यांच्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार \nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nराजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे विजयी; मात्र, सत्ता राखण्यात अपयशी\nतळेगावात दाम्पत्यासोबत तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेल्याने एकावर धारदार शस्त्राने जीवघेणे...\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nलग्नासाठी मुलगी पाहा; ‘एचआयव्ही’ग्रस्त रावेतमध्ये चढला उंच क्रेनवर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘अवनी’प्रकरणी शिवसेना मंत्र्यांचा मुनगंटीवारांना जाब\n‘फडणवीसांभोवती खुन्यांचा वावर; योग्यवेळी फटाके ��ाजतील’- उदधव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/bel-recruitment/", "date_download": "2018-12-15T22:00:28Z", "digest": "sha1:PGOXFIWDKAQKG2LBRR6QZ2RK4PI4A6FC", "length": 3281, "nlines": 48, "source_domain": "www.marathigold.com", "title": "भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे भरती", "raw_content": "\nYou are here: Home / Money / भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे भरती\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे भरती\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे भरती\nएकूण जागा : 20 जागा\nपद क्र.1: (i) B.E / B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन) (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) B.E / B.Tech (मेकॅनिकल) (ii) 02 वर्षे अनुभव\nइंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स): 10 जागा\nइंजिनिअर (मेकॅनिकल): 10 जागा\n01 ऑक्टोबर 2018 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण : पुणे & नागपुर\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/46669", "date_download": "2018-12-15T20:38:23Z", "digest": "sha1:XTLEARZDE3WV7VOHTUQ6YKQXAAKERSND", "length": 9307, "nlines": 195, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कार - ५ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कार - ५\nयात म्याक्झिमम काळा रंग असल्याने काळ्या कार्टरेज पेपर वर हे चित्र काढले आहे…\nफक्त टच-अप साठी काळा रंग वापरावा लागला….\nहे मस्त जमले आहे\nहे मस्त जमले आहे\nसौरभ, कस्ले भारी झालेय हे -\nसौरभ, कस्ले भारी झालेय हे - अप्रतिम...\nबॉनेटची चमक तर.... अग्दीच जमलीये....\nहे कातिल झालंय कहर\nनेहेमीप्रमाणेच मस्त. तुमची ही\nतुमची ही कार सिरीज खूपच आवडली आहे. वेगेवेगळी माध्यमं वापरून अतिशय सुंदर चित्रं काढली आहेत तुम्ही.\nहा तुमचा फक्त छंद आहे की व्यवसाय पण आहे (हा व्यवसाय नसेल तर जरा विचार करा याबद्दल पण....... )\nखूप खूप धन्यवाद सर्वांचे\nखूप खूप धन्यवाद सर्वांचे …\nअल्पना : हा तुमचा फक्त छंद आहे की व्यवसाय पण आहे >> हाच माझा छ्न्द आणि एकप्रकारे व्यवसाय पण\n क्या बात है. हेडलाईट्स\nहेडलाईट्स तर अप्रतिम आलेत.\nमस्त मस्त. बॉनेट एकदम जबरी.\nमस्त मस्त. बॉनेट एकदम जबरी.\nखल्लास आहे हे चित्र.\nखल्लास आहे हे चित्र.\nमस्त.. मेटालिक लस्टर उत्तम\nमस्त.. मेटालिक लस्टर उत्तम रेखाटली आहे.\nहेडलाईट्स तर अप्रतिम आलेत. >>\nहेडलाईट्स तर अप्रतिम आलेत.\nओन्ली ओ एम जी\nओन्ली ओ एम जी\nसर्वान्चे मनापासून धन्यवाद .....\nअगदी फोटोसारखं दिसतंय चित्र \nअगदी फोटोसारखं दिसतंय चित्र \nमस्त बॉनेटची चमक तर....\nमस्त बॉनेटची चमक तर....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mfucto", "date_download": "2018-12-15T22:05:01Z", "digest": "sha1:RZBQY746343FYUDP42FVNOP2DRL5ODWJ", "length": 17825, "nlines": 265, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mfucto Marathi News, mfucto Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nडीटीएच, केबलसाठी एकच दर\nमाहुलवासींचा आझाद मैदानात ठिय्या\n'बदल व्हावा सरकारी योजनांपासून'\nशरयूनंतर आता चंद्रभागेतीरी आरती\nराफेल: भाजप घेणार ७० पत्रकार परिषदा\n‘स्टरलाइट प्रकल्प पुन्हा सुरू करा’\n‘बग’ बघतोय फेसबुकवरील फोटो\nश्रीलंका: महिंदा राजपक्षे यांचा अखेर राजीन...\nभारत हा खरा मित्र: ट्रम्प\nपाकच्या मंत्र्याचा बीबीसीवर लाचखोरीचा आरोप...\nदुबईत भारतीय गिटारवादकाचा मृत्यू\nगेल्या चार वर्षांत २.३३ लाख कोटींची वसुली\nडेबिट कार्डसाठीही आकारले जाते शुल्क\nनव्या वर्षात व्याजदर घटणार\nघाऊक महागाईच्या दरात घसरण\nकोर्टाच्या निकालाचे स्वागत, मी निर्दोषच: अ...\nकृषिकर्जमाफीचा निर्णय व्यवहार्य ठरणार नाही...\nभारताचे ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्त्युत्तर\nश्रेयस, सिद्धेशची दमदार शतके\nअल बरकत, सुळे गुरुजी शाळा विजयी\nप्रियांकानंतर परिणीती चोप्राही बोहल्यावर\nईशा अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटींनी वाढली ...\nपुन्हा दिसला दीपिकाच्या मानेवरचा RK टॅटू\n'विंक गर्ल' प्रिया वॉरियर यंदा गुगलवर हिट\n'द हंग्री' ठरणार जगातील सर्वात मोठा अनकट च...\n'केदारनाथ'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या...\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nराफेल क���लिन चीटनंतर मोदी पुन्हा क..\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली ..\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, ..\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा..\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अ..\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या..\nपरदेशी मुलावर विश्वास ठेवू शकत ना..\nपाकिस्तान दूतावासातून २३ भारतीय प..\nमागील २५ सप्टेंबरपासून सुरू असलेले प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हे आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा प्राध्यापक महासंघाने (एमफुक्टो) बुधवारी केली.\nराज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये व अनुदानित कॉलेजांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचा सध्या संप सुरू आहे. मुळात शिक्षण क्षेत्रातील लोकांना संप करायला लागणे हीच गोष्ट खरेतर कोणत्याही राज्यासाठी अथवा देशासाठी लाजिरवाणी असते. मात्र, आपल्याकडे ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.\nप्राध्यापकांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरूच\nमंगळवारी शिक्षणमंत्र्यांशी बैठक झाल्यानंतरही मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय एमफुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेने घेतला आहे.\nप्राध्यापकांचा संप; महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट\nराज्यात प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, यापूर्वीच्या ७२ दिवसांच्या आंदोलनाचे वेतन मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील २५ हजार प्राध्यापक संपावर गेल्याने महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. विशेष म्हणजे काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू असतानाच प्राध्यापकांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.\nप्राध्यापकांचे उद्यापासून बेमुदत 'काम बंद'\nविविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून ते उद्या, मंगळवारपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने उद्याच प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. मात्र आपल्या मागण्यांबाबत तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका प्राध्यापक संघटनेने घेतली आहे.\nशिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांना जेलभरो करावे लागले आहे. राज्यभरातील कॉलेजांमध्ये प्राध्यापकांच्या सुमारे ७० हजार जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यात येत नसल्याने उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे.\nराफेल: काँग्रेसविरुद्ध भाजप घेणार ७० पत्रकार परिषदा\nमुंबई: माहुलवासींचा आझाद मैदानात ठिय्या\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nछत्तीसगडसाठीही 'फोटोफंडा'; उद्या ठरणार CM\nमाजी NCP खासदार निवेदिता माने शिवसेनेत\nविराट-अजिंक्यचे ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्त्युत्तर\nकाश्मीरः नागरिक-जवानांमध्ये धुमश्चक्री, ७ ठार\nराफेल प्रकरणी चुकीची माहिती दिलीः शरद पवार\nमी कोणालाही घाबरत नाही: छगन भुजबळ\nव्हिडिओ: मुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/hyderabadi-cheken-dum-biryani-recipe-marathi/", "date_download": "2018-12-15T21:59:35Z", "digest": "sha1:XAIJGFGV4KPGHXBT3K7HIAATOJCPYXPB", "length": 5098, "nlines": 57, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Hyderabadi Dum Biryani Recipe in Marathi - हैद्राबादी दम बिर्याणी रेसेपी", "raw_content": "\nHyderabadi Dum Biryani Recipe in Marathi : हैद्राबादी दम बिर्याणी रेसेपी संपूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. ज्यालोकांना नॉनव्हेज खाण्याची आवड आहे खास त्यांच्यासाठी येथे खास Hyderabadi Cheken dum biryani recipe घेऊन आलो आहोत.\nतर शिकूया कशी बनवतात चिकन बिर्याणी हैद्राबादी स्टाईल मध्ये.\n2 हैद्राबादी चिकन बिर्याणी साठी साहित्य\n८ ते १० हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या.\nदीड चमचा अद्रक लसून पेस्ट.\n१ चमचा लाल तिखट (मिरची पावडर)\n१/४ चमचा हळद पावडर\n३/४ चमचा गरम मसाला\n३/४ कप पुदिना पाने\n२ चमचे लिंबू रस\nहैद्राबादी चिकन बिर्याणी साठी साहित्य\n१/२ कप उकळलेले दुध\nलवंग, दालचिनी, इलायची आणि काळे मिरी.\n२ चमचे घी आणि ५ चमचे तेल\n२ कप बासमती तांदूळ (उकडल्या नंतर घी, लवंग, दालचिनी, तेज पत्ता, पुदिना आणि मीठ घालून फ्राय केलेले)\nचिकन ४ ते ५ तास मसाला लावून मेरीनेट करा आणि बाजूला ठेवा. एका भांड्या मध्ये १ चमचा तेल गरम करून त्यामध्ये कापलेले कांदे भाजून घ्या.\nएका भांड्यात दुधामध्ये केसर भिजवा. एका कुकर मध्ये तेल घालून मेरीनेट केलेले चिकन फ्राय करा. यानंतर त्याच कुकर मध्ये एक लेयर तांदूळ आणि घी टाका यानंतर भाजलेले कांदे, कापलेली कोथंबीर आणि केसरवाले दुध घालून झाकण लावा आणि २५ ते ३० मिनिट शिजू द्या.\nजास्त चांगल्या चवीसाठी बिर्याणी मातीच्या भांड्यात शिजवा आणि त्याचे झाकण गच्च लावण्यासाठी कणकेचा लेप लावून झाकण झाका.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-petrol-pump-chip-scam-57263", "date_download": "2018-12-15T21:44:09Z", "digest": "sha1:PYI46WMCBQPKDXD7UWNMQYTOJPSTS724", "length": 13880, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news petrol pump chip scam पेट्रोल पंपांवरून रोज ३५ लाखांची लूट | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल पंपांवरून रोज ३५ लाखांची लूट\nमंगळवार, 4 जुलै 2017\nनागपूर - पल्सर चिपच्या माध्यमातून एकट्या नागपूर जिल्ह्यात दररोज सरासरी ३५ लाख रुपयांनी ग्राहकांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. वर्षाचा हिशेब काढल्यास ही लूटमार कोट्यवधींच्या घरात जाते. ग्राहकांच्या खिशाला कात्री मारून पेट्रोलपंप चालकांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे.\nनागपूर - पल्सर चिपच्या माध्यमातून एकट्या नागपूर जिल्ह्यात दररोज सरासरी ३५ लाख रुपयांनी ग्राहकांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. वर्षाचा हिशेब काढल्यास ही लूटमार कोट्यवधींच्या घरात जाते. ग्राहकांच्या खिशाला कात्री मारून पेट्रोलपंप चालकांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे.\nमुंबई पाठोपाठ नागपूरमध्येसुद्धा क्राइम ब्रॅंचने छापे टाकुन आतापर्यंत तीन पेट्रोलपंपावर पल्सर चिप जप्त केल्या. अशा चिप लावलेल्या पंपांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे कळते. त्यावर क्राइम ब्रॅंच नजर ठेवून आहे. टप्प्याटप्प्याने कारवाई केली जात आहे. त्यामुळे आणखी अनेक पंप क्राईम ब्रॅंचच्या तावडीत सापडणार असल्याची चर्चा आहे. ठाणे गुन्हे शाखेने पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये पल्सर चिप बसविणारा मास्टरमाइंड प्रा. विवेक शेट्येला अटक केली. त्यामुळे पेट्रोल पंपचालकांचे ‘पाप’ चव्हाट्यावर आले आहेत.\nनागपूर शहरात एकूण ८��� पेट्रोल पंप आहेत. शहरासह जिल्ह्यात एकूण ३५० पेट्रोल पंप आहेत. नागपूर शहरातून सुमारे ५ लाख लिटर पेट्रोलची दिवसाला विक्री होते. जिल्ह्यातून १२ लाख ५० हजार लिटर पेट्रोलची विक्री होते. ७९ रुपये प्रतिलिटरप्रमाणे एकूण ९ कोटी ८७ लाख ५० हजार रुपयांच्या दररोज विक्री होते. पल्सर चिप पेट्रोल वेंडीग मशीनमध्ये बसवल्यास जवळपास प्रतिलिटर ४० ते ८० मिलि प्रतिलिटर सरासरी पेट्रोलची चोरी केली जात आहे. कमीतकमी चाळीस मिलि प्रतिलिटर चोरीचे प्रमाण घेतल्यास दररोज ३५ लाख रुपये किमतीचे पेट्रोल पंपमालक चोरी करीत असल्याचे उघड होते. चोरीशिवाय वेगवेगळ्या युक्‍त्या वापरूनही ग्राहकांची लूट केली जात आहे. वैधमापन अधिकारी यांना ‘सेट’ केल्यास दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची रक्‍कम पेट्रोल पंपचालक कमावतात. हा सर्व पैसा सामान्य जनतेचा खिशातून चोरला जात आहे. गुन्हे शाखेच्या छापेमारीमुळे पेट्रोल पंपचालकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, सामान्य नागरिकांना या कारवाईमुळे दिलासा मिळाला आहे.\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/entertainment/7921-bigboss-season-12-start-from-today", "date_download": "2018-12-15T20:48:46Z", "digest": "sha1:VOLW7AT4EI2NE7CTZ26YS6PJSEYMRIAF", "length": 6663, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बिग बॉस 12 आजपासून होणार सुरु - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबिग बॉस 12 आजपासून होणार सुरु\nरिअॅलिटी शो बिग बॉसचे यंदाचे 12 वे सीझन आहे, पाहा कसे असणार आहे बिग बॉसचे घर\nयंदाचे बिग बॉसचे घर कसे आहे, हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.\nबिग बॉसच्या संपूर्ण घराचे डिझाइन लोकप्रिय चित्रपट निर्माता-डिझायनर ओमंग कुमार यांनी केलेले आहे.\nबिग बॉसच्या 12 व्या पर्वांत एक नविन थीम आपल्यांला पाहायाला मिळणार आहे.\nहे घर सुंदर डिझाईन केले आहे. या घरातला कानाकोपऱ्यात आपल्यांला समुद्र किनाऱ्यावरचा सहवास लाभेल.\nघरातला एकमेव भाग असा आहे जो बदलला गेला नाही तो म्हणजे जेल-काळ कोठडी.\nजेलचे लोकेशन गार्डन परिसरात आहे. हे जेल मागच्या वर्षी सारखेच आहे.\nबिग बॉसचे 12 वे पर्व आज रात्री 9 वाजता सुरू होणार आहे.\nतर बिग बॉसचा 12 वा सीजन कसा आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\n‘न्यूड’सीनेमाला ओपनिंग फिल्मचा बहुमान\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-farmer-organic-farming-66795", "date_download": "2018-12-15T21:29:30Z", "digest": "sha1:DIR2WZ7YYEZN7LUC7VVME7RCV4Z7NB2G", "length": 11982, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news farmer Organic farming सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव होणार | eSakal", "raw_content": "\nसेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव होणार\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nपुणे - सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिभूषण पुरस्काराने गाैरविण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी गाैरविण्यात येते. सेंद्रिय शेती करणाऱ्या ८ विभागांतून ८ शेतकऱ्यांना पुरस्कारांनी, तर एका संस्थेला असे एकूण ९ पुरस्कार देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.\nपुणे - सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिभूषण पुरस्काराने गाैरविण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी गाैरविण्यात येते. सेंद्रिय शेती करणाऱ्या ८ विभागांतून ८ शेतकऱ्यांना पुरस्कारांनी, तर एका संस्थेला असे एकूण ९ पुरस्कार देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.\nरासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे शेतजमिनीचा पाेत खालावत असून, भविष्यात जमीन शेती याेग्य राहणार नसल्याचा धाेका निर्माण झाला आहे, तर दिवसेंदिवस सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत अाहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीमध्ये विविध प्रयाेग करून सेंद्रिय शेती यशस्वी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राेत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये सेंद्रिय शेतीचा वेगळा विभाग केला आहे. या विभागांमध्ये राज्याच्या विविध ८ विभागांमधून ८ शेतकरी आणि एका संस्थेला कृषिभूषण (सेंद्रिय शेती) या पुरस्कारांनी गाैरविण्यात येणार आहे.\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे वि��्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवालचंदनगर - रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी...\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्‍वासक प्रयोग\nसिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/online-sbi-bank-account-opening/", "date_download": "2018-12-15T21:57:57Z", "digest": "sha1:BQ52CZBJVO6BULSUER7BO7FXYHME5JZU", "length": 4936, "nlines": 45, "source_domain": "www.marathigold.com", "title": "SBI बैंक अकाऊंट घरबसल्या कसे ओपन कराल? जाणून घ्या", "raw_content": "\nYou are here: Home / Money / SBI बैंक अकाऊंट घरबसल्या कसे ओपन कराल\nSBI बैंक अकाऊंट घरबसल्या कसे ओपन कराल\nसध्या भारतीय स्टेट बैंक दोन प्रकारचे खाते ऑनलाईन उघडण्याची सुविधा देत आहे. त्यापैकी एक आहे डिजिटल सेविंग्‍स अकाउंट आणि दुसरा इंस्‍टा सेविंग्‍स अकाउंट, यासाठी तुम्हाला बैंकेच्या ब्रांच मध्ये जाण्याची गरज नाही. एसबीआई डिजिटल सेविंग्स अकाउंट आणि एसबीआई इंस्टा सेविंग्स अकाउंट दोन्ही 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या भारत���य निवासी नागरिक ओपन करू शकतात. हे खाते ते स्वतः संचालित करू शकतात.\n1 डिजिटल आणि इंस्‍टा अकाउंट काय आहे\n2 खाते कसे सुरु कराल\n4 सुविधा कोणत्या मिळणार\nडिजिटल आणि इंस्‍टा अकाउंट काय आहे\nएसबीआय अनेक प्रकारचे बैंक बचत खाते सादर करते. यापैकी एसबीआई डिजिटल सेविंग्स आणि एसबीआई इंस्टा सेविंग्स अकाउंट्स नियमित बचत खात्याच्या तुलनेत कमी सुविधांच्या सोबत आहे.\nखाते कसे सुरु कराल\nदोन्ही खाते ऑनलाईन एसबीआय च्या YONO मोबाईल एप मधून आणि एसबीआय च्या वेबसाईट sbi.yono.sbi वर जाऊन उघडू शकता.\nजर तुम्हाला त्वरित खाते उघडायचे असेल तर तुम्हाला आधार, पैन आणि मोबाईल नंबर याची आवश्यकता राहील.\n31 मार्च 2019 पर्यंत तुम्ही झिरो बैलेंस ठेवला तरी दंड लागू होणार नाही परंतु त्यानंतर दंड लागू होऊ शकतो.\nतुम्हाला बैंक डेबिट कार्ड सह एटीम कार्ड देईल.\nतुमच्या पसंती अनुसार तुम्ही होम ब्रांच निवडू शकता.\nएक ग्राहक केवळ एकच खाते उघडू शकतो.\nकेवाईसी करण्यासाठी बैंकेच्या शाखेत जावे लागेल.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_25.html", "date_download": "2018-12-15T20:32:07Z", "digest": "sha1:LXF54OEGJBWTH5TRKXPE27IJLS7NFT36", "length": 3864, "nlines": 104, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: माधव शिरवळकर यांची ध्वनीमुद्रित मुलाखत (पॉडकास्टींग)", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nमाधव शिरवळकर यांची ध्वनीमुद्रित मुलाखत (पॉडकास्टींग)\nमहाराष्ट्र मंडळ, लॉस अँजेलिस, अमेरिका, यांनी घेतलेली मुलाखत खालील दुव्यावर ऐकता येईल. सदर मुलाखत ही पॉडकास्टींग प्रकारची म्हणजे ध्वनीमुद्रित आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमाधव शिरवळकर यांची ध्वनीमुद्रि��� मुलाखत (पॉडकास्टीं...\nसंगणक जगत वरील अभिप्राय -1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60126", "date_download": "2018-12-15T21:18:57Z", "digest": "sha1:ESANHOWAU6WHMWM4DPWSNPU5SR5WSYNG", "length": 15579, "nlines": 289, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीतक हे नवे - रिक्षावाला आणि मी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीतक हे नवे - रिक्षावाला आणि मी\nसंगीतक हे नवे - रिक्षावाला आणि मी\nकामावर जायला, उशीर व्हायला.,\nग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..\nसाडेआठ वाजता, आलेय नाक्याला,.\nवाजले की आता बाराऽऽ\nग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..\nदुपार तशी मस्त होती, पण गर्लफ्रेंड आपली, (रुनम्याची हो) त्रस्त होती\nपोहोचायचे होते टायमावर, पण सारी लाईने व्यस्त होती\nरिक्षा काही मिळत नव्हती, वेळ नुसती पळत होती\nदिसत होती लांबून लांबून, पण येत नव्हती थांबून थांबून\nजायचे होते तिला जिथे,\nरिटर्न भाडे नव्हते तिथे\nडबल भाडे द्यावे लागेल,\nतीन गुणा लगान सारखा,\nटोल चौपट द्यावा लागेल\nअर्ध्या रस्त्यावर सोडेन तुला,\nतिथून चालत जावे लागेल\nपैसे सुट्टे आधीच काढा,\nनसल्यास ताई रस्ता सोडा\nरिक्षा पिवळी, पोर सावळी\nउन्हात थांबून पडली काळी\nदया कोणाला येत नव्हती\nमाया तर एक मेमसाब होती\nयाडं लावलंऽऽ याड लावलं रेऽऽ\nरिक्षावाल्यांनी या याड लावलं रे ....\nगर्लफ्रेंड अखेर वैतागली, आणि लावला तिने फोन..\nम्हणजे आपल्या रुनम्यालाच हो, आणखी आहे कोण\nलाईट कॅमेरा अ‍ॅक्शन मुजिक ..\nनात्याला काही नाव नसावेऽऽ तू ही रे मेरा रुनम्याऽऽ\nनाक्याला तुझी वाट बघतेऽऽ लौकर ये रे रुनम्याऽऽ\nपाऊस आला जोरात, आणि मडके गेले वाहून\nअर्धी मुंबई तुंबली, तरी रुनम्या आला धावून\nआला तर आला, वर बोलतो कसा ..\nलाईट कॅमेरा अ‍ॅक्शन नाचो ..\nउरात होतेय धडधड लाली गालावर आली\nरिक्षा नाही सापडली आन आठवण माझी झाली\nलई दुरून आलोया, गाव फिरून आलोया\nआनं तुझ्याचसाठी रिक्षावाली घेऊन आलोया ..\nरिक्षा आली, रिक्षावालीही आली\nमहिला शक्ती, इथेही सरस झाली\nपण स्टोरी ईथेच, दि एण्ड नाही झाली\nसंगीतिका अभी.... बाकी है मेरे दोस्त \nलाईट कॅमेरा अ‍ॅक्शन, धरा ताल\nहे मीटर धावे तुरूतुरू\nआता झाले नाही सुरू\nतरी बत्तीस कसे दाखवते हे..\nतरी द्यावे लागणार होतील तितके\nलै म्हंजी लै भारी\nलै म्हंजी लै भारी\nआज पहिल्यांदा असे घडलेय. मी\nआज पहिल्यांदा असे घडलेय. ���ी माझ्या गर्लफ्रेंडबद्दल लिहिलेय आणि चांगले प्रतिसाद येत आहेत. भरून आलंय. आता लग्न करायला हरकत नाही \nलई दुरून आलोया, गाव फिरून\nलई दुरून आलोया, गाव फिरून आलोया\nआनं तुझ्याचसाठी रिक्षावाली घेऊन आलोया >> भारीच\nधन्यवाद आता ही स्पर्धा\nआता ही स्पर्धा असल्याने वोट अपील करायला हरकत नाही\nमत देणार्‍या मायबोलीकरांसमोर दोन ऑफर ठेवतो,\nऑफर क्रमांक एक -\n१) जर मी पहिला आलो, तर एका आठवड्यात मायबोली सोडून जाईन\n२) जर दुसरा आलो, तर दोन महिन्यांनी मायबोली सोडून जाईन\n३) जर तिसरा आलो तर तीन वर्षांनी मायबोली सोडून जाईल.\nयापैकी काहीच न झाल्यास ............ झेला आयुष्यभर\nऑफर क्रमांक दोन -\n१) जर मी पहिला आलो, तर वर्षाला एकच धागा\n२) जर मी दुसरा आलो, तर महिन्याला दोनच धागे\n३) जर मी तिसरा आलो तर आठवड्याला तीनच धागे\nयापैकी काहीच न झाल्यास ............ दिवसाला एक धागा... आणि रात्रीला आणखी एक धागा\nतळटीप - स्पर्धेचा निकाल माझ्या बाजूने लागल्यावर तुम्हाला कोणती ऑफर हवीय यासाठी स्वतंत्र पोल काढण्यात येईल\nखुप म्हणजे खुपच भारी..मस्त\nखुप म्हणजे खुपच भारी..मस्त जमलय\nतुझ्या दोन प्रतिक्रियांसकट संगीतक लै भारी\n@ऋन्मेष बर कर पगले अब\nबर कर पगले अब रूलायेगा क्या\nसंशोधक, आपले नाव पटकन संयोजक\nसंशोधक, आपले नाव पटकन संयोजक वाचले. म्हटलं आता यांना काय झाले\nऋ, मस्तच संगीतक. तुझ्या ऑफर\nतुझ्या ऑफर मात्र भारी आहेत.\nबस् कर पगले, अब रूलायेगा\nबस् कर पगले, अब रूलायेगा क्या\nऋन्मेष, देव करो, आणि तुमचा पहिल्या तीनांत क्रमांक न येवो. आम्हांस तुमच्या विरहाची कल्पनाहि करवत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/03/blog-post_03.html", "date_download": "2018-12-15T21:39:22Z", "digest": "sha1:VLL6OEEKZ3USGQV7K4X5ZM4NFHUHUURR", "length": 8700, "nlines": 112, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: ब्लॉगच्या जगात - अफगाणिस्तान मध्ये...", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nब्लॉगच्या जगात - अफगाणिस्तान मध्ये...\nगेल्या महिन्यातली गोष्ट. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात स्टीव्ह ग्रोव्ह अफगाणिस्तानात गेला होता. गुगलच्या युट्युबतर्फे त्याच्याकडे जी कामगिरी देण्यात आली होती ती ��ोडी जिकीरीची होती. अफगाणिस्तानात जाऊन तिथलं माध्यमाचं जग, आणि मुख्यत्वे तिथल्या इंटरनेटच्या संबंधातलं वातावरण त्याला अभ्यासायचं होतं. ह्या अभ्यासासाठी गुगलच्या प्रतिनिधींचं एक पथकच अफगाणिस्तानला गेलं होतं. त्यात स्टीव्ह होता.\nअफगाणिस्तानातल्या आपल्या काही दिवसांच्या वास्तव्यात, आणि भटकंतीत, त्याला एक अफगाण तरूणी भेटली. तिचं नाव परी अकबर. अफगाणिस्तान सरकारी कार्यालयात परी नोकरी करीत होती. नुकतीच तिला तिची नोकरी गमवावी लागली आहे. त्याचं कारण एकच - परी ब्लॉग लिहीत होती. त्या ब्लॉगचं नाव मिलाद. ह्या वेब पत्त्यावर तुम्ही परीचा ब्लॉग पाहू शकता. तुम्हाला पर्शियन (दैरी) लिपी वाचता येत नसेल तर तो मजकूर तुम्ही वाचू शकणार नाही. पण मजकूराची लांबी तुमच्या डोळ्यात भरल्याशिवाय राहणार नाही. परी अकबर अफगाणिस्तानातल्या स्त्रियांचे प्रश्न आपल्या ब्लॉगमधून सातत्याने मांडत होती. तिच्या ब्लॉगला वाचकवर्गही लाभत होता. जसजशी वाचकसंख्या वाढत गेली तसतसा परीच्या मागे इतर सहकाऱ्यांचा ससेमिरा सुरू झाला. परीला तिचा ब्लॉग थांबवण्यासाठी सतवणं सुरू झालं. पण परी बधली नाही. तिने लिखाण चालूच ठेवलं. ब्लॉगची लोकप्रियता कमी होईना, ती वाढतच राहिली. शेवटी परीला धमक्या येऊ लागल्या. आता आपला जीव धोक्यात आला आहे हे परीनं जाणलं. तिने आपली सरकारी नोकरी सोडली..\nपरीसारखेच इतरही दहा-बारा ब्लॉगर्स स्टीव्हला अफगाणिस्तानात भेटले. आपण म्हणतो की 2011 मध्ये आता अफगाणिस्तान मुक्त आहे. पण परंपरेतही काही अदृश्य तालिबानी वृत्ती लपलेल्या असतात.\nस्टीव्ह ग्रोव्हने ही सारी हकीगत युट्युब च्या अधिकृत ब्लॉगवर दिली आहे. ती ह्या पत्त्यावर तुम्हाला वाचता येईल.\nगंमत पहा, की स्टीव्ह आणि गुगल - युट्युबच्या पथकाला अफगाणिस्तान सरकारने अधिकृतपणे आमंत्रण देऊन बोलावलं होतं. आपल्या देशातल्या माध्यम स्थितीचा आढावा ( to examine the content landscape in the region and look for ways to develop and promote more local media in the country) त्या पथकाने घ्यावा अशी अफगाण सरकारची अपेक्षा होती. पण....\nमला वाटतं स्टीव्हने लिहीलेली सगळीच हकीगत मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्याच्याच शब्दात वाचावी...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी त��ान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nअहो, चिमुकली इसापनीती 100 वर्षांची झाली...\nअसाही एक सलमान खान - भाग 2\nमूठभर माणसं, आणि शेतभर कणसं.....\nब्लॉगच्या जगात - अफगाणिस्तान मध्ये...\nअसाही एक सलमान खान...भाग 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T20:13:04Z", "digest": "sha1:XLCLO4R6URUK4APWJAX6P2OCG3PO2EME", "length": 15337, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुण्यातून घातपात कटप्रकरणी आणखी दोन तरुणांना अटक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात ��ाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune पुण्यातून घातपात कटप्रकरणी आणखी दोन तरुणांना अटक\nपुण्यातून घातपात कटप्रकरणी आणखी दोन तरुणांना अटक\nपुणे, दि. ११ (पीसीबी) – नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड कायम आहे. घातपात कटप्रकरणी आणखी दोन तरुणांना पुण्यातून दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.\nवैभव राऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याच��� या टोळीचा कट होता, असा पोलिसांनी दावा केला आहे.\nअटक केलेल्या आरोपींनी स्वत: टोळी करून घातपाताची तयारी सुरू केली होती की त्यांच्यामागे एखादी संघटना वा व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यात येत आहे,असे ‘एटीएस’ने सांगितले आहे. आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने तिघांना १८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.\nPrevious articleचिंचवडमध्ये पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकवणारा अटक; ७ मोबाईल फोन हस्तगत\nNext articleपुण्यातून घातपात कटप्रकरणी आणखी दोन तरुणांना अटक\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nकोंढव्यात अंगात दैवी शक्ती येत असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीसह तरुणीवर लैंगिक अत्याचार\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nहवेत उडणाऱ्यांना जनतेने जमिनीवर उतरवले; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला\nमध्य प्रदेशमध्ये बसपा ठरणार किंगमेकर; मायावतींनी आमदारांना दिल्लीत बोलावले\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: पाचही संशयितांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल\nखडकवासला येथे फिरायला गेलेल्या दोन कुटूंबातील सात जण बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D.html", "date_download": "2018-12-15T20:52:41Z", "digest": "sha1:HS3SKWOAN4L6XUYY3ORIDX2MDBGK3O3O", "length": 25836, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | स्पेक्ट्रम लिलावास केंद्राची मंजुरी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » स्पेक्ट्रम लिलावास केंद्राची मंजुरी\nस्पेक्ट्रम लिलावास केंद्राची मंजुरी\n=सरकारी तिजोरी खणखणणार, वस्त्रोद्योगासाठी ६ हजार कोटी=\nनवी दिल्ली, [२२ जून] – केंद्र सरकारने आज एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पेक्ट्रमच्या लिलावाला परवानगी दिली. या लिलावामुळे सरकारच्या तिजोरीत ५ लाख ६६ हजार कोटींची भर पडणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. नॅशनल मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या निर्णयाची माहिती दिली. भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासातील स्पेक्ट्रमचा हा सर्वात मोठा लिलाव असल्याचे जेटली यांनी सांगितले.\nप्रिमियम म्हणून ओळखल्या जाणार्‍या ७०० एमएचझेड बँड स्पेक्ट्रमच्या लिलावाला प्रथमच मंजुरी देण्यात आली. यामुळे मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्याचा खर्च ७० टक्क्याने कमी होणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. या लिलावाचे दर आणि अन्य तपशील ठरवण्याचा अधिकार ट्रायला देण्यात आला आहे. ट्रायच्या अहवालानंतर लवकरच या स्पेक्ट्रमचा लिलाव अतिशय पारदर्शी पद्धतीने होईल, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.\nस्पेक्ट्रम लिलावाची कागदोपत्री प्रक्रिया १ जुलैपासून सुरू होईल. ६ जुलैला लिलावपूर्व बैठक होईल. लिलावाची प्रत्यक्ष प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज आह���. या लिलावातून दूरसंचार खात्याला ५ लाख ६६ हजार कोटींचा महसूल प्राप्त होण्याचा अंदाज आहे. हा मसहूल खात्याच्या २०१४-१५च्या २ लाख ५४ हजार कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नापेक्षा दुपटीने जास्त राहणार आहे. २३०० मेगाहर्टस्‌च्या स्पेक्ट्रमच्या लिलावातून ६४ हजार कोटी मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय दळणवळण क्षेत्रातील विविध शुल्क आणि सेवांच्या माध्यमातून ९८,९९५ कोटी रुपये मिळणार आहेत.\nवस्त्रोद्योगासाठी ६ हजार कोटी\nवस्त्रोद्योग क्षेत्रासाठी ६ हजार कोटींच्या विशेष पॅकेजलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे रोजगाराच्या १ कोटी संधी उपलब्ध होतील. त्यातील ७० टक्के महिलांना मिळतील, असे जेटली म्हणाले. येत्या तीन वर्षात वस्त्रोद्योग क्षेत्रात १ कोटी रोजगार निर्माण होणार असून, यासाठी सरकारने ६ हजार कोटींची तरतूद केली आहे, असे वस्त्रोद्योग खात्याच्या सचिव रश्मी वर्मा यांनी सांगितले. या पॅकेजबाबतचे सादरीकरणही त्यांनी यावेळी केले.\nबिहारची राजधानी पाटण्यातील गंगा नदीवरील गांधीसेतूच्या पुनर्निर्माणालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ५.५ किमी लांबीच्या या सेतूवर १,७४२ कोटी रुपये खर्च करून चारपदरी रस्ता बांधला जाणार आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील प्रस्ताव १५ वर्षांपासून प्रलंबित होता.\nकेंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर भाजपानेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे, याकडे लक्ष वेधले असता जेटली म्हणाले की, त्यांच्यावर सरकारचा पूर्ण विश्‍वास आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरही हल्ला चढवला होता, असे विचारले असता जेटली म्हणाले की, डॉ. स्वामी यांच्या विधानाशी पक्ष सहमत नसल्याचे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय ���ॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=मौर्य यांचा बसपाला रामराम= लखनौ, [२२ जून] - विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या उत्तरप्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बसपाला आज बुधवारी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/maharashtra/8792-information-of-balasaheb-thackeray", "date_download": "2018-12-15T22:01:24Z", "digest": "sha1:SU3GZU5OHRPTGRHDXU2SN4D732C5AKBN", "length": 13220, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...आणि बाळासाहेबांच्या 'या' वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांचं मराठी माणसासाठी असलेलं योगदान हे कधीच न विसरण्यासारखं आहे. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्याबाबतच्या या विशेष गोष्टी जे विरोधकांना उघडपणे धमकी द्यायचे, जे मुंबईला देशाची राजधानी बनवू इच्छित होते, ज्यांच्या दरबारात विरोधक देखील सहभागी व्हायचे. असं बेधडक बिनधास्त व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे.\nबाळासाहेब ठाकरे यांचे बालपणीचे नाव बाळ केशव ठाकरे होते. पुढे बाळासाहेब ठाकरे या नावाने त्यांची ओळख निर्माण झाली.\nबाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते नंतर ते राजकारणी बनले. बाळासाहेब हे एक लोकप्रिय क्रांतिकारक व्यंगचित्रकार होते. 1950 च्या सुमारास टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत त्यांच्येच रेखाटलेले व्यंगचित्रे छापले जाई. सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. 1950 मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यासोबतही काही काळ काम केले. ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. मात्र 1960मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली.\nबाळासाहेब ठाकरेंना 'हिंदूहृदय सम्राट' म्हटले जायचे. त्यांची भाषणं ऐकण्यासाठी लाखो लोक एकत्रित व्हायचे.\n19 जून, 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधे नारळ फोडून आपल्या मित्रांसह \"शिवसेना\" हा पक्ष तयार केला.\nबाळासाहेब ठाकरे यांची विशेष गोष्ट म्हणजे ते कधीही कोणाला भेटले नाहीत. ज्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे त्यांनी घरी यावे, असे त्यांचे मत होते. भारतातील सर्व दिग्गज नेते आणि कलाकार त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील त्यांच्या ‘मोतीश्री’ या घरी यायचे.\n1990 या काळात, काश्मीर मधील इस्लामी दहशतवाद्यांनी कश्मिरी पंडितांना तिथून हकलावायला लावले होते. त्यावेळी अमरनाथ यात्रा सुरू होती. दहशतवाद्यांनी ती अमरनाथ यात्रा थांबविण्याची धमकी दिली होती. दहशतवाद्यांनी अशी धमकी दिली होती की जो कोणी या यात्रेसाठी येईल तो परत घरी जाणार नाही. तेव्हा बाळासाहेबांनी असे निवेदन केले की, 99% हज यात्रेकडे जाणाऱ्या फ्लाइट मुंबई विमानतळावरून जातात. मक्का-मदीनाला येथून प्रवास कसा केला जातो बघूया. आणि त्यांच्या या बेधडक वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली.\nबाळासाहेब ठाकरे यांचे काही विशेष छंद होते. जसे की सिगार, वाईन इ. त्यांच्या बहुतेक फोटो किंवा मुलाखातीमध्ये त्यांच्या हातात पाईप किंवा सिगार असायचे. 1995 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांनी पाईपची सवय तर सोडली परंतु सिगारची सवय ही मृत्यू नंतरच सुटली.\n1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावर 6 वर्षे निवडणूक लढवण्याची बंदी आणली गेली होती परंतु बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही.\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात भरपूर दुःखं देखील होती. आधी त्यांच्या पत्नीचा मृत्यू नंतर मोठा मुलगा बिंदूमाधव यांचे कार अपघातात निधन नंतर दुसरा मुलगा जयदेव यांच्या बरोबर मतभेद आणि आपला लाडका भाचा राज ठाकरे याचा नवीन पक्ष तयार करणे. राज ठाकरे यांना बाळासाहेबांचे उत्तराधिकारी असेही मानले जायचे.\nअशा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात मराठी आणि हिंदुत्ववादाचा 'भगवा' सतत फडकवत ठेवला. आणि बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तीमत्व आजही हिंदुहृदयसम्राट म्हणून आजही मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे.\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इत��हास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-12-october-2018/articleshow/66170877.cms", "date_download": "2018-12-15T22:04:06Z", "digest": "sha1:IRNU4WLFX2EBW3XA4AGUAOYWXG7KQ46B", "length": 16743, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: rashi-bhavishya-of-12-october -2018 - Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ ऑक्टोबर २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ ऑक्टोबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ ऑक्टोबर २०१८\nमेष : आजचा दिवस आध्यात्मिकदृष्टीने वेगळा अनुभव देणारा असेल. गूढ आणि रहस्यमय विद्या शिकण्यात जास्त रस घ्याल. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होतील. नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी दिवस चांगला नाही. प्रवासात अचानक अडचणी येतील. राग आणि जिभेवर नियंत्रण ठेवा.\nवृषभ : आज दांपत्य जीवनाचा विशेष आनंद घ्याल. सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी भटकंती किंवा छोटा प्रवास करून दिवस आनंदात घालवाल. नातेवाईक किंवा मित्रांसोबत उत्तम भोजनाचा आनंद घ्याल. परदेशी नातेवाईकांकडून वार्ता कळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापाऱ्यांच्या व्यापापात वाढ होईल. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात यश, प्रतिष्ठा मिळेल.\nमिथुन : कार्यात सफलता, यश किर्ती मिळविण्यासाठी दिवस शुभ आहे. घरात सुख-शांती राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभाचे योग येतील. आज खर्च होईल पण तुम्हाला तो अनावश्यक वाटणार नाही. खोळंबलेली कामे सरळमार्गी पूर्ण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवा.\nकर्क : आज दिवस शांततेत व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. शारीरिक आणि मानसिक अस्वथतेमुळे बेचैन व्हाल. अचानक खर्च होईल. प्रिय व्यक्तींशी वाद-विवादामुळे रुसवे-फुगवे होतील. भिन्न लिंगी व्यक्तींबाबत असलेले आकर्षण तुम्हाला अडचणीत आणेल. यात्रा, प्रवास, नवीन कार्याचा शुभारंभ करू नका. प���ट तसेच पचनसंस्थेशी संबंधित समस्या सतावतील.\nसिंह : आज परिवारात नाराजीचे वातावरण राहील. परिवारातील सदस्यांसोबत रुसवे-फुगवे होतील. आईचे आरोग्य बिघडेल. मनात नकारात्मक विचार आल्याने निराश व्हाल. जमीन, घर, वाहन इत्यादींच्या दस्ताऐवजांवर हस्ताक्षर करण्यासाठी दिवस चांगला नाही. नोकरदार वर्गाला नोकरीत चिंता जाणवेल. महिलावर्ग तसेच पाण्यापासून सावध राहा.\nकन्या : आरोग्य चांगले राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे आपले हृदय पाणावेल. भाऊ-बहिणींसोबत वेळ चांगला जाईल तसेच त्यांच्याकडून लाभही होईल. प्रतिस्पर्ध्यांची चाल निष्फळ ठरेल. भाग्यवृद्धीचा योग असल्याने अविचाराने नुकसान होण्याची शक्यता आहे. गूढ आणि आध्यात्मिक गोष्टीत सिद्धी प्राप्त होईल.\nतूळ : द्विधा मनस्थिती राहील. महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. नवीन कार्याचा प्रारंभ करू नका. जिभेवर नियंत्रण ठेवल्यास कौटुंबिक कलह होणार नाहीत. हटवादी स्वभाव सोडून दिल्यास समाधान लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.\nवृश्चिक : परिवारातील सदस्यांसोबत आज दिवस आनंदात जाईल. आरोग्य चांगले राहील. प्रिय व्यक्तीसोबत भेट यशस्वी आणि आनंददायी होईल. आनंदवार्ता कळतील. मित्र तसेच नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. दांपत्यजीवनात आनंद नांदेल. साधारणपणे पूर्ण दिवस आनंदात जाईल.\nधनु : आजचा दिवस कष्टदायक असेल. परिवारातील सदस्यांसोबत रुसवे-फुगवे होतील. स्वभावात राग आणि आक्रमकपणा राहील. यामुळे एखाद्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडेल. वाणी आणि व्यवहारात संयम ठेवा. अपघात होणार नाहीत याची काळजी घ्या. पैसे अधिक खर्च होतील. कोर्टकचेरीच्या कामात सावधनता बाळगा.\nमकर : आजचा दिवस लाभदायक आहे. घरात एखाद्या शुभ प्रसंगाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल तर दिवस शुभ आहे. शेअर-सट्टा यामध्ये धनलाभ होईल. मित्र-नातेवाईक यांची झालेली भेट आनंददायी असेल. सामाजिक क्षेत्रात, नोकरी-व्यवसायात लाभ होईल.\nकुंभ : आज तुमच्यावर वरिष्ठ, वडिलधाऱ्यांची कृपादृष्टी राहील. आपली सर्व कामे सरळमार्गाने पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. आरोग्य चांगले राहील. मान-सन्मान वाढेल. जीवनात आनंदाचा अनुभव घ्याल.\nमीन : थकवा जाणवेल आणि बेचैन व्हाल. मुलांच्या समस्यांमुळे चिं��ा जाणवेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद झाल्याने त्यांची नाराजी ओढवेल. प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. सरकारी कामात अडथळे येतील. मुलासोबत मतभेद वाढेल.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १२ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ ऑक्टोबर २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-duplicate-telephone-exchange-case-54787", "date_download": "2018-12-15T21:11:44Z", "digest": "sha1:BCUW5PPO4EIQALUIGHUDJ35AW4BAT7FC", "length": 11750, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news duplicate Telephone Exchange Case फैज महंमदच्या पोलिस कोठडीत वाढ | eSakal", "raw_content": "\nफैज महंमदच्या पोलिस कोठडीत वाढ\nशनिवार, 24 जून 2017\nलातूर - येथे उघडकीस आलेल्या बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणातील हैदराबादचा संशयित आरोपी फैज महंमद याला शुक्रवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्याला 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.\nलातूर - येथे उघडकीस आलेल्या बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणातील हैदराबादचा संशयित आरोपी फैज महंमद याला श��क्रवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्याला 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.\nया प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 450 पेक्षा जास्त सिमकार्ड जप्त केली आहेत. यातील बहुतांश सिमकार्ड ही रिलायन्स व बीएसएनएल या कंपनीचे आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे ती घेतली जात असल्याचे समोर येत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या ठिकाणांहून सिमकार्ड आणली आहेत. आणखी कोणत्या ठिकाणाहून ती आणली गेली, याचा शोध पोलिस घेत आहेत. लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या सूचनेवरून दहशतवाद विरोधी पथक तसेच स्थानिक पोलिसांनी सहा दिवसांपूर्वी येथील बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज उघडकीस आणले होते. त्यानंतरच्या तपासात आतापर्यंत शहरात चार बनावट एक्‍स्चेंज आढळली. यात प्रमुख संशयित असलेल्या हैदराबादच्या फैज महंमद यालाही पोलिसांनी अटक केली. त्याची पोलिस कोठडीची मुदत आज संपली. पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्याच्याकडून आणखी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.\n\"संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व��यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sts-rest-houses-will-be-updated-127352", "date_download": "2018-12-15T20:56:26Z", "digest": "sha1:UICUTWUWT2U3EIK354EZZ6G56RARC5AS", "length": 13419, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "STs rest houses will be updated एसटीची विश्रांतीगृहे अद्ययावत होणार ; कर्मचाऱ्यांना मिळणार एसीसह स्वतंत्र बेड | eSakal", "raw_content": "\nएसटीची विश्रांतीगृहे अद्ययावत होणार ; कर्मचाऱ्यांना मिळणार एसीसह स्वतंत्र बेड\nरविवार, 1 जुलै 2018\nमुंबई : एसटी परिवहन विभागाच्या विश्रांतीगृहाला कोंडवाड्याचे स्वरूप आल्याकडे \"सकाळ'ने लक्ष वेधले होते. यामुळे महामंडळाकडून तात्काळ पावले उचलत वाहक-चालकांच्या समस्या दूर करण्यासाठी विश्रांतीगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. त्यासाठीचा आराखडा महामंडळाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. लवकरच विश्रांतीगृहांचा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमुंबई : एसटी परिवहन विभागाच्या विश्रांतीगृहाला कोंडवाड्याचे स्वरूप आल्याकडे \"सकाळ'ने लक्ष वेधले होते. यामुळे महामंडळाकडून तात्काळ पावले उचलत वाहक-चालकांच्या समस्या दूर करण्यासाठी विश्रांतीगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. त्यासाठीचा आराखडा महामंडळाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. लवकरच विश्रांतीगृहांचा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमहाराष्ट्र राज्यात राज्य परिवहन विभागाचे (स्टेट ट्रान्सपोर्ट) 253 बस डेपो आहेत. यापैकी मुंबई विभागात मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला- नेहरूनगर, पनवेल, उरण या पाच ठिकाणी बस डेपो आहेत. या बस डेपोंच्या ठिकाणी परगावाहून आलेल्या एसटीच्या वाहक-चालकांच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली असते. राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाला कोंडवाड्याचे स्वरूप आले आहे. यामुळे चालक-वाहकांची पुरेशी झोप होत नसल्याने आरोग्याच्या समस्या उद्‌भवत असल्याची ��क्रार एसटीच्या चालक-वाहकांनी केली होती.\n\"सकाळ'ने या समस्येकडे लक्ष वेधणारी \"विश्रांतीगृहे की कोंडवाडा' अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर महामंडळाला जाग आली असून, विश्रांतीगृहे अद्ययावत करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.\nअसे असेल नवे विश्रांतीगृह\n- संपूर्ण वातानुकूलित व्यवस्था\n- वाहक-चालकांना स्वतंत्र बेड\n- बेडच्या जवळच लॉकर\n- जेवण करण्यासाठी वेगळा डाईनिंग टेबल\n- बाथरूम, स्वच्छातागृहांची संख्या वाढवणार.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठ��� सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-public-transport-st-bus-issues-58071", "date_download": "2018-12-15T20:59:15Z", "digest": "sha1:UQA3V73EMZD3Q7AWUIMP4MDZOE4QWABF", "length": 17236, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news public transport ST bus issues एसटी खड्ड्यात गेली तरी विभाग नियंत्रकांची रजा संपेना ! | eSakal", "raw_content": "\nएसटी खड्ड्यात गेली तरी विभाग नियंत्रकांची रजा संपेना \nशुक्रवार, 7 जुलै 2017\nएसटीची लक्तरे वेशीवर : त्याच ठिकाणी, त्याच मार्गावरील एसटीचा पुन्हा थरार\nरावते साहेब उठा, या आता कोल्हापुरात\nगेल्या दोन महिन्यात एसटीच्या कारभाराचे 'गैरनमुणे' चर्चेत आहेत. यात नोटाबंदीकाळात परस्पर नोटा बदलल्याच्या आरोपांपासून ते चालक वाहकांच्या ड्युट्या लावण्याताना दुजाभाव, स्थापत्य शाखा वर्कशॉप मधील अफरातफरीचे प्रकार या विषयी सकाळ मधून लेखा जोखा मांडणारी मालिकाही प्रसिध्द झाली. तर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्याकेड तक्रारी झाल्या. पण विभाग नियंत्रकांची रजा सपंलेली नाही चौकशी झालेली नाही अशात खुळखुळा गाडीतून एसटीचा धोकादायक प्रवास सुरू असल्याने आता, 'रावते साहेब उठा, सायंकाळ झाली., एसटीच्या अपघाताची वेळ झाली,.. तो थांबविण्यासाठी या आता तुम्हीच या कोल्हापुरात' असे म्हणण्याची वेळ एसटी प्रवाशांवर आली आहे.\nकोल्हापूर : उमा टॉकीज चौकात अपघात झाला दोघांचा जीव गेला 8 जण जखमी झाले त्याचे पुढे काय झाले, विभाग नियंत्रक रजेवर गेले, खुळाखुळा झालेल्या एसटी गाड्यातून धोकादायक प्रवास शहरातून होतो कसा, नोटा बंदीच्या काळात कांही आगारात नोटांच्या संख्येत तफावत आली त्याचे काय झाले, जुन्या एसटीला कमकवूत सुटेभाग जोडले पण बिले चांगल्या दर्जाच्या पार्टस घेतली गेली कशी, मध्यवर्ती बसस्थानकावरून रात्री दहानंतर मुंबईला गाड्या बंद का केल्या, तीन वर्षा पेक्षा अधिक काळ एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अडविल्या कोणी, अशा एसटी महामंडळातील गलथान कारभाराबाबतच्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर सध्या 'विभाग नियंत्रक रजेवर आहेत' एवढेच मिळत आहेत.\nगेल्या दोन महिन्यापासून एसटी महामंडळाचा गलथान कारभारच्या विदारक कथा आणि तक्रारी पालकमंत्री, जिल्हाधिकारींच्या पर्यंत गेल्या पण त्यावर पुढे कार्यवाही काय झाल��� याचे उत्तर कोणच देत नाही. तरीही शहरातील वाढत्या वर्दळ ववाहतुकींची कोंडीत जुन्या एसटी गाड्यातून धोकादायक स्थितीत प्रवासी वाहतुक होते. दोघाचा जीव जातो त्यांच ठिकाणी त्याच मार्गावरील एसटीला दुसऱ्यांदा अपघात सदृष्य दुसरी घटना घडते. लोकांची पून्हा जीव जाण्याची स्थिती येते. तरीह सर्व यंत्रणा चिडीचिपू आहेत. पालकमंत्र्यांनी चौकशी आदेश देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी काय केले हे कोणालाच माहिती नाही, तक्रारदार आमच्या तक्रारींचे काय झाले विचारून थकले पण चौकशी सुरू झाली नाही.\nएसटी महामंडळाचे मुुंबईतील मुख्यालयातील अधिकारी निद्रीस्त असल्यासारखी स्थिती आहे 'जे घडतय ते कोल्हापूरात, आपल्याला काय त्याते नंतर बघू' असा समज करून तेही कार्यालयात हवा खात आहेत. तर विभाग नियंत्रक 'वरून कधी चौकशी यायची तेव्हा येवो तो पर्यंत आक्‍टोबर महिना येईल आपण सेवा निवृत्त होऊ झाले नंतर काय होते ते बघू तो पर्यंत हक्काची रजा काढून रजेच्या संरक्षणात राहू करू. त्यासाठी चर्चेत ठेवावाचे मुलाचे लग्नाचे कारण, प्रत्यक्षात अर्जावर पाय दुखीचे कारण अशी 'नव' 'निती' अवलंबत गेली दिड महिना एसटी विभाग नियंत्रक रजेवर आहेत. विभाग नियंत्रक पदावर प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहेत त्याचे थोड अवघड काम आले की विभाग नियंत्रक रजेवर आहेत एवढे उत्तर देत आहेत.\nया सगळ्या गदोरोळात एसटीचा पून्हा उमाटॉकीज चौकात रॉड तुटला थरार उडाला. यातून एसटीच्या कमकुवत गाड्या हेच कारण चर्चेत आले. या अपघातातील चालक कृष्णा डवरी यांनी प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेतली गंभीर अपघात टळला त्यांचे कौतुक करायलाही विभाग नियंत्रक रजेवर आहेत हेच पालुपद लावले आहे. एसटीच्या गलथान कारभाराची लक्तरे टांगली तरीही एसटीचे विभाग नियंत्रक रजेवर गेले इथ पासून ते एसटीच्या बिघडत्या कारभाराला पालकमंत्री, जिल्हाधिकारी ते विभाग नियंत्रक सगळ्याच पातळ्यांवर असलेली उदासिनता एसटीला खड्ड्यात घालणारी आहे. एसटीला सध्या वाली कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nकळव्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या\nकळवा : कळवा महात्मा फुले नगरमधील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/8832-pil-against-rss-hunkar-rally", "date_download": "2018-12-15T20:15:15Z", "digest": "sha1:COVQQLUQSUT3UWGOSGRHYTDWACWNDXWP", "length": 7242, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "रा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nरा.स्व.सं.च्या हुंकार सभेला आव्हान\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. या सभेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात येत्या 25 नोव्हेंबर रोजी हुंकार रॅलीचं आयोजन संघ आणि त्यांच्याशी जुळलेल्या संघटनांनी केलं आहे. क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात ही रॅली होणार आहे. मात्र सामाजिक जनार्दन मून यांनी या सभेवर विविध आक्षेप घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयात अयोध्यावादाचे प्रकरण प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत ही सभा आयोजित करणे बेकायदेशीर आहे, असं याचिकेत नमूद आहे.\nसोबतच या ठिकाणी एकाच धर्मातील वेगवेगळ्या संगठना एकत्रित येणार असल्याने त्याचा वेगळा परिणाम सुद्धा\nहोऊ शकतो. जो मुद्धा न्यायप्रविष्ठ आहे त्या मुद्याला धरून अशाप्रकारे सभा होऊ नये अशी मागणी यांनी या याचिकेत केली आहे\nदेशभरात तीन ठिकाणी हुंकार रैली होणार आहे त्यात नागपूर हे संघाचं मुख्यालय असल्याने आणि या रैलीत संघ आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या शाखा सहभागी होणार असल्याने या रॅलीला विशेष महत्त्व आहे. आता कोर्ट या याचिकेवर नेमका काय निर्णय देते हे महत्वाचं ठरणार आहे\nसह्याद्री अतिथीगृहात आयोजित इफ्तार पार्टी वादात....\nमुलांना कितव्या वयापासून लग्नाचा अधिकार\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T21:59:59Z", "digest": "sha1:PDLAWVONUDKTE5ZEZ7ZKOQHWPRCJAQM5", "length": 1805, "nlines": 27, "source_domain": "www.marathigold.com", "title": "शहनाज हुसैन उपाय Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T21:31:58Z", "digest": "sha1:UXEJ2YBAQAPZ4Z3MIYO337RIFE6QKKO7", "length": 15982, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भाद्रपद पौर्णिमा - विकिपीडिया", "raw_content": "\nभाद्रपद पौर्णिमा ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.\nहिंदू संस्कृतीनुसार या दिवसाला \"प्रौष्ठपदी पौर्णिमा \" असे म्हटले जाते.\nभाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सणही आहे. या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरूवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण भिक्खू उपासक-उपासिकांना देत असतात. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय एकत्र येऊन भिक्खूंद्वारे अष्टशील ग्रहण करून धम्मरसाचे अमृत श्रवण करतात. बौद्ध उपासक आपल्या घरी मिष्टान्न तयार करून हा सण साजरा करतात.\nबौद्ध सण आणि उत्सव\nहिंदू धर्म • हिंदू सण • हिंदू पंचांग\nवसंत पंचमी • मकर संक्रांति • महाशिवरात्र • होळी • राम नवमी • जन्माष्टमी • गणेश चतुर्थी • चकचंदा • रक्षाबंधन • नवरात्र •\nदसरा • विजयादशमी • दुर्गा पूजा • करवा चौथ • अहोई अष्टमी •लक्ष्मीपूजन • नरक चतुर्दशी • दीपावली • गोवर्धन पूजा • भाऊबीज • तुळशीपूजन • कार्तिक पौर्णिमा\nओणम • पोंगल • रथयात्रा • अराणमुला नौका शर्यत • त्रिचूर पुरम • विषुक्कणि • विनायक चतुर्थी • कारतीगई दीपम •\nदीपावली •मकर संक्रांति • उगादि • महाशिवरात्र • विशाखा उत्सव • तिरुवतिरा\nपौर्णिमा • अमावस्या • एकादशी • प्रदोष • अनंत चतुर्दशी • अक्षय्य तृतीया •\nसोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार •\n• कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एकादशी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्‌तिला एकादशी • जया एकादशी • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्‌मिन�� एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी •\nचैत्र पौर्णिमा • वैशाख पौर्णिमा • ज्येष्ठ पौर्णिमा • आषाढ पौर्णिमा • श्रावण पौर्णिमा • भाद्रपद पौर्णिमा • आश्विन पौर्णिमा • कार्तिक पौर्णिमा • मार्गशीर्ष पौर्णिमा • पौष पौर्णिमा • माघ पौर्णिमा • फाल्गुन पौर्णिमा •\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n• सत्य नारायण कथा • विठ्ठलाची वारी • कार्तिकी एकादशी • गुढी पाडवा • रंगपंचमी • धुळवड • हनुमान जयंती • चैत्रगौर • वटपौर्णिमा आषाढी एकादशी • गुरुपौर्णिमा • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • राखी पौर्णिमा • गोकुळाष्टमी • पोळा • हरितालिका • गणेशोत्सव • गौरीपूजन • नवरात्री • दसरा • कोजागिरी पौर्णिमा • दीपावली • वसुबारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • तुलसी विवाह • त्रिपुरी पौर्णिमा • भगवद् गीता जयंती • दत्तजयंती • मकर संक्रात • महाशिवरात्र • होळीपौर्णिमा •\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०१७ रोजी १७:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/1724-2017-07-18-07-38-43", "date_download": "2018-12-15T20:40:02Z", "digest": "sha1:VIQZARQGI4ADZVU2RLGL77V3EB5ZXEJ6", "length": 4978, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "स्मृती इराणींना आणखी एका मंत्रीपदाची जबाबदारी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्मृती इराणींना आणखी एका मंत्रीपदाची जबाबदारी\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली\nभाजपाचे व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर व्यंकय्या यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनाम सुपूर्द केला.\nनायडू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजवळील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आली. तर शहर विकास मंत्रालय हे नरेंद्र तोमर यांच्याकडे सोपवण्यात आल���.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/ignore-nonvage-1282529/", "date_download": "2018-12-15T21:15:59Z", "digest": "sha1:YO3NU7PDOCO4HH4IF4TYKGIBBLB4QGOZ", "length": 11458, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ignore nonvage | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nश्रावण महिना म्हटलं की जसं रिमझिम बरसणारा पाऊस आणि हिरवळ लगेच डोळ्यासमोर येते तसंच श्रावण महिना म्हटलं की, मांसाहार बंद करून उपवासाचे, व्रत वैकल्याचे दिवस\nश्रावण महिना म्हटलं की जसं रिमझिम बरसणारा पाऊस आणि हिरवळ लगेच डोळ्यासमोर येते तसंच श्रावण महिना म्हटलं की, मांसाहार बंद करून उपवासाचे, व्रत वैकल्याचे दिवस हेही लगेच लक्षात येते.\nकाही धार्मिक विधिनियमानुसार किंवा पूर्वापार चालत आलेल्या काही चालीरीतींमुळे श्रावण महिन्यात वा चातुर्मासात मांसाहार खाणं बंद केलं जातं, पण धार्मिकच कारण या मागे आहे असे नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनातूनसुद्धा काही चालीरीती आल्या असून त्या बरोबरच असतात असे यावरून दिसते. मागील काही लेखांत आपण पाहिले की या ऋ तुमध्ये पचनशक्ती एवढी चांगली नसते. मांसाहार तर पचण्यासाठी जड असतो. पचण्यासाठी खूप वेळ लागतो व वारंवार खाण्यात आला तर पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो, त्यातून अपचन, पित्त होणे इत्यादी अनेक तक्रारी सुरू होऊ शकतात. मांसाहार बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेल व मसाल्यांमुळे यात अधिकच भर पडू शकते. आधी खाल्लेले अन्न व्यवस्��ित पचले असेल तरच पुढील घेतलेल्या जेवणाचा ताण येत नाही. नैसर्गिकरीत्याच जेव्हा पचनशक्ती अल्प असते तेव्हा तिच्यावर मांसाहार (जो पचायला कठीण व वेळखाऊ आहे) वारंवार घेतल्याने आणखीनच ताण येऊन ती अशक्त होऊ शकते.\nया दिवसातील केवळ शाकाहाराने पचनशक्तीवर तेवढय़ा प्रमाणात ताण येत नाही. आतडय़ांच्या हालचाली मंदावत नाहीत. पित्ताच्या तक्रारी व पचनाच्या तक्रारी त्यातून उद्भवत नाहीत व आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते व त्यातून कार्यक्षमता वाढीस लागते. म्हणूनच कमीत कमी श्रावणात का होईना मासांहार टाळला जातो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_427.html", "date_download": "2018-12-15T20:34:29Z", "digest": "sha1:QKV4VDEYUMAW64X2GFN6LWZKFVNO624R", "length": 6302, "nlines": 92, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\n५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार\nदापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार झाले आहेत तर एक कर्मचारी सुदैवाने या अपघातातून बचावला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले असून आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_448.html", "date_download": "2018-12-15T21:22:01Z", "digest": "sha1:QUK7YBUKQL4DEYVIFNYOBJ266CBWKM7U", "length": 12522, "nlines": 92, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नव्या विचारांचे भान ! | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मच��ऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nजगातील कोणत्याही राजकीय शक्तीला आजच्या घडीला धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर विचारांशिवाय पुढे जाता येत नाही. वास्तविक धर्म हा माणसासाठी आवश्यक असतो तो केवळ सामाजिक धारणेसाठी. माणूस हा धर्मासाठी नसून, धर्म माणसांने माणसासाठी बनवलेला आहे. असे असतांना, याच धर्माच्या, जातीच्या नावावर भारतीय राजकारण फिरतांना दिसून येत आहे. आपल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांचा विचार केल्यास जात, धर्म या त्यांच्याठायी गौण बाबी आहेत. मात्र आपण आजही या मुद्द्यांना अतोनात महत्व देऊन, त्यापासून आपले दुसरे जीवन आहे, याचा आपल्याला विसर पडतो. त्यातच कडव्या विचारांच्या संघटना आपल्यावर आपण धर्मासाठी जगलो पाहिजे, धर्मासाठी मेलो पाहिजे, असे विचार बिंबवतात आणि त्यात आपले युवक बळी पडतात. आणि त्या विचारसरणींचा अवलंब करून, त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतात, आणि आपल्या जीवनांचे मातेरे करून घेतांना दिसून येत आहे. प्रत्येक धर्मात शरीर आणि मन यांना एकत्रित आणण्यासाठी अध्यात्माचा एक मार्ग सांगितलेला असतो. त्यामुळे जगातील कोणत्याही धर्मात उपासना आणि प्रार्थना या दोन गोष्टी समान आहेत. जर मानव हा उपासना आणि प्रार्थना करुन स्वत:साठी आणि इतरांसाठी शांतता आणि सद्भावना निर्माण करुन जगण्याचा मार्ग प्रशस्त करत असेल तर तो त्या व्यक्ती धर्माचा आपल्यासाठी लावलेला अर्थ अतिशय योग्य म्हटला जाईल. धर्माला व्यक्ती आणि समाज यांच्या शांतताप्रिय सह अस्तित्वासाठी मानले गेले तर कोणत्याही धर्मामध्ये आपसांत संघर्ष होणार नाही. परंतु मानव समाजासाठी अशा प्रकारची शांतता जर नांदली तर ज्यांच्याकडे अधिकची गुणवत्ता नाही त्यांना त्या-त्या देशांच्या मध्यवर्ती सत्ता केंद्रांवर येताच येणार नाही म्हणून त्या-त्या धर्मातील कडवे किंवा धर्मांध प्रवृत्ती आक्रमक होतांना दिसतात. या प्रवृत्ती जगातल्या बहुतांश धर्मात दिसून येतात. यांची संख्या अत्यंत नगण्य असुनही अशांतता आणि दहशतवाद हा यांचा आधार असतो. भारतातही जी धर्मांध व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे सातत्याने केला जात आहे त्याचाही विचार करावा लागेल. त्यांच्यामध्ये वैयक्तीक विचारांमध्येही बदल घडवावा लागेल. सध्या जग आर्थिक विकासाच्या दिशेना मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे जगातील सर्वच देशांचे राज्यकर्ते आर्थिक गुंतवणूक आणि व्यापाराचा व्यवहार यावरच आपले लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे धर्मांध विचारांचा प्रभाव हा दिवसेंदिवस संकुचित होत जाणार असुन त्याला नव्या पिढीच्या विचारांमध्ये स्थान मिळणार नाही. कारण नवी पिढी ही वैज्ञानिक विचार करणारी असल्यामुळे या पिढीला धर्मभावना भडकावून रस्त्यावर उतरविता येणार नाही याची जाण देशातील प्रतिगामी शक्तीला आता येवू लागली आहे. आजपर्यंत देशात हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर जर कधी रस्त्यावर लढा झालाच तर त्यात कोणताही ब्राह्मण, ठाकूर आणि वैश्य या तीन वर्णातील कोणत्याही वर्णाला जीवीत आणि वित्तीय हानी सोसावी लागलेली नाही. धर्मांधपणे रस्त्यावर जो जमाव उतरविला जातो तो साधारणपणे शूद्र किंवा ओबीसी म्हणजेच बहुजन समाजातील तरुणांचा असतो. या तरुणांनाही आपल्या विकासाचे आता भान आले असुन त्यासाठी वैज्ञानिक विचार आणि शैक्षणिक आधार या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. या व्यतिरिक्त आपण इतस्तत: भटकू नये यावर आता तो गंभीरपणे विचार करु लागला आहे.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/619672", "date_download": "2018-12-15T21:09:19Z", "digest": "sha1:YVSNYVDNEMHWCA5LCGZSCY5H2VDAMVAB", "length": 4955, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकऱयांचा विरोध - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकऱयांचा विरोध\nबुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकऱयांचा विरोध\nऑनलाईन टीम / अहमदाबाद :\nप्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट टेनला आता गुजरातमधील शेतकऱयांनीही विरोध केला आहे. बुलेट टेनच्या प्रकल्पाविरोधत जवळपास एक हजार शेतकऱयांनी मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात धव घेतली. बुलेट टेनसाठीच्या भूसंपादनाला या शेतकऱयांचा विरोध आहे.\nयासंदर्भात, मुख्य न्यायाधीश आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती व्ही. एम. पांचोली यांच्या खंडपीठात जमीन अधिग्रहणास आव्हान देणाऱ्या 5 याचिकांवर सुनावणी सुरू आहे. याशिवाय विरोध करणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात स्वतंत्र प्रतिष्ठापत्र दाखल करुन केंद्राच्या या महत्वाकांक्षी 1.10 लाख कोटी रुपयांच्या योजनेमुळे अनेक शेतकरी प्रभावित झाले असून आम्ही त्याचा विरोध करतो असे म्हटले आहे.\nएमआयएम लढवणार चार महापालिकांच्या निवडणुका\nजवानांसाठी लवकरच एसी जॅकेट : पर्रीकर\nभारत-चीन सीमेवर भूकंपाचा धक्का\nलाल ग्रहावर पाण्याचे अस्तित्व\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nअमेरिकेच्या न्यायालयाने ओबामाकेअरला ठरविले अवैध\nमिझोरामला मिळाले नवे सरकार\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/author/patil_p", "date_download": "2018-12-15T21:00:50Z", "digest": "sha1:L6WPZT2GXRCMJAEQOW6ZA5XGLCQ5WN77", "length": 13416, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Parashuram Patil, Author at तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nDecember 16th, 2018 Comments Off on इंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nवृत्तसंस्था/ भुवनेश्वर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमने नवा इतिहास घडविताना पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत बेल्जियमने इंग्लंडचा 6-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. ...\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nDecember 16th, 2018 Comments Off on प्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nराफेलप्रकरणी विनंती : कॅग, पीएसीला अहवाल देण्याचा मुद्दा बदलण्याची मागणी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलासा दिला असला तरी प्रतिज्ञापत्रातील कॅग व पीएसीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. केंद्र सरकारने या मुद्यावर बदल करण्याचा ...\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nDecember 16th, 2018 Comments Off on आंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nवृत्तसंस्था/ चेन्नई पुढील दोन दिवसांत आंध्रप्रदेश आणि उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून यामुळे 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच ...\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nDecember 16th, 2018 Comments Off on राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nगोवा विद्यापीठ पदवीदान सोहळ्य़ात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती प्रतिनिधी/ पणजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित केले जाणार असून शैक्षणिक क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोवा विद्यापीठाच्या 31 व्या पदवीदान सोहळ्य़ात ...\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nDecember 16th, 2018 Comments Off on लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nसतीश धोंड, विजय पुराणिक यांच्या उपस्थ��तीत बैठक प्रतिनिधी/ पणजी गोव्याच्या संघटनमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गोव्यात दाखल झालेल्या सतीश धोंड यांच्या उपस्थितीत भाजपच्या विविध शाखांच्या पदाधिकाऱयांची बैठक शनिवारी घेण्यात आली. गोव्याचे पालक संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह गाभा समिती पदाधिकारी यांचीही बैठकीला ...\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nDecember 16th, 2018 Comments Off on श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकोलंबो श्रीलंकेतील राजकीय वादात अडकलेले पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी शनिवारी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आह. आता या पदावरून बडतर्फ करण्यात आलेले रानिल विक्रमसिंघे रविवारी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील असे मानले जात आहे. राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना हे विक्रमसिंघे यांना पुन्हा ...\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nDecember 16th, 2018 Comments Off on केरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nवाळपई प्रतिनिधी पश्चिम घाटाचा समृद्ध वारसा म्हणून गणल्या जाणाऱया सत्तरी तालुक्मयाच्या महागाई अभयारण्याच्या परिक्षेत्रात सुमारे पाच पट्टेरी वाघांचे अधिवास आजही कायम असून ठिकठिकाणी त्यांचे दर्शन होत आहे. गोवा व कर्नाटक दरम्यानच्या राज्यांना जोडणारा केरी चोर्ला मार्ग हा म्हादई अभयारण्याच्या ...\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nDecember 16th, 2018 Comments Off on फोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nप्रतिनिधी/ कुडचडे फोणकुली, सावर्डे येथे एका घरावर रेतीवाहू ट्रक कोसळल्याने घराची भरपूर हानी झाली असून घटना घडली त्यावेळी घरात झोपलेली अनुराधा वि. नाईक (52 वर्षे) ही महिला तसेच ट्रकचालक निंगप्पा बाबू हुंडरी (कर्नाटक) हे जखमी झाले आहेत. त्यांना काकोडा ...\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nDecember 16th, 2018 Comments Off on उपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nप्रतिनिधी/ रत्नागिरी मुंबई विद्यापीठाअंतर्गत 800 महाविद्यालयांत 9 लाख विद्यार्थीसंख्या झाली आहे. रत्नागिरी उपकेंद्रांची ताकद वाढवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सक्षम नसल्याने नवे अभ्यासक्रम सुरू करता येत नाहीत. लवकरच पालघर, वेंगुर्ले येथे नवीन उपकेंद्�� सुरू केले जाणार असून तिथे ...\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nDecember 16th, 2018 Comments Off on यशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nप्रतिनिधी/ सातारा सातारा जिह्यात एकमेव नामांकित वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक डॉ. अतुल भोसलेसह तिघेजण नातेवाईकांना पाहण्यासाठी यशवंत न्युरोसर्जन हॉस्पिटलला भेट देण्यास गेले होते. नातेवाईकांशी विचारपूस करत ते परत लिफ्टने खाली येत असताना लिफ्टच्या बिघाडाने ...\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T20:26:00Z", "digest": "sha1:F2LU5TGGTOZVQEXKTDFIYBRS2MPH2QQU", "length": 16192, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "काश्मीरमध्ये मेजरसह तीन जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जार��\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh काश्मीरमध्ये मेजरसह तीन जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nकाश्मीरमध्ये मेजरसह तीन जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nश्रीनगर, दि. ७ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमध्ये चार जवान शहीद झाले आहेत. गुरेज भागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या परिसरात दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले असून यामध्ये एक मेजर आणि तीन जवानांचा समावेश आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. श्रीनगरपासून १२५ किमी अंतरावर असणाऱ्या गुरेज येथे आठ दहशतवादी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, लष्कराने त्यांचा घुसघोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावला.\nसोमवारी मध्यरात्री उत्तर काश्मीरमधील बांदीपोराच्या गुरेज सेक्टरमध्ये आठ दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. यावेळी सुरक्षा दलाने या आठही दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला आणि जवानांवर मोर्टारही डागले. यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले. यावेळी २ दहशतवाद्यां खात्मा करण्यात जवानांना यश आले. ही चकमक अद्याप सुरूच आहे.\nPrevious articleकळसुबाई शिखरावर गरवारे निसर्ग प्रेमी ग्रुपचा यशस्वी ट्रेक…\nNext articleकाश्मीरमध्ये मेजरसह तीन जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nजे नको तेच मतदारांनी उखडून फेकले – उध्दव ठाकरे\nचाकण येथे ‘गायछाप’ या तंबाखू विक्री कंपनीचा ट्रेडमार्क वापरुन बनावट तंबाखू...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nजेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करणारा सीसीटीव्हीत कैद\nमध्य प्रदेशात शालेय अभ्यासक्रमात अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनचरित्राचा समावेश – शिक्षणमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/m-arathi-film-preview/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-116062200014_1.html", "date_download": "2018-12-15T21:49:15Z", "digest": "sha1:DWAOPVX3IJ4GLS7GJDCYCEYD67MUGZXN", "length": 9883, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा 'यारी दोस्ती' | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमैत्रीची नवी परिभाषा सांगणारा 'यारी दोस्ती'\nमराठी सिनेसृष्टी आता जसजशी बहरत चालली तसे यात नवनवीन प्रयोगही होताना दिसत आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नव्याकोऱ्या चेहऱ्यांना घेऊन सिनेमा करण्याचा नवा ट्रेंड आता रुजू होताना दिसत आहे. असाच एक किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित 'यारी दोस्ती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शांतनु अनंत तांबे ल��खित, दिग्दर्शित 'यारी दोस्ती' हा सिनेमा ५ ऑगस्टरोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे दिसत नसले तरीही त्यांच्या मैत्रीचे बंध यात ठळकपणे जाणवत आहेत.\nबिपीन शहा मोशन पिक्चर्सच्या भावना बिपीन शहा प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित 'यारी दोस्ती' सिनेमातून राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप याच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. तर 'माझी शाळा' या चित्रपटातून झळकलेला आकाश वाघमोडे मुख्य भूमिकेत दिसेल. आशिष गाडे, सुमित भोकसे, श्रेयस राजे हे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे. यांच्यासोबतच 'उर्फी' फेम मिताली मयेकर एका वेगळ्या लूकमध्ये पहायला मिळणार आहे. मैत्रीची नवी परिभाषा सांगणाऱ्या या सिनेमात संदीप गायकवाड, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्याही भूमिका पहायला मिळणार आहेत\nभारतासोबत चिनी लोकांना नकोय मैत्री\nफ्रेण्डशिप डे म्हणून साजरा करा फेसबुकचा वर्धापनदिन\nमस्ती करताना झाला मृत्यू (व्हिडिओ)\nविनोदी: असे असतात खरे मित्र\nमित्रांशी थोडी मस्ती अशी ही...\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41860942", "date_download": "2018-12-15T20:56:01Z", "digest": "sha1:T2FJKJXGYOF37UXMKMMTEW7OZCXSGIW7", "length": 29049, "nlines": 171, "source_domain": "www.bbc.com", "title": "शेअर बाजारात तेजी : पैसे कमावण्याची हीच योग्य वेळ? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nशेअर बाजारात तेजी : पैसे कमावण्याची हीच योग्य वेळ\nऋजुता लुकतुके बीबीसी मराठी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा सेन्सेक्समधली तेजी कशामुळे\nदिवाळीनंतर भारतीय शेअर बाजार सातत्याने वर चढताना दिसत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे निर्देशांक अक्षरश: चौखूर उधळत आहेत. पण हा वाढता आलेख उत्साहाची चिन्हं घेऊन आला आहे की सावधतेनं गुंतवणूक करण्याची आणि सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं\nशुक्रवारी 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 10,452 तर बाँबे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स निर्देशांक 33, 685 या विक्रमी उच्चांकी पातळीवर बंद झाले. 1 नोव्हेंबर या एकाच दिवसात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना 1,08,000 कोटी रुपयांनी श्रीमंत केलं.\nपण सध्या शेअर बाजारातून असा घसघशीत परतावा मिळत असला तरी देशातील केवळ 2-3 कोटी लोकच शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत.\nलग्न, पोस्ट, इन्स्टाग्राम, हॅशटॅग आणि पैसा\nवाशी खाडी बनते आहे रेल्वेचं डम्पिंग ग्राउंड\nत्यामुळे बाजारात असं सकारात्मक वातावरण असताना सामान्य गुंतवणूकदारांनी त्याचा कसा फायदा उचलावा\nसामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजारात भीती वाटत असते ती त्यातल्या जोखमीची. परतावा निश्चित नसतो, त्यामुळे गुंतवलेले पैसे कमी होतील ही भीती असते. पण अर्थतज्ज्ञ अभिजीत फडणीस यांच्यामते महागाईचा वाढता दर लक्षात घेता शेअर बाजारातल्या गुंतवणुकीला पर्याय उरणार नाही.\nते सांगतात, \"अर्थव्यवस्था वाढते तसे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढतात. आणि हे परिमाण मानलं तर 2013 सालापासून (तेव्हा निफ्टी 5600वर होता) 2017 पर्यंत निफ्टीने 10400चा टप्पा ओलांडला आहे. म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना दरवर्षाला चक्रवाढ व्याजाने किमान 15 टक्क्यांचा परतावा दिला आहे.\"\nजगभरात व्हॉट्सअॅप बंद; सोशल मीडियावर धुमाकूळ\n'बहिष्कारातच आमचं आणि आमच्या मुलांचं तारुण्य गेलं'\n\"बँकेतल्या मुदतठेवींवरचे व्याजदर कमी झाले आहेत. सोन्याचे दर गेली तीन वर्षं स्थिर आहेत. घरांच्या, जमिनींच्या किंमती वाढण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी शेअर बाजारात अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक आणि त्यातून मिळालेला 15 टक्के परतावा, हा आश्वासक असाच आहे.\"\nशिवाय, शेअर बाजाराच्या पुढच्या वाटाचालीबद्दलही ते सकारात्मक आहेत. \"नोटाबंदी होऊन एक वर्षं झालं आहे. वस्तू आणि सेवा करासाठीच्या (GST) नोंदणी दरम्यान 50,000 नवीन कंपन्यांनी नोंदणी केली आहे. अशावेळी सरकारी उत्पन्न वाढून त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार आहे. आणि म्हणून ही तेजीची फक्त सुरुवात म्हणजे पायाभरणी आहे,\" डॉ. फडणीस यांना वाटतं.\nपण गुंतवणूक करताना काही पथ्य पाळण्याचा सल्ला डॉ. फडणीस देतात.\nशिवसेना 2019 लोकसभा निवडणूक भाजपविरोधी आघाडीतून लढवणार\nराज ठाकरेंना मराठी फेरीवाल्या महिलांचा सवाल, 'आता आम्ही काय करायचं\nपहिला सल्ला, गुंतवणुकीचे निर्णय घाईने न घेता निफ्टीचा स्तर थोडा खाली जाण्याची वाट बघावी.\nआणि दुसरं म्हणजे, निर्देशांक चढे राहण्याचा अंदाज असल्यामुळे इंडेक्स फंडात गुंतवणुकीचा त्यांचा सल्ला आहे.\nमागच्या वर्षभरात देशाने दोन मोठ्या आर्थिक घडामोडी पाहिल्या - नोटाबंदी आणि त्यानंतर GST अंमलबजावणी. हे दोन्ही निर्णय दूरगामी परिणाम करणारे आहेत, यात शंकाच नाही. पण शेअर बाजाराची यावर प्रतिक्रिया काय आहे\nनोटाबंदीचे जे परिणाम होते ते वर्षभरात शेअर बाजाराने अनुभवले आहेत. GSTचा परिणाम बाजारावर आता जाणवत आहे.\nप्रतिमा मथळा सामान्य गुंतवणूकदारांसाठी संधी\nज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळकांच्या मते GSTची वाटचाल आश्वासक आहे. अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या काळात अस्वस्थता अपेक्षित होती. पण अंमलबजावणी अपेक्षेपेक्षा सुरळीत झाल्याचं टिळक सांगतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार, असा त्यांचा होरा आहे.\nसरकारच्या बँक क्षेत्रातल्या सुधारणा, जगातील इतर देशांच्या तुलनेत सुस्थितीत असलेली अर्थव्यवस्था, चांगला झालेला मान्सून, यांमुळे आर्थिक घडी सुखावह असल्याचं त्यांचं निरीक्षण आहे. \"आर्थिक सुस्थिती, गुंतवणु��ीसाठी पैशांची उपलब्धता आणि गुंतवणुकीची सुरक्षितता, या निकषांवर भारतात गुंतवणुकीची चांगली संधी आहे,\" असं टिळक यांनी सांगितलं.\n...आणि त्यानं ट्रंप यांना ट्विटरवरून गायब केलं\nबाल्फोर जाहीरनामा शतकपूर्ती : त्या 67 शब्दांसाठी पॅलेस्टिनींना हवी ब्रिटनकडून माफी\nत्याचवेळी सामान्य गुंतवणूकदारांसाठी त्यांनी सबुरीचा सल्लाही दिला आहे.\nगुंतवणूक कुठे, किती आणि कशी करायची, हे महत्त्वाचं ठरणार असल्याचं ते सांगतात. कारण बाजार तेजीत आहे याचा अर्थ सगळेच शेअर चालत आहेत, असं नक्कीच नाही.\nत्यामुळे शेअरची निवड, गुंतवणुकीची मुदत, याचा अभ्यास गरजेचा आहे. तज्ज्ञांचा योग्य सल्ला महत्त्वाचा असेल.\nशिवाय नोव्हेंबर महिना असल्यामुळे जे नियमित गुंतवणूकदार आहेत त्यांनी आधीच्या गुंतवणुकीचा आढावा घेण्याची योग्य वेळ असल्याचं ते सांगतात.\nकंपन्यांचे तिमाही निकाल आले आहेत. त्यानुसार पोर्टफोलिओची फेररचना करण्याची, म्युच्युअल फंडाचा फेरआढावा घेण्याची ही योग्य वेळ आहे. वर्षभरातील कर बचतीचं उद्दिष्ट ठरवलं असेल तर त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.\nपण ही गुंतवणूक करताना सकारात्मक राहूनही अभ्यासपूर्ण गुंतवणुकीचा सल्ला त्यांनी दिला आहे.\n'परकीय संस्थांचा विश्वास, मग आपला का नाही\nएकट्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा विचार केला तर निफ्टीची स्थापना झाली 1996मध्ये 1000 या पायापासून झाली. आणि पुढच्या 21 वर्षात निर्देशांकाने दहा हजारांचा टप्पा ओलांडला. वित्तीय संस्थांकडून निघणारे वेल्थ रिपोर्ट असं सांगतात की निफ्टीतली गुंतवणूक दर सहा वर्षांनी दुप्पट होते.\nअमेरिका, इंग्लंड, इतर युरोपीय देश, जपान यांनी मागच्या काही वर्षांत सातत्याने भारतीय बाजारात गुंतवणूक केली आहे. 2017 साली आतापर्यंत देशात 56,000 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे.\nप्रतिमा मथळा बाँबे स्टॉक एक्सचेंज\nशेअर बाजार विश्लेषक आशुतोष वखरे यांनी नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवलं आहे.\n\"आपली अर्थव्यवस्था चोख आहे. भारत ही जगातील एक वाढणारी अर्थव्यवस्था आहे, यावर जागतिक स्तरावर विश्वास असताना भारतीय लोक तिच्यावर विश्वास का दाखवू शकत नाहीत\" असा प्रश्नच वखरे यांनी केला आहे.\nट्रंप यांच्या आशिया दौऱ्यात काय होणार\nटोकियो मोटर शोमध्ये एकाहून एक भन्नाट काँसेप्ट कारची रेलचेल\n\"वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. नोटाबंदी आणि GSTचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे. शिवाय व्यवसायासाठी पोषक वातावरण असल्याचा संदेश नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीमुळे गेला आहे,\" ते सांगतात.\n\"सरकारी बँकांना केंद्र सरकारने 12,000 कोटींची मदत देऊ केली आहे. हे निर्णय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीपासून आपण लांब राहू शकत नाही,\" असं वखरे यांचं म्हणणं आहे.\nआणि म्हणून थेट गुंतवणुकीची भीती वाटत असेल तर निदान म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून पैसे वाढवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.\n'शेअर बाजारातील सुरक्षा वाढली'\nअगदी सुरुवातीपासून शेअर बाजार असुरक्षित, असं आपण ऐकत आलो आहोत. जोखीम आणि त्यातही यापूर्वी इथं झालेले घोटाळे, यामुळे आपल्या मनात भीती तयार झालेली असते. पण गुंतवणूक तज्ज्ञ जयंत विद्वांस यांनी सध्याच्या परिस्थितीत नेमका हाच विचार खोडून काढला आहे.\n\"अलिकडे शेअर व्यवहार ऑनलाईन होतात. डिमॅट अकाऊंट हे सुरक्षित आहे. त्यामुळे गैरव्यवहारांचा निम्मा धोका कमी झाला आहे,\" विद्वांस सांगतात.\nआणखी एक सुरक्षेचा मुद्दा आहे तो सुरक्षित गुंतवणुकीचा. तिथेही बरीच प्रगती आहे. घटत्या व्याजदरांमुळे अगदी ज्येष्ठ नागरिकही निवृत्तीवेतनासाठी म्युच्युअल फंडावर अवलंबून आहेत, असं त्यांचा अनुभव सांगतो. त्यामुळे जास्त परतावा मिळवून देण्याच्या दृष्टीने भविष्याची तरतूद म्हणूनही शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित आहे.\nगुंतवणुकीच्या बदलत्या सवयी पाहिल्या तर हीच गोष्ट अधोरेखित होते.\nपृथ्वीचा श्वास कोंडला; कार्बन डायऑक्साईडचा उच्चांक\nचेन्नईला पावसाचा दणका, करुणानिधींचंही घर पाण्यात\nअँफी वेबसाईटच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील स्थानिक गुंतवणूकदार SIPच्या माध्यमातून दर महिन्याला 4,500 कोटी रुपये म्युच्युअल फंडात गुंतवत आहेत.\nशेअर बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा सुरक्षित पर्याय आहे, असं विद्वांस यांचं म्हणणं आहे. म्हणूनच त्यांनी सल्ला दिला आहे तो जोखीम स्वीकारण्याची तयारी लक्षात घेऊन गुंतवणूक करण्याचा.\nप्रतिमा मथळा शेअरमधील गुंतवणूक किती सुरक्षित\nथेट शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर 3-4 वर्षांचं उद्दिष्ट ठेवावं, त्यानंतर गुंतवणुकीचा पुन्हा आढावा घ्यावा असं ते सांगतात. आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी कमी धोक्याचे 'बॅलन्स्ड फंड' त्यांनी सुचवले आहेत.\nशिवाय 'बॅलन्स्ड अँडव्हांटेज फंड' हा बाजारात नवीन आलेला फंड त्यांच्यामते गुंतवणुकीसाठी योग्य आहे.\nशेअर बाजारात येताना एक मंत्र पाळावा लागतो. इथं येऊन शिकू नका. शिकून इथं या. म्हणजे प्रत्येक गुंतवणुकीचा निर्णय पारखून आणि अभ्यासपूर्वक घ्या.\nएक अभ्यास म्हणजे, शेअरच्या मूलभूत घटकांचा म्हणजे कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती, आगामी योजना वगैरे. आणि दुसरा अभ्यास म्हणजे, टेक्निकल किंवा तांत्रिक.\nपेशाने सीए असलेले आणि शेअर बाजाराचा विशेष अभ्यास असलेले निखिलेश सोमण यांनी थेट शेअर बाजारात गुंतवणूकीवर भर दिला आहे. सध्या बाजारात आलेली तेजी तांत्रिक दृष्ट्या शाश्वत आहे, असं त्यांना वाटतं.\n'बेरोजगार मराठा तरुणांनी नेतृत्व करण्याची हातची संधी घालवली'\nराहुल गांधी खरंच मार्शल आर्टमध्ये 'ब्लॅक बेल्ट' आहेत का\n\"तांत्रिकदृष्ट्या मोठ्या कंपन्यांचे समाधानकारक तिमाही निकाल, बाजारात असलेली रोखता, त्यामुळे पैशाची उपलब्धता, GSTची सुलभ अंमलबजावणी आणि नोटाबंदीचं भूत उतरल्यामुळे येत्या काळात बाजार आणखी वर जाऊ शकेल,\" असं सोमण यांचं म्हणणं आहे.\nनिफ्टीचा विचार केला तर नजीकच्या काळात निर्देशांक 10,500चा टप्पा गाठू शकतो, यासाठी खालची पातळी त्यांनी 10,200 पर्यंतची धरली आहे.\nत्यामुळे गुंतवणूकदारांनी न घाबरता बाजारात यावं. आणि तेजीनंतरही अजून खाली असलेल्या निवडक शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. दीर्घ मुदतीत शेअर बाजार चांगला परतावा देऊ शकेल, असं त्यांना वाटतं.\nप्रतिमा मथळा सुरक्षित, दीर्घ मुदतीची गुंतवणूक\nदेशाची अर्थव्यवस्था, राजकीय घडामोडी, सरकारी धोरणं, वित्तीय संस्था आणि देशांतर्गत आकडेवारी, सामाजिक, औद्योगिक परिस्थिती याचे परिणाम वेळोवेळी शेअर बाजारावर होत असतात.\nत्याचबरोबर एक महत्त्वाचा घटक आहे तो जागतिक राजकारणाचा. अमेरिका विरुद्ध उत्तर कोरिया यांच्यातील जुगलबंदी, युरोपीय महासंघातील बदल, अमेरिकन फेडरल बँकेचं व्याजदर धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर, अशा गोष्टीही बाजारावर तात्काळ परिणाम घडवून आणतात.\nपण, सध्याच्या परिस्थितीत अशा गोष्टींचा दीर्घकाळ परिणाम जाणवणार नाही, असं तज्ज्ञांना वाटत आहे.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mandarwaani.blogspot.com/2007/10/", "date_download": "2018-12-15T21:01:36Z", "digest": "sha1:PHLPH6GGIEGH46AFRSEQOVJXLNFXLSZC", "length": 7710, "nlines": 85, "source_domain": "mandarwaani.blogspot.com", "title": "गोष्टी मनातल्या: October 2007", "raw_content": "\nअक्षरधारा - कोथरुडमधे पुस्तकांचे झाड, १ लाख मराठी पुस्तके... अशी जाहिरात बघितल्यावर कोणाचे पाय प्रदर्शनाकडे वळणार नाहित माझेही तसेच झाले. गेल्या शनिवारी संध्याकाळी थोडा रिकामा वेळ काढून कर्वे रस्त्यावरील अंबर हॉलमधे प्रदर्शन बघायला गेलो, तर ही झुंबड उडालेली होती. बाहेरच त्यांची जाहिरात चालू होती... झाडावरील पुस्तक ओळखा आणि एक पुस्तक मोफत मिळवा. ४ पर्यावरणविषयक पुस्तकांपैकी एक पुस्तक मोफत देणार होते. परंतु मी आतील पुस्तके बघण्यास जास्त उत्सुक असल्यामुळे, तिथे फारसा वेळ न घालवता आत शिरलो.\nआत शिरताक्षणीच मला धक्का बसला. एका बाजूला चक्क कपडयांचा स्टॉल होता. त्याच्या पलीकडे आणखी बरेच असेच स्टॉल्स होते. परंतु तेव्हढ्यात माझे लक्ष हॉलमधे गेले आणि मग भरपूर पुस्तके दिसू लागली. पुस्तकांचा भरपूर साठा होता. काही काही जुनी लहानपणी वाचलेली पुस्तके परत तिथे पाहून मन भूतकाळात जात होते. पुस्तकांमुळे सुटट्या कशा मजेत जायच्या त्याची आठवण झाली.\nमी एका विशिष्ट पुस्तकाच्या शोधात आहे - रक्तरेखा - ले. प्रदीप दळवी. एक अप्रतिम पुस्तक. पूर्वी वाचलेले आहे, पण आता मला त्याची एक प्रत स्वतःसाठी हवी आहे. गेले बरेच दिवस मी ते शोधत आहे. परंतु \"साठा उपलब्ध नाही\" हेच उत्तर ऐकायला मिळत होते. मला आशा होती कि या प्रदर्शनात तरी ते मिळेल. धक्कादायक गोष्ट अशी निघाली की तिथे प्रदीप दळवींचे एकही पुस्तक दिसले नाही :( काउंटरवर चौकशी केली असता तसेच उत्तर मिळाले - \"साठा नाही\".\nकाही महिन्यांपासून मी प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके खरेदी करत आहे. त्याच्यापूर्वी माझी धाव फक्त पु.ल., व.पुं. पर्यंतच असायची. यावेळेस पण जरा वेगळी पुस्तके घेतली आहेत.\n१. माझी कॉर्पोरेट यात्रा - रमेश जोशी\n२. कुरुक्षेत्र - सुबोध जावडेकर\n३. नक्षत्रांचे देणे - आरती प्रभू\n४. गर्भार्थ - डॉ. बाळ फोंडके\nएक गोष्ट मला या प्रदर्शनाबद्द आवडली नाही ती म्हणजे अव्यवस्थितपणा. कुठलेही पुस्तक कुठेही ठेवलेले होते. एकच पुस्तक ४-५ ठिकाणी दिसत होते. आत्मचरित्राच्या बाजूला सिडने शेल्डनचा अनुवाद. मुलांची पुस्तके एका कोपर्‍यात तर चित्रकलेची पुस्तके दुसर्‍या टोकाला. टेबल्सची मांडणी तर इतकी विचित्र होती, की, लक्षात ठेवून एखादे टेबल राहणार नाही याची काळजी घ्यावी लागत होती. खेळती हवा तर नावाला पण नव्हती. उगाच कुठेतरी २-४ पंखे दिसले, पण त्यांच्याकडू वारा येईल तर शप्पथ\nपुस्तकांची विक्री वाढवायची असेल तर या गोष्टींची पण काळजी घेतली पाहीजे. जास्तीत जास्त ग्राहकवर्ग कसा येईल, आणि परत परत कसा येईल हे बघितले पाहिजे. नाहीतर अवघड आहे....\nतो आणि ती (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_973.html", "date_download": "2018-12-15T21:10:08Z", "digest": "sha1:TXQ4PFU3SB3ZSQLXUF2627WV4GJ6DGWH", "length": 13809, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मित्रपक्षांना महत्व ! | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोब��रा करणे, नैराश्येतून आत...\nआगामी लोकसभा निवडणूकांना सामौरे जाण्यासाठी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी आप आपली रणनिती आखायला सुरूवात केली आहे. निवडणूकांचे निकाल हाती आल्यानंतर, पंतप्रधान पदांचा उमेदवार ठरविता येईल, अशी भूमिका घेऊन काँगे्रसने एक पाऊल मागे येत, घटकपक्षांना सोबत घेण्यावर भर दिला आहे. नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी निवडणूकांना सामौरे जाण्यासाठी देश पिंजुन काढण्याची माझी तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्याला पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही असे देखील त्यांनी एका मुलाखतीत सुचित केले. तसेच राष्ट्रव्यापी आघाडीऐवजी, राज्यस्तरावर एकत्र येण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता देखील पवार यांनी व्यक्त केली. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी आणि देवेगौडा यांच्यासह देश पिंजून काढण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. मला पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही, सोनिया गांधी व देवेगौडा यांनाही तशी आस नसावी, असे मला वाटते. त्यामुळे आम्ही तिघे देश पिंजून काढू. जेणेकरुन भाजपला सक्षम पर्याय असल्याचा विश्‍वास लोकांना वाटेल, असे पवार यांनी म्हटले. वास्तविक पाहता पवारांची पंतप्रधान पदांची सुप्त इच्छा लपून राहिलेली नसली, तरी त्यांना वास्तविकतेचे भान आहेत. त्यामुळे विरोधक भाजपाच्या विरोधात एकत्र येत तिसरा पर्याय देऊ शकतात अशी चर्चा जोर धरू लागली आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून विरोधकांचा प्रभाव काही पडत नव्हता, त्यामुळे अनेकजण विरोधकांना निष्क्रिय संबोधून विरोधकांची हेटाळणी करायचे, मात्र मागील सहा महिन्यात जर देशभरातील राजकारणांचा बाज बघितला असता, विरोधक सहा महिन्यापासून सक्रिय झाल्यामुळे पुढीन निवडणूका या सोप्या नाहीत, हे एव्हाना भाजपला देखील कळून चुकले आहे. त्यातच विरोधकांनी घटक पक्षांची मोट बांधण्यास सुरूवात केली, असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. अनेक मित्रपक्ष देखील आता स्वबळावर लढण्याची भाषा करू लागले आहे. त्याची सुरूवात शिवसेनेपासून झाली असून, तेलगु देसम चे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी देखील स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. अर्थात भाजपसोबत असलेले मित्रपक्ष आता स्वबळांची भाषा करू लागले आहे. त्यामागे अनेक कारण आहेत. लोकसभेत भाजपचे बहूमत असले, तरी राज्यसभेत अद्यापही भाजपला बहूमत मिळवता आलेले नाही. त्यामुळे भाजपला मित्रपक्षांची गरज आहे. मात्र तरीही भाजपची बदलती भूमिका, ठोस निर्णयांचा अभाव, जातीय दंगे, ते रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे कडव्या हिंदुत्ववादी भूमिका भाजप घेत असल्याची होणारी टीका यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळेच राजकीय सूर बदलत चालला असून, भाजपविरोधी वातावरण तयार होवू लागले आहे. अशापरिस्थितीत भाजपपासून मित्र पक्ष दूरावत चालले आहे. तर दुसरीकडे घटक पक्ष काँगे्रसकडे ओढ घेतांना दिसून येत आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला असून, संविधान बचाव, हल्लाबोल आंदोलनामुळे, विरोधकांचा जनतेसोबत सुरू असलेला सुसंवाद आणि सत्ताधार्‍यांचा कारभार कसा अनागोंदी सुरू आहे, याचे वास्तवदर्शी चित्रण यामुळे सर्वसामान्य माणूस विचार करू लागला आहे. राज्यात असो किंवा केंद्रात शेतकर्‍यांविषयी ठोस निर्णय घेण्याची क्षमता केंद्र सरकार किंवा राज्य सरकार दाखवू शकलेले नाही. कासवगंज येथील जातहीय दंगली, घडवण्यामागे कोण आहे प्रशासन ठोस भूमिका का घेत नाही. असे असंख्य प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य तिसर्‍या पर्यांयाच्या शोधात असणार हे नक्की. मात्र तसा तिसरा पर्यांय येणार्‍या काळात समोर येईल का प्रशासन ठोस भूमिका का घेत नाही. असे असंख्य प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य तिसर्‍या पर्यांयाच्या शोधात असणार हे नक्की. मात्र तसा तिसरा पर्यांय येणार्‍या काळात समोर येईल का अन्यथा भाजप आणि काँगे्रसव्यतिरिक्त अन्य पर्यांय सर्वसामान्यांकडे नसेल. यावरही चर्चा आता झडू लागल्या आहेत. मात्र पुढील निवडणूकांचा काळ जवळ आला आहे, अशावेळी देशात राजकीय पातळीवर बरीच उलथापालथ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात अस��न उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_9520.html", "date_download": "2018-12-15T21:23:03Z", "digest": "sha1:J65AQSRAIJKGL7UDCX4XDCKCOSE2EDSH", "length": 14964, "nlines": 188, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: वेब २.० ची संकल्पना", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nवेब २.० ची संकल्पना\nWeb 2.0 बद्दल जी चर्चा आज ऐकायला मिळते ती उंबरठ्यावर उभ्या असलेल्या उद्याच्या Web जगताबद्दलची चर्चा आहे. गुगलने वेब २.० ची व्याख्या दिली आहे. ती अशीः\nही व्याख्या भविष्याचा वेध घेते. एके काळी Web म्हंटलं की हजारो वेब साईटसचं/वेब पानांचं एक प्रचंड आणि जगद्व्यापी पोळं किंवा जाळं इतकच अभिप्रेत होतं. त्या स्थितीपासून पुढे विकसित होत होत Web हे संगणक वापरणारांसाठी एक परिपूर्ण व्यासपीठ बनेल अशी विचारधारणा Web 2.0 च्या मागे आहे. आज आपल्याला संगणकावर वेगवेगळी सॉफ्टवेअर (applications) लावावी लागतात. पुढचा काळ (म्हणजे Web 2.0 चा काळ) असा असेल की ही सॉफ्टवेअर आपल्याला इंटरनेटवरच वापरायला मिळतील. गुगलने त्याची थोडी झलक दाखवायला सुरूवातही केली आहे. Google Docs आणि Spreadsheetsम्हणजे Word आणि Excel सारखे Programmes इंटरनेटवर उपलब्ध झाल्यासारखे आहेत. थोडक्यात, उद्याचा तुमचा संगणक तुमच्या घरातल्या हार्ड डिस्क पेक्षा इंटरनेटच्या सर्व्हरवर अधिक असणार आहे. याला इंटरनेटची दुसरी पिढी असे म्हंटले जाते.\n२००३ साली O'Reilly Media ह्या प्रकाशन संस्थेच्या अधिवेशनात प्रथम Web 2.0 ची संकल्पना मांडली गेली. ह्या अधिवेशनात O'Reilly Media चे प्रमुख टीम ओरीली यांनी त्याचा प्रथमोच्चार केला. टीम ओरीलीच्या शब्दातली वेब २.० ची व्याख्या अशीः\nत्याच्या पुढल्या वर्षी म्हणजे २००४ साली झालेल्या त्यांच्या अधिवेशनानंतर ही संकल्पना बरीच रूढ झाली. आज Web 2.0 बद्दल उलट सुलट चर्चा आहे. अनेक तज्ज्ञांनी त्यावर टीकेचा माराही केला आहे. सर्वसाधारणतः Blogs, social bookmarking, wikis, podcasts, RSS feeds, social software, Web APIs, वगैरे घटकWeb 2.0 चा भाग मानले गेले आहेत.\nह्या संदर्भात विकीपेडियाच्या http://en.wikipedia.org/wiki/Web_2.0 ह्या लींकवर अधिक माहिती जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहे\nनवीनतम पो���्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डे��ा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-12-15T21:12:19Z", "digest": "sha1:7GONWPVX77VT6VHH324JNOW6BF62ARZR", "length": 3131, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nमुखपृष्ठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमुखपृष्ठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nबुधवार, २२ मार्च, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ३:१२ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मुखपृष्ठ, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/union-minister-maneka-gandhi-proposes-4-member-panel-to-look-into-metoo-cases/articleshow/66182839.cms", "date_download": "2018-12-15T22:08:00Z", "digest": "sha1:T7MWGG5VNXMFK76DY3S6OWWAC6UC4RO7", "length": 11237, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "MeToo campaign: union minister maneka gandhi proposes 4-member panel to look into #metoo cases - MeToo: चौकशीसाठी केंद्र सरकार समिती स्थापणार | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nMeToo: चौकशीसाठी केंद्र सरकार समिती स्थापणार\nसोशल मीडियावरील 'मी टू' वादळाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून अशा प्रकरणांची व्यापक चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती आज केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी दिली.\nMeToo: चौकशीसाठी केंद्र सरकार समिती स्थापणार\nसोशल मीडियावरील 'मी टू' वादळाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून अशा प्रकरणांची व्यापक चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती आज केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी दिली.\nसध्या देशात 'मी टू' चळवळ तीव्र झाली आहे. अनेक वर्षांपासून दबलेली लैंगिक अत्याचार व बळजबरीची प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. 'मी टू' हा हॅशटॅग वापरून पीडित महिला सोशल मीडियावर आपल्या व्यथा मांडत आहेत. याबाबत 'पीटीआय'शी बोलताना मनेका गांधी यांनी अशा पीडित महिलांबाबत पूर्ण सहानुभूती व्यक्त केली.\n'मी टू' मोहिमेअंतर्गत ज्या व्यथा मांडल्या जात आहेत त्यामागील वेदना मी समजू शकते. त्यामुळेच या अंतर्गत समोर येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची व्यापक चौकशी व्हावी, असे आम्हाला वाटत असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असेही मनेका गांधी यांनी नमूद केले. लैंगिक शोषणाशी संबंधित तक्रारींबाबत कायदेशीर तसेच घटनात्मक अंगाने 'फ्रेमवर्क' करून त्याद्वारे ही प्रकरणे हाताळण्यात ही समिती मदत करेल, असेही मनेका गांधी यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, याआधीही मनेका गांधी यांनी लैंगिक शोषणाशी संबंधित आरोपांकडे गांभीर्याने पाहायला हवे, असे सांगितले होते.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nMeToo: चौकशीसाठी केंद्र सरकार समिती स्थापणार...\nInternet Shutdown: इंटरनेट सेवा विस्कळीत होणार\nmannan wani: दहशतवाद्यासाठी विद्यापीठात शोकसभा...\nDurgapooja: दुर्गाभक्तांच्या स्वागताला १ कोटीचा रोबो...\nShatrughan Sinha: शत्रुघ्न सिन्हा मोदींविरोधात लढणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/dombivli-news-women-murder-mumbai-66688", "date_download": "2018-12-15T21:43:01Z", "digest": "sha1:BH3VQRRIFQTUJAOGLBSN7DYOJX5GWTAU", "length": 10936, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "dombivli news women murder mumbai कचरा टाकण्यावरून महिलेची हत्या | eSakal", "raw_content": "\nकचरा टाकण्यावरून महिलेची हत्या\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nडोंबिवली - घरासमोर कचरा टाकण्यावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर एका महिलेची लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली.\nडोंबिवली - घरासमोर कचरा टाकण्यावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर एका महिलेची लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली.\nआयरे गावात ही घटना घडली. सुनंदा प्रकाश लोकरे (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. ती ओम साई चाळीत राहते; तर या चाळीतच आरोपी रवींद्र मसूरकरही राहतो. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घरातून काढलेला कचरा बाहेर टाकण्यावरून सुनंदा व रवींद्र यांच्यात बोलाचाली झाली. त्यातून हा वाद विकोपाला गेला. या भांडणावेळी रागाच्या भरात रवींद्रने लोखंडी रॉड आणून सुनंदाच्या डोक्‍यावर आपटला. त्यानंतर तो पळून गेला. सुनंदा यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यांना तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र त्याआधीच सुनंदा यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पळालेला आरोपी रव���ंद्र याला अटक केली.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/ya-goshti-ptine-tyncha-patnisathi-kelya-ptniche-anubhv", "date_download": "2018-12-15T21:53:17Z", "digest": "sha1:SILZDPNHIICMN2WRPQNRCIHBLL43ASV4", "length": 22082, "nlines": 259, "source_domain": "www.tinystep.in", "title": "या गोष्टी माझ्या पतीने माझ्यासाठी केल्या : पत्नींचे अनुभव - Tinystep", "raw_content": "\nया गोष्टी माझ्या पतीने माझ्यासाठी केल्या : पत्नींचे अनुभव\nकोणत्याही विवाहितेला आपल्या ��वर्‍याने दिलेले सरप्राईज खूपच आवडते. याचा अर्थ त्याने दिलेली फुले, चॉकलेट्स किंवा एखादी शाररिक गोष्ट, वस्तुरुपातील भेट इतकाच मर्यादित नसते. ही सरप्राइज म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी की, त्याने कधी काळजीपूर्वक, प्रेमाने आपल्यासाठी केलेली कृती, वक्तव्य जे आपण कधीच अपेक्षित करत नसतो. या गोष्टी जरी दिसायला लहान असल्या तरी आपल्यासाठी नीतीमूल्यांच्या दृष्टीने भावनिक दृष्टया, प्रेमाच्या भावनेने खूप महत्वाच्या असतात. नवर्‍याच्या या कृतीमुळे आपण त्याच्यासाठी किती महत्वाचे आहोत आणि तो खरंच आपल्याला किती प्रोत्साहन देतो हे समजते. ही भावना प्रत्येक नवरा वेगवेगळ्या पध्दतीने, प्रकारे मांडू शकतो. असे काही अनुभव अनेक महिलांनी आमच्यासोबत शेअर केले आहेत. त्यापैकी सात महिलांचे अनुभव जे त्यांच्यासाठी खूप खास आणि प्रेमाचे आहेत.\n१. चहाची वेळ आणि रात्रीचे जेवण ते ही आयतं\n“एक दिवस मी खूप आजारी पडले होते आणि घरी बसून त्या दिवशी काम करत होते. माझ्यात अजिबातच ताकद नव्हती उठून काही करण्याची. मी घरातले एकही काम करू शकत नव्हते. भांडी घासली नव्हती, वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले नाहीत, स्वयंपाकदेखील केला नाही. संध्याकाळी माझा नवरा घरी आल्यावर खूप थकलेला दिसत होता. मला किंचित बरे वाटत होते. तर मी विचार केला की, त्याच्यासाठी जरा चहा करावा. तेव्हा मी दिवाणावरून उठून तोंड, हात-पाय धुवण्यासाठी गेले. जरा आवरून मी बाहेर येईपर्यंत टेबलवर माझा चहा तय्यार होता. माझा नवरा चक्क स्वयंपाक घरात मुलांना घेऊन स्वयंपाक करत होता. गॅसवर काही तरी शिजायला ठेवले होते आणि तो माझ्या दुपारच्या जेवणाची भांडी घासत होता.\nएकीकडे मुलांची मदत घेऊन त्यांना तो शिकवतच होता. मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने अजून पायातले मोजे, गळ्यातला टाय सुद्धा काढले नव्हते आणि तसाच कामासाठी उभा राहिला होता. मी स्वयंपाक घराकडे जात असताना तो माझ्याकडे बघून छान स्माइल देत होता. माझ्या आगमनाने त्याला एकक्षण भिती वाटली आणि त्यानेे माझा हात धरून पुन्हा मला स्वयंपाक घराच्या बाहेर काढले आणि दिवाणावर बसविले. थोड्या वेळानी माझी मुले बेडरूम मध्ये सर्व स्वयंपाक घेऊन आली आणि आम्ही सर्वांनी मिळून पिकनिकला करतात तसे मस्त जेवण केले.\nसुमारे एक आठवडा माझा हात मुरगळला होता. तो आठवडा माझ्यासाठी खूपच कठीण ��ेला. त्या आठवड्यात मला प्रचंड काम होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी माझी आई आजारी पडली. आईला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट केले आणि मला कामावर रुजू व्हावे लागले. अर्थातच सर्व घराचा ताबा माझ्या प्रिय नवर्‍याने घेतला. त्या आठवड्यात दररोज सकाळी मुलीला शाळेत सोडून मला कार्यालयात(ऑफिस) सोडत असे, जेव्हा गरज होती तेव्हा माझ्या आईला घेऊन तो दवाखान्यात जात-येत असे. अशा प्रकारे तो आमचा हक्काचा चालकच जणू झाला होता.\n“आम्ही एक गोष्ट नेहमी ठरवतो की, आमच्या पालकांसोबत आणि नातेवाईकांसोबत इतरांच्या सांगण्यावरून आम्ही भांडण करणार नाही.” यावेळी माझ्या नणंदेकडे सर्व नातेवाईक जमले होते, या सर्वांनाच मी यापूर्वी बरेचवेळा भेटले होते. पण त्यावेळी त्याच्या एका काकूला मी तिथे आलेले आवडले नाही. माझा पती मला नेहमी तिच्याकडे दुर्लक्ष कर असे सांगायचा. पण त्यादिवशी त्या खूपच खोचकपणे टोमणे मारत होत्या. मी त्यावर काही प्रतिकि‘या देण्यापूर्वीच तो माझ्या बाजूने उत्तर देत होता. मला खरंच आश्चर्य वाटले की, त्याने हा सर्व प्रकार माझ्या पर्यंत पोहोचू न देता परस्पर त्यांना सुनावले होते. या प्रसंगातून येणारे नैराश्य माझ्यापर्यंत पोहचू दिले नाही.\n४. केसाळ फॅमिल मेंबर\nगेल्या व्हॅलेंटाइन डे ला माझा नवरा मला न सांगता एका ठिकाणी घेऊन गेला. मी अत्यंत श्वानप्रेमी आहे. मला कुत्र्यांची अगदी लहानपणापासून खूप आवड आहे. जेव्हा आम्ही प्राण्यांच्या आश्रयस्थानाकडे जाऊ लागलो तेव्हा मला खूपच आनंद झाला.\nघरी जाण्यापूर्वी त्याने मला सरप्राइज सांगितले की, त्याने एक कुत्र दत्तक घेतले आहे. ते थोडे वयाने मोठे होते पण खूप लाघवी होते. हे तेच कुत्र होते ज्याच्यासोबत आम्ही दोन-तीन तास खेळत होतो. जेव्हा आम्ही त्याला घरी नेले, तेव्हा आमचा मुलगा कुत्र्याला बघून खूप आनंदी झाला. हा अनुभव म्हणजे जणू पहिल्या भेटीत प्रेमाचा साक्षात्कार व्हावा असाच होता. हा व्हेलेंटाइन डे खूपच संस्मरणीय ठरला. पण मला माझ्या नवर्‍याच्या अशा सरप्राइज देण्याच्या सवयी माहिती आहेत आणि मी माझे प्रेम व्यक्त करते. पण त्या दिवशी माझ्या मुलाला इतके खूश, आनंदी बघून दिवस एकदम सार्थकी लागला.\n५. एक नंबर वडील\nमी एक गृहिणी असून,माझा सर्व दिवस दोन्ही मुलांसोबत\nव्यतित करते.एक गोष्ट मी खात्रीने सांगते,ते त्यांच्या वडीलांना खूप मानतात. आणि का मानू नये. तो आहेच खरं असा.दोन वर्षापूर्वी जेव्हा माझी मुले जरा लहान होती. तेव्हा तो मानसिक दृष्टया थोडा खचला होता. तेव्हा आम्ही तिघांनी त्याची काळजी घेतली होती, त्याने पण अशी काळजी घेतली होती की, त्याच्या समस्येचे परिणाम मुलांवर होऊ दिले नाहीत. तो ऑफिसला थोडा उशीरा जात असे आणि घरी सुद्धा वेळेपूर्वी येयचा कारण स्वत:वरचा ताण वाढू नये. हा अतिरिक्त मिळालेला वेळ तो मुलांसोबत खेळण्यात घालवायचा. त्यावेळी त्याला जर कोणी पाहिले असते तर कोणीही असेच म्हटले असते की, हा जगातील सर्वांत सुखी बाप आहे.\n६. माझा नवरा उत्कृष्ठ मसाजर \nजगातील सर्वांत आवडणारी गोष्ट म्हणजे पाठीचा मसाज. मला खरंच खूप आवडती प्रकि‘या आहे. मी माझ्या नवर्‍याचे खरंच खूप कौतुक करते की,तो रोज रात्री मसाज करतो.जेव्हा आम्ही सुट्टीवर असतो, कोणा नातेवाईकांकडे गेलो असलो,तरी तो न चुकता माझ्या पाठीचा मसाज करून देतो.\nआमच्यात जरी भांडणे झाली तरी तो माझ्या जवळ येऊन मसाज करतो. हे सर्व सांगण्याचा प्रपंच असा की, आम्ही किती जरी भांडलो,चिडलो,रागावलो तरी सुध्दा तो माझी तितकीच काळजी घेतो, प्रेम करतो.हेमी माझे खरंच भाग्य समजते की, मला त्याच्यासारखे प्रेम करणारा आणि सुखाची काळजी करणारा नवरा मिळाला आहे.\n७. माझ्यासाठी निशाचर होतो.\nहे माझे वैयक्तिक मत आहे की, कोणत्याही नात्यात संवाद असणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा मी कोणा बरोबर असते तेव्हा मी कोणत्याही विषयावर बोलू शकते. बबऱ्याचदारात्री घरी आल्यानंतर माझा नवरा कितीही कंटाळलेला असला तरी जेवणानंतर माझ्या शेजारी बसून दिवसभरातील घडामोडींविषयी बोलतो. हा संवाद साधताना तो मला बोलायला प्रोत्साहन देत असतो.\nबर्‍याचदा हा संभाषण माझ्या कामाबद्दल असते. तो मला नेहमी त्या कामामध्ये आणखी काय करायला हवे याविषयी सांगतो. काही वेळा हे संभाषण यासाठी असते की, तो मला पटवून देतो की, मी एक चांगली आई आहे,बाळाचे सुद्धा माझ्यावर किती प्रेम आहे हे सांगत असतो.\nकधी-कधी हे संभाषण स्वप्नवत अशा पर्यटनस्थळांविषयी असते, जिथे आम्हाला जायचे आहे. तो कितीही त्रासलेला असला तरी तो तासन तास माझ्याशी या विषयांवर बोलत बसतो.\nहे सर्व बघून मला माझे कॉलेजमधील नात्याची आठवण होते. त्यावेळी तुम्हाला एकमेकांचे खूप घट्ट मित्र होयचे असते आणि एकमेकांना वेळ द्यायचा असतो. असे राहिल्य���ने लग्नानंतर नात्यात येणारा तोच-तोच पणा नाहीसा होतो\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-113051800011_1.htm", "date_download": "2018-12-15T20:20:28Z", "digest": "sha1:EQAPD2EBJI2223YTSU7PPU7U755HOZBA", "length": 7862, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कुटुंबाची साथ मोलाची - मृणाल कुलकर्णी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकुटुंबाची साथ मोलाची - मृणाल कुलकर्णी\nमाझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निखळ आहे. त्याबाबत कोणतीही तक्रार नाही. लेक, पत्नी, सून आणि आई म्हणून यश मिळाल्याने आतापर्यंतचा प्रवास अगदी सुखद आहे. माझा सुखाचा प्रवास घरापासून सुरू होतो आणि घरापाशीच संपतो. माझ्या करिअरची सुरुवात झाली तीच मुळी लग्नानंतर. बारावीत असताना ‘स्वामी’ केलं. पण त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावं असं डोक्यातही नव्हतं. केवळ संधी मिळाली म्हणून काम केलं होतं. पण लग्न झाल्यानंतर खर्‍या अर्थानं या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले. विराजस पोटात असताना मी ‘श्रीकांत’ नावाची मालिका करत होते. या मालिकेत माझी बंगाली स्त्रीची भूमिका होती. त्यांच्या साडी नेसण्याच्या पद्धतीमुळे सात महिन्यांची गरोदर असे��र्यंत मी काम करू शकले. बाळंतपणाच्या निमित्ताने थोडी विश्रंती घेतली आणि घरच्यांच्या पाठिंब्याच्या आधारे पुन्हा जोमाने कामाला लागले.\nयावर अधिक वाचा :\nकुटुंबाची साथ मोलाची मृणाल कुलकर्णी\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://ymalkar.blogspot.com/2011/07/blog-post_12.html", "date_download": "2018-12-15T21:17:29Z", "digest": "sha1:S7USRQEVS72ISJP4FNT3U6OWLIILRNRI", "length": 16530, "nlines": 93, "source_domain": "ymalkar.blogspot.com", "title": "jagar जागर : कोठे गेला भाषा-संस्कृतीचा भावनिक एकोपा ?", "raw_content": "\nकोठे गेला भाषा-संस्कृतीचा भावनिक एकोपा \nदेशाच्या विकासाच्या बढाया मारण्यासाठी महानगरांमधील झगमगाट आम्हाला हवा आहे, मात्र दुर्गम खेड्यातील मुलाला अभ्यासासाठी वीज लागते म्हणून माझ्या ताटात कमी वाढून घेण्याचा भावनिक एकोपा आम्ही कोपर्‍यात लोटला आहे. आधुनिक जग पैशाची भाषा बोलायला आणि तीच भाषा समजायला लागले असेल तर जात, धर्म, प्रदेश, भाषेच्या अस्मितेची खोटी आमिषे तरी त्या सामान्य माणसाला का दाखविली जात आहेत \nचार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रात भारनियमन वाढतच चालले होते आणि त्याच्या नियोजनावरून सरकार अडचणीत आले होते. नियमित बील भरणार्‍यांना आणि वीजेचा भरपूर वापर करणार्‍यांची भारनियमनातून सुटका तर कमी वापर असणार्‍या ग्रामीण भागात भारनियमनाचे तास वाढत चालले होते. पुण्यामुंबईतला झगमगाट पाहून या राज्यात विजेची टंचाई आहे, हे कोणाला सांगूनही खरे वाटले नसते. त्यामुळे हा झगमगाट तरी ���मी करा, असे म्हणण्याची वेळ त्यावेळचे उर्जामंत्री वळसे पाटलांवर आली होती. अर्थात त्यांनी पुण्याच्या एका कार्यक्रमात तेवढेच म्हणून हा मुद्दा सोडून दिला. परिणाम ठरलेला होता... उर्जामंत्र्यांचे ऐकणे कोणाला बंधनकारक नव्हते. पुण्यामुंबईचा झगमगाट अजिबात कमी झाला नाही. उलट प्रतिक्रिया अशी उमटली की आम्ही बील भरतो, त्यामुळे आम्हाला पाहिजे तेवढी वीज मिळालीच पाहिजे. पण पेच असा उभा राहिला की ग्रामीण भाग आणि छोट्या शहरातील लोकही वीजबिल भरतात. मग त्यांनी काय घोडे मारले वीज कंपनीच्या या सापत्नभावाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. अशा भेदभावाला न्यायालयाने नाकारले. मात्र समान संधीचा आग्रह धरणार्‍या अशा अनेक निर्णयाची अंमलबजावणी आपल्या देशात होउ शकत नाही, तशी याही निर्णयाची झाली नाही. भारतीय नागरिक म्हणून मिळालेल्या समानतेचे तत्व असे दररोज पायदळी तुडविले जाते आहे\nभाषावार प्रांतरचनेनुसार उशिरा का होईना, मात्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. शंभरावर मराठी माणसे बळी गेली. ही निर्मिती असे सांगते की या राज्यातील लोकांमध्ये जो मायमराठीचा धागा आहे, त्याच्याशी 10 कोटी लोक बांधले गेले आहेत. त्यांचे प्रश्न सारखे आहेत आणि त्यांना एक समूह म्हणून चांगल्या मानवी आयुष्याकडे वाटचाल करायची आहे. एकत्र येवून आपल्यासमोरचे प्रश्न सोडवायचे आहेत. मात्र टंचाई असलेल्या विजेचा वाटा उचलताना या एकोपा टिकला नाही. जे असेल ते माझ्या ताटात वाढून घेण्याची प्रवृत्ती वाढली आणि भाषेचा हा धागा कूचकामी ठरला. अशावेळी प्रश्न असा पडतो की मग स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना तरी नेमकी कशासाठी झाली या राज्यातल्या विकासात वाटा मागणार्‍यांची उपेक्षा का केली जाते आहे या राज्यातल्या विकासात वाटा मागणार्‍यांची उपेक्षा का केली जाते आहे हा प्रश्न आज उपस्थित करण्याचे कारण म्हणजे शेजारी आंध्रप्रदेशात पुन्हा पेटलेले स्वतंत्र तेलंगणा राज्याचे आंदोलन.\nअसे वाटते की केंद्र सरकारने आता जाहीर करून टाकावे की यापुढे स्वतंत्र राज्य, जिल्हा आणि तालुक्याची निर्मिती केली जाणार नाही. प्रश्न सोडविण्याचा तो मार्ग नव्हे, हे आता खरे तर सिद्ध झाले आहे. पण आपले सरकार असे करत नाही, कारण भावनिक विषयांवर पोळी भाजण्याचे मार्ग असे बंद केले तर लोकांना झुलविण्यासाठी विषयच राहणार नाहीत आणि खर्‍या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.\nखरे प्रश्न कोणते आहेत, हे स्वतंत्र तेलंगणा राज्याची मागणी पुढे आली तेव्हापासून (1969) सर्वांना माहीत आहेत. नोकर्‍या, पाणीवाटप आणि अर्थसंकल्पीय तरातूदीत सापत्न भावाची वागणूक मिळते, सर्वाधिक महसूल देणार्‍या तेलंगणाची उपेक्षा होते, असे तेलंगणा राज्याची मागणी करणार्‍यांचे गेले 40 वर्षे म्हणणे आहे. आश्वासने झाली, श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशी झाल्या (2011), तेलंगणाला 10 वर्षे मुख्यमंत्रीपद मिळून झाले, मात्र हे कळीचे प्रश्न काही सुटले नाहीत. सुटणार तरी कसे आणि तेलंगणाव्यतिरिक्तच्या सीमांध्रात तरी ते कोठे संपले आहेत आणि तेलंगणाव्यतिरिक्तच्या सीमांध्रात तरी ते कोठे संपले आहेत 2000 मध्ये स्थापन झालेल्या उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या छोट्या राज्यांमध्ये तरी ते कोठे संपले आहेत 2000 मध्ये स्थापन झालेल्या उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या छोट्या राज्यांमध्ये तरी ते कोठे संपले आहेत भाषिक निकषावर स्थापन झालेल्या महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षांत तरी ते कोठे संपले आहेत भाषिक निकषावर स्थापन झालेल्या महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षांत तरी ते कोठे संपले आहेत प. महाराष्ट्राचा विकास झाला असे आपण म्हणतो, तेथे तरी ते सुटले आहेत का प. महाराष्ट्राचा विकास झाला असे आपण म्हणतो, तेथे तरी ते सुटले आहेत का महाराष्ट्रातही वेगळ्या विदर्भ राज्यासाठीचे आंदोलन वर्षानुवर्षे सुरूच आहे आणि विदर्भवाद्यांचे म्हणणेही तेलंगणावाद्यांशी तंतोतंत जुळणारे आहे. महाराष्ट्रावर तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली आहे. भाषेच्या आधारावर एकत्र येण्याचा हा आग्रह किती प्रामाणिक होता, हा प्रश्न आज उपस्थित होतोच. आम्ही आमच्या माणसांना जगवू शकत नाही, मात्र त्या अस्मितेच्या नावाने टाहो फोडतो, हे एक प्रकारचे ढोंगच म्हटले पाहिजे.\nखरी गोष्ट अशी आहे की भाषा, संस्कृतीपेक्षा आमचे खरे प्रश्न आर्थिक आहेत. ज्या अर्थाने अन्न, पाणी, निवारा, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न सुटू शकतात, त्या अर्थाच्या व्यवस्थापनाविषयी अधिक बोलण्याची गरज आहे. संपत्तीच्या निर्मितीविषयी आम्ही अधिक बोलले पाहिजे. नव्या रोजगारांत अधिकाधिक भर पडत राहील, याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. आमचा पैसा स्वीस बँकेत जातो, मंदिरांची कोठारे भरतात आणि ���म्हाला फसवून तो परदेशातही पाठविला जातो, हे तर खरेच पण जो आमच्या देशात वापरात आहे तोही बहुजनांसाठीची संपत्ती आणि रोजगारासाठी कोठे वापरला जातो आहे देशाच्या विकासाच्या बढाया मारण्यासाठी महानगरांमधील झगमगाट आम्हाला हवा आहे, मात्र दुर्गम खेड्यातील मुलाला अभ्यासासाठी वीज लागते म्हणून माझ्या ताटात कमी वाढून घेण्याचा भावनिक एकोपा आम्ही कोपर्‍यात लोटला आहे. आधुनिक जग पैशाची भाषा बोलायला आणि तीच भाषा समजायला लागले असेल तर जात, धर्म, प्रदेश, भाषेच्या अस्मितेची खोटी आमिषे तरी त्या सामान्य माणसाला का दाखविली जात आहेत \nकसा निघेल काळा पैसा बाहेर \nआपल्या देशात गेले काही वर्षे काळ्या पैशांची चर्चा आहे. ही चर्चा आताच इतकी वाढली आहे कारण त्याचे अर्थव्यवस्थेतील प्रमाण जवळपास ७० टक्क्या...\nआनंदी जीवनाचे व्यवस्थापन कधी होईल अर्थसंकल्प \nमाणसाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हे सर्व जे फळलेले आणि फुललेले दिसते आहे, ते तर सर्व निसर्गाचेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांसाठीचे आ...\nदारिद्र्य निर्मुलनाचा खरा लढा ग्रामीण भारतातच\nदारिद्र्य निर्मूलनाचा लढा त्या ८० कोटींच्या श्रमाला किंमत दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पश्चिम बंगालसारख्या मागास राज्यातील खेड्यात बालप...\nमरणाचे स्मरण देणारे दिवस..\nमहाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील घटनांवरून मला संत एकनाथांच्या चरित्रातील एक गोष्ट आठवली. त्या गोष्टीचे नाव आहे ‘ मरणाचे स्मरण असावे ’ ...\nजन धन, जॅमची व्यवस्था आणखी सक्षम\nएकशे तीस लोकसंख्येचा देश व्यवस्थेत बांधण्यासाठी आणि संपत्तीचे वितरण शक्य करण्यासाठी जनधन आणि जॅमसारख्या व्यवस्था सक्षम कराव्या लागणार आह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-124811", "date_download": "2018-12-15T21:08:07Z", "digest": "sha1:5ON5KCMLCKQRAO3QTCEK2MJSIW3H2LY5", "length": 12435, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan has more nuclear warheads than India भारताहून अधिक अण्वस्त्रे पाकिस्तानकडे | eSakal", "raw_content": "\nभारताहून अधिक अण्वस्त्रे पाकिस्तानकडे\nबुधवार, 20 जून 2018\nअण्वस्त्रांच्या संख्येत पाकिस्तानने मोठी वाढ केली असून, त्यांच्याकडे आता भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे आहेत. एका अहवालानुसार, भारताकडे 130 ते 140 अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे 140 ते 150 अण्वस्त्रे आहेत. चीनकडे जवळपास 280 अण्वस्त्रे आहेत.\nस���टॉकहोम - अण्वस्त्रांच्या संख्येत पाकिस्तानने मोठी वाढ केली असून, त्यांच्याकडे आता भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे आहेत. एका अहवालानुसार, भारताकडे 130 ते 140 अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे 140 ते 150 अण्वस्त्रे आहेत. चीनकडे जवळपास 280 अण्वस्त्रे आहेत.\nस्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने (सिप्री) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जागतिक शक्ती असलेले देश अण्वस्त्रांची संख्या कमी करत असले तरी त्यांचे आधुनिकीकरण आणि मारक क्षमता वाढवित आहेत. यामुळे शांततेची अपेक्षा करणाऱ्यांची चिंता वाढली आहे. अण्वस्त्रे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी देशांनी ठाम राहणे आवश्‍यक असून, काही प्रमाणात कायदेशीर बंधनेही घालणे आवश्‍यक असल्याचे मत \"सिप्री'ने व्यक्त केले आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्राईल आणि उत्तर कोरिया या नऊ देशांकडे मिळून जवळपास 14,465 अण्वस्त्रे असून, त्यापैकी 3,750 अण्वस्त्रे तैनात आहेत. गेल्या वर्षी एकूण अण्वस्त्रांची संख्या 14,935 इतकी होती. उत्तर कोरियाने अण्वस्त्रमुक्त होण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.\nअण्वस्त्र संख्या : देश (बार ग्राफ)\n10-20 : उत्तर कोरिया\nअण्वस्त्रांचे प्रमाण (गोल ग्राफ)\n92 % : अमेरिका व रशियाकडील अण्वस्त्रे\n8% : उर्वरित देशांकडील अण्वस्त्रे\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\n'पाकिस्तानने साथ न दिल्यास कडक रणनीतीची गरज'\nवॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने साथ दिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांना...\nपाक सदैव काश्‍मिरींच्या पाठीशी- इम्रान खान\nइस्लामाबाद- काश्‍मीरमधील जनतेला पाकिस्तानकडून सदैव राजनैतिक, राजकीय आणि नैतिक सहकार्य पुरविण्यात येईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान...\n'पाकिस्तानला एक डॉलरचीदेखील मदत नको'\nन्यूयॉर्क : पाकिस्तान दहशतवाद्यांना सतत आश्रय देत असून हेच दहशतवादी अमेरिकी सैनिकांची हत्या करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांच्या...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार\nमुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T22:04:40Z", "digest": "sha1:DLCKI6P2PKZ2HQ3ARV56GVNWW4LCEYSL", "length": 2979, "nlines": 63, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "धूप कांडी - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nहा तद्भव (संस्कृतोद्भव) शब्द आहे. यातील मूळ संस्कृत शब्द धूपकण्डिका –\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१६ रोजी १२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/chiplun-konkan-news-urfi-development-roll-model-making-krushikanya-62712", "date_download": "2018-12-15T21:46:16Z", "digest": "sha1:3BE2EOU3GFPRTTL5F3UIRGCTWX6A2YG3", "length": 14557, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "chiplun konkan news urfi development roll model making by krushikanya कृषिकन्यांनी बनवले उर्फीच्या विकासाचे रोल मॉडेल! | eSakal", "raw_content": "\nकृषिकन्यांनी बनवले उर्फीच्या विकासाचे रोल मॉडेल\nगुरुवार, 27 जुलै 2017\nदहा वर्षांचे व्हिजन - प्रतिकृतीचे ग्रामस्थांकडूनही कौतुक, विविध विषयांची मांडणी\nचिपळूण - कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषिकन्यांनी एकात्मिक शेतीतून उर्फी (ता. दापोली) गावाच्या ग्रामविकासाचे रोल मॉडेल तयार केले आहे. कृषी क्षेत्राच्या माध्यमातून पुढील दहा वर्षांत होणाऱ्या गावच्या प्रगतीच्या अनुषंगाने या संकल्पचित्रात विविध विषयांची मांडणी करण्यात आली.\nसहजपणे लक्षात येण्यासाठी कल्पकतेने कृषिकन्यांनी तयार केलेली प्रतिकृती कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांसह उर्फी ग्रामस्थांसाठी लक्षवेधी ठरली आहे.\nदहा वर्षांचे व्हिजन - प्रतिकृतीचे ग्रामस्थांकडूनही कौतुक, विविध विषयांची मांडणी\nचिपळूण - कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषिकन्यांनी एकात्मिक शेतीतून उर्फी (ता. दापोली) गावाच्या ग्रामविकासाचे रोल मॉडेल तयार केले आहे. कृषी क्षेत्राच्या माध्यमातून पुढील दहा वर्षांत होणाऱ्या गावच्या प्रगतीच्या अनुषंगाने या संकल्पचित्रात विविध विषयांची मांडणी करण्यात आली.\nसहजपणे लक्षात येण्यासाठी कल्पकतेने कृषिकन्यांनी तयार केलेली प्रतिकृती कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांसह उर्फी ग्रामस्थांसाठी लक्षवेधी ठरली आहे.\nउर्फी हा दापोली तालुक्‍यातील शेवटचे गाव. विविध प्रांतातून कोकण कृषी विद्यापीठात शिकण्यासाठी आलेल्या कश्‍मिरा सुर्वे, उमा प्रभुदेसाई, कंचन कुल्हारी, स्मृती सुर्वे, स्वरूपा खेडेकर, शुभलक्ष्मी, प्रणाली सावंत, नेहा चोडणकर, मनु पेडणेकर, आशा कुमारी, स्वप्नाली धामापूरकर, दीप्ती दिसले, शीतल गोरीवले यांनी कार्यानुभवासाठी या गावाची निवड केली.\nगावाची माहिती गोळा करत असतानाच परसबाग तयार करणे, एक काडी भात लागवड यासारखी प्रगत शेती आणि तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. निसर्गाच्या साथीने शेतीच्या माध्यमातून पुढील दहा वर्षांत गावचा विकास कसा शक्‍य आहे, हे या कृषिकन्यांनी संकल्पचित्राच्या माध्यमातून पटवून दिले.\nसुजीतकुमार कदम, प्रसाद मांडवकर, मिलिंद बालगुडे, अश्‍विनी म्हसकर, श्रद्धा रेडीज यांच्या कृषिकन्यांनी गावातील ग्रामस्थांची गरज भागविणारा, त्यांच्या समस्या सोडविणारा व त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकणारा प्रकल्प साकारला आहे. या रोल मॉडेलच्या माहितीचा उपयोग करून उर्फी गावचा विकास शक्‍य आहे. निसर्गाच्या साधन संपत्तीचा जपून वापर केला पाहिजे. शेती व जोडधंद्याच्या माध्यमातून गावची प्रगती शक्‍य आहे, असा संदेश या प्रकल्पातून देण्यात आला आहे.\n- डॉ. उत्तम महाडकर, सहयोगी अधिष्ठाता, दापोली कृषी विद्यापीठ\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सह��यक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nभुजबळ-मोहिते पाटलांची बंद खोलीत दीर्घकाळ चर्चा\nअकलूज : उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी आज येथे बंद खोलीत चर्चा...\n\"राजा उदार झाला अन्‌ कोहळा दिला'\nनाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/1662-be-alert-while-downloading-from-internet", "date_download": "2018-12-15T20:53:17Z", "digest": "sha1:7JPWWGWERA2MEU5KF326PF6GLSTT7SQF", "length": 5178, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "इंटरनेटवरुन तसलं काही डाऊनलोड कराल तर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nइंटरनेटवरुन तसलं काही डाऊनलोड कराल तर...\nसुप्रीम कोर्टात चाईल्ड पॉर्नोग्राफी रोखण्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर केंद्र सरकारने आपली बाजू मांडत तीन हजार पाचशे पॉर्नसाईट्स ब्लॉक केल्याचे\nतर, लवकरच सिबीएससी शाळांमध्ये जॅमर लावण्य���च विचार करीत असल्याचा युक्तीवाद सरकार कडून करण्यात आला.\nपोर्नोग्राफिक संदर्भात कोणतेही स्टफ डाउनलोड केल्यास 5 वर्षांपर्यंत शिक्षा होउ शकते. हे माहित असुन देखील गेल्या काही महीन्यांपासून शाळांमध्ये पोर्न वेबसाईट्स\nबघण्याचं प्रमाण वाढत चालले आहे.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140416231428/view", "date_download": "2018-12-15T21:26:03Z", "digest": "sha1:KLZIAZJYDQQZ4DUSN5OZY4JALG36BYAU", "length": 11179, "nlines": 176, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वेदांत काव्यलहरी - आत्मप्रकाश", "raw_content": "\nगणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|\nरामच रावण कसा होतो\nबोले तैसा न चाले\nदेवापेक्षां संत श्रेष्ठ कां \nराजा हा ईश्वर नव्हे\nऐने महाल व कुत्रा\nवेदांत काव्यलहरी - आत्मप्रकाश\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.\nसदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nसांगे घडयाळ बधुनी काय दिसे स्पष्ट प्रथम द्दष्टीसी ॥\nकांटे दोन निदर्शक वेळाचे, आणि आंकडे म्हणसी ॥१॥\nताकोनि स्थूल द्दष्टी, कांटे अकडयाहुनी अती स्पष्ट ॥\nव्यापक, स्वच्छ दिसेना काय प्रथम कांच, पाहि रे नीट ॥२॥\n कांच दिसे मज प्रथम, तयामागुनी दिसति कांटे ॥\nअगदींच कसा चुकलों, ही द्दष्टी स्थूल, फसवि मज वाटे ॥३॥\nचुकलास पुन्हां निरखी कांचेवरि त्याहुनी अती स्वच्छ ॥\nव्यापक प्रकाश उघडा सूर्याचा, कां दिसे न अगदीच ॥४॥\nप्रथम प्रकाश दिसतो, तदनंतर कांच, मागुती कांटे ॥\nनंतर अकडे दिसती, स्पष्ट अनुक्रम असाच ना वाटे \nही ही भूल असे रे, रवि प्रकाशावरी प्रकाश तुझा ॥\nपडला व्यापक, उघडा, प्रथम अती स्वच्छ वळख रे राजा ॥६॥\nजों जों व्यापक वस्तू, स्वच्छ अधिक, ती पडे न द्दष्टीस ॥\nनियम असा साधारण, म्हणुनि विवेकेंच पाहणें त्यास ॥७॥\nजरि कोटि सूर्य असले, एके कालींच तळपले वरती \nतुझियाच प्रकाशानें येति प्रकाशास, तुजविणें न गती ॥८॥\nरवि दीप प्रकाशापरि म्हणशिल जरि तूं प्रकाश रे अपुला ॥\nफसशील; प्रकाशाचा अर्थ तुला पाहिजे प्रथम कळला ॥९॥\nझांकोळिल्या पदार्था उघडे पाडोनि ज्ञान दे त्याचे ॥\nहें कार्य प्रकाशाचें, रवि दीपादीक करिति हें साचे ॥१०॥\nरवि दीप उघड करिती जड वस्तू, घेउनी तुझी सत्ता ॥\nरवि दीपासहि करिशी उघड, तयासी प्रकाश धनदाता ॥११॥\nरूपप्रकाशाचें तव ‘कळणें,’ तूं ज्ञानमात्र सर्वत्र ॥\nव्यापुनि भरला जगतीं, सर्वांचा आदि अंत चिन्मात्र ॥१२॥\nतूं नसतां मग कोठें, जड जंगम सूर्य आणि आकाश ॥\nतुझिया कृपाकटाक्षें, आहे अस्तित्व जाण सर्वांस ॥१३॥\nसूर्यास किरण जैसें, ज्ञान तसें किरण ज्ञानमात्राचें ॥\nजागृत जगत प्रकाशे, ज्ञानप्रकाशांत सर्व जग नाचे ॥१४॥\nस्वप्नांतही दिसें तुज, स्वप्नजगत याच ज्ञानकिरणानें ॥\nजागृत जग लोंपोनी, दुसरें जग दाविलें प्रकाशानें ॥१५॥\nद्दष्टांत सिनेमाचा, जग बाहेरील गडप अंधारें ॥\nझोत प्रकाशाचा ये पड द्यावरि, द्दश्य त्यांत जग दुसरें ॥१६॥\nसूप्तीत ज्ञान किरणें, केवलज्ञानांत येति परतोनी ॥\nयाकारण जगत नसे गाढ सुषुर्प्तीत ज्ञप्तिवांचोनी ॥१७॥\nजग आणि ज्ञान जागरि, स्वप्नी तें ज्ञान आणि जगभास; ॥\nसूप्तींत तूंच केवल, जागृति नी स्वप्न पावती नाश ॥१८॥\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/medha-khole-to-takes-back-her-complaint-269502.html", "date_download": "2018-12-15T20:49:37Z", "digest": "sha1:GWWIEKNV4O7WROTRP672WXSKSPNC7W3E", "length": 11727, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मेधा खोले यांनी तक्रार घेतली मागे", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nमेधा खोले यांनी तक्रार घेतली मागे\nमेधा खोले आज संध्याकाळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनात गेल्या होत्या.\nपुणे,09 सप्टेंबर: जात लपवल्यामुळे स्वयंपाकिणी विरूद्ध तक्रार करणाऱ्या मेधा खोले आता तिच तक्रार मागे घेतली आहे. मेध�� खोले आज संध्याकाळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनात गेल्या होत्या.\nहवामान खात्याच्या माजी संचालक डॉ. मेधा खोले यांनी स्वयंपाकिणीने जात लपवल्या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. खोले यांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या बाईंनी खोटी जात सांगितली आणि मारहाण केली अशी तक्रार खोले यांनी पोलिसात केली होती.\nसोवळ्या ओवळ्याला महत्त्व न देता खोले यांनी समजुतीनं पोलिसातली तक्रार मागे घ्यावी असं आवाहन अखिल भारतीय ब्राम्हण महासंघानं केलं होतं. तसंच राष्ट्रवादीनेही खोले यांच्या विरूद्ध निदर्शनं केली होती. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण मिटल्याचं दिसत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/weblinks?l=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2018-12-15T20:37:04Z", "digest": "sha1:UJOREBPKJY7YQH6Y5J7O2HN3YWIHBN45", "length": 9839, "nlines": 178, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\n15 कॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर http://collectorkolhapur.gov.in/\n19 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार http://www.nrega.nic.in/netnrega/home.aspx\n33 राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतिष्टान (NFCH) http://www.nfch.nic.in/\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन व���भाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-manchar-market-potato-58037", "date_download": "2018-12-15T21:12:38Z", "digest": "sha1:HUJVC5BWX4YAMT7ICNX6KS6SPE2FGQBQ", "length": 16791, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news manchar market potato बटाटा, तरकारीसाठी प्रसिद्ध मंचरची बाजारपेठ | eSakal", "raw_content": "\nबटाटा, तरकारीसाठी प्रसिद्ध मंचरची बाजारपेठ\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nपुणे जिल्ह्यातील मंचरची बाजारपेठ बटाटा व भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वाधिक बटाट्याची विक्री बेणे म्हणून खरीप व रब्बी हंगामात मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केली जाते. परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर भागातील शेतकऱ्यांकडून या वाणाला मागणी वाढली आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात सुमारे १९ कोटी ९७ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल या बटाटा वाणापासून आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे. बाजार समितीची एकूण वार्षिक उलाढाल १७० कोटी ७३ लाख ६८ हजार रुपये आहे.\nपुणे जिल्ह्यातील मंचरची बाजारपेठ बटाटा व भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वाधिक बटाट्याची विक्री बेणे म्हणून खरीप व रब्बी हंगामात मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केली जाते. परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर भागातील शेतकऱ्यांकडून या वाणाला मागणी वाढली आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात सुमारे १९ कोटी ९७ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल या बटाटा वाणापासून आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे. बाजार समितीची एकूण वार्षिक उलाढाल १७० कोटी ७३ लाख ६८ हजार रुपये आहे. त्यामध्ये कांदा व अन्य तरकारी (भाजीपाला) या शेतीमालाचा समावेश आहे, अशी माहिती मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त जयवंतराव निकम यांनी दिली. बाजार समितीच्या आवारात गेल्या ४३ वर्षांपासून ४८ अडत्यांमार्फत बटाटा वाणाची विक्री केली जाते. पंजाब, हरियाणा राज्यातून बटाटा वाण येथे विक्रीसाठी आणला जातो.\nमेथी, कोथिंबिरीकडे शेतकऱ्यांचा कल\nआंबेगाव तालुक्‍यातील सुमारे साठ गावांतील शेतकरी मेथी व कोथिंबिरीचे नेहमी उत्पादन घेत असतात. सध्या कोथिंबिरीच्या जुडीला ३४ रुपये तर मेथीच्या जुडीला १८ ते २० रुपयांपर्यंत बाजारभाव आहे. सुमारे ४० दिवसांच्या कमी कालावधीत नगदी पैसे मिळवून देणाऱ्या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. वर्षभरात एक कोटी ६९ लाख ४१ हजार कोथिंबीर व मेथी जुड्यांची आवक झाली. त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना १५ कोटी सात लाख २७ हजार रुपये मिळाले, अशी माहिती मंचर बाजार समितीचे भाजीपाला अडतदार संदीप सावळेराम गांजाळे यांनी सांगितली.\nनोटाबंदी व शेतकरी संपामुळे मोठे आर्थिक नुकसान\nनोटाबंदीच्या कालावधीत शेतमालाची आवक कमी झाली होती. तेव्हापासून शेतमालाचे बाजारभाव घसरले आहेत. अजून त्यामध्ये म्हणावी अशी सुधारणा झाली नाही. गेल्या महिन्यात शेतकरी संपाचा परिणाम येथील बाजार समितीवर मोठ्या प्रमाणात झाला. सलग आठ दिवस येथील बाजार समितीचे व्यवहार बंद होते. शेतकऱ्यांचे चार कोटी ५५ लाख रुपयांचे व बाजार समितीचे चार लाख ५५ हजार रुपयांचे शुल्क त्यामुळे बुडाले. मालाला हमीचा बाजारभाव मिळाल्यास शेतकरी वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे देवदत्त जयवंतराव निकम यांनी सांगितले.\nआंबेगाव तालुक्‍यात बाराही महिने शेतीला पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी मिरची, गवार, वांगी, फ्लॉवर, बीटरूट, मका, कांदा, बटाटा अशा विविध पिकांचे चांगले उत्पादन घेतात. शेतकऱ्यांच्या समक्ष लिलाव पद्धतीने शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. अडत्यांच्या व खरेदीदारांच्या स्पर्धेतून शेतमालाला येथे अधिक बाजारभाव मिळतो. सन २०१६- १७ मध्ये १७ लाख ३८ हजार ५०५ डागांची आवक येथे झाली. त्यापासून शेतकऱ्यांना ९० कोटी तीन लाख ३६ हजार रुपये मिळाले. येथील तरकारी माल कल्याण, ठाणे, नवी मुंबई, नागपू��, गुजरात राज्यात या भागात विक्रीसाठी पाठविला जातो. असे मंचर बाजार समितीच्या तरकारी असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले.\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/amar-bhul-story-ssc-pass-126973", "date_download": "2018-12-15T21:00:34Z", "digest": "sha1:EOE7HOYSGHVS2A6DV554EXEG2MPLHFMH", "length": 14883, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "amar bhul story ssc pass पहाटे दूधविक्री; दुपारपर्यंत नोकरी; सायंकाळी शाळा | eSakal", "raw_content": "\nपहाटे दूधविक्री; दुपारपर्��ंत नोकरी; सायंकाळी शाळा\nशुक्रवार, 29 जून 2018\nपिंपरी - मी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत घरोघरी दुधाच्या पिशव्या टाकतो. त्यानंतर साडेआठ ते दुपारी दोनपर्यंत एका कंपनीत नोकरी करतो. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत शाळेत येतो. चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्रप्रशालेतील अमर भूल हा दहावीतील विद्यार्थी त्याची कैफियत मांडत होता.\nपिंपरी - मी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत घरोघरी दुधाच्या पिशव्या टाकतो. त्यानंतर साडेआठ ते दुपारी दोनपर्यंत एका कंपनीत नोकरी करतो. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत शाळेत येतो. चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्रप्रशालेतील अमर भूल हा दहावीतील विद्यार्थी त्याची कैफियत मांडत होता.\nएकीकडे शहरात सुखवस्तू कुटुंबात राहणारे काही विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करताना दिसतात, तर दुसरीकडे नोकरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावून शिकण्याची जिद्द बाळगणारे विद्यार्थी आढळतात. अमरची आई धुण्या-भांड्याची कामे करते, तर वडील बिगारी काम करतात. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. तरीही अमरमध्ये शिकण्याची जिद्द दिसली. त्यामागे त्याच्या आई-वडिलांची प्रेरणाही मोठी आहे.\nया विद्यार्थ्यासारखीच कमी-अधिक परिस्थिती असणारे सुमारे 250 ते 300 विद्यार्थी चिंतामणी रात्र प्रशालेत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतात. या पैकी केवळ आठवीतील मुलांना महापालिकेकडून क्रमिक पुस्तके मोफत मिळतात. या शाळेत आठवी ते दहावीसाठी वर्षाला 250 रुपये, तर अकरावी आणि बारावीसाठी अडीच हजार रुपये शुल्क आहे. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातूनच शिक्षकांच्या वेतनासह अन्य खर्च भागवावा लागत आहे.\nबहुतांश विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत. ते त्यांच्या मामा-मामी अगर काका-काकूकडे राहून शिक्षण घेत आहेत. हॉटेल, बेकरी, रुग्णालये, टेंपो चालविणे, गवंडी, बिगारी, किराणा दुकानात नोकर यांसारखी कामे करून विद्यार्थी शिकत आहेत. तळेगाव, लोणावळा, खंडाळा, कर्जत येथूनही विद्यार्थी येतात.\nशाळेला, रोटरी क्‍लब ऑफ निगडीने चार संगणक नुकतेच भेट दिले; मात्र संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी शाळेला आणखी किमान आठ संगणकांची गरज आहे. विद्यार्थ्यांना चांगली रोजगारसंधी मिळावी, म्हणून \"टॅली'सारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा शाळा व्यवस्थापनाचा मानस आहे.\nशाळेच्या शुल्कवाढीला मर्या��ा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वह्या, पुस्तकांच्या खर्चासह संगणक प्रयोगशाळा यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सतरंजी, चटयांचीही शाळेला गरज आहे. भविष्यात फेटे बांधणे, जिम मार्गदर्शक, योगा प्रशिक्षण यांसारखे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे.\n- सतीश वाघमारे, मुख्याध्यापक, चिंतामणी रात्र प्रशाला, चिंचवड स्टेशन\nमी 2006 मध्ये दहावीत होते; परंतु आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी यंदा दहावी उत्तीर्ण झाले. याच शाळेत अकरावी (वाणिज्य) शाखेला प्रवेश घेतला आहे. पुढे आणखी शिकण्याची इच्छा आहे.\n- आशा अवटे, रा. चिंचवड स्टेशन\n#EducationIssue दहावीची कलचाचणी ‘ॲप’द्वारे\nपुणे - दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी आणि त्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरणारी कलचाचणी आता ‘मोबाईल ॲप’द्वारे होणार...\nविद्यार्थी, शिक्षकांची अभूतपूर्व गर्दी\nपुणे - दहावीचं वर्ष आहे; अभ्यासक्रमही बदललाय, मग परीक्षेला सामोरं कसं जावं, अभ्यास कसा करावा, परीक्षेचं नियोजन कसं करावं, असे असंख्य प्रश्‍न...\nफेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना दिलासा\nमुंबई - राज्य शासनामार्फत दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तत्काळ...\nजुळ्या बहिणींना दहावीत समान गुण\nआंबेठाण - आंबेठाण (ता. खेड) येथील प्रदीपकाका कुलकर्णी यांच्या सानिका आणि सेजल या दोन जुळ्या कन्या. दोघी वाकी खुर्द येथील प्रियदर्शनी...\nसव्वाशे विद्यार्थी शंभर नंबरी\nपुणे - दहावीच्या परीक्षेत यंदा 89.41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यभरात तब्बल 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यामध्ये...\nसातारा जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी\nसातारा- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याचा 93.43 टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी ���वे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-113071500017_1.htm", "date_download": "2018-12-15T21:43:49Z", "digest": "sha1:RWCB7FXBNY2RVFT66HDZM75HBV5AOX6B", "length": 8550, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बालगंधर्वांचा आज स्मृतिदिन | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘रतीचे जा रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे’ अशा शब्दांत महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. मां.नी ज्यांचा गौरव केला त्या बालगंधर्वांचा आज स्मृतिदिन.\n26 जून 1888 रोजी पुणे येथे नाराणराव श्रीपाद राजहंस यांचा जन्म झाला. त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी लोकमान्यांनी ‘बालगंधर्व’ असे संबोधले. प्रथम किर्लोसकर नाटक मंडळीत काम करणार्‍या बालगंधर्वांनी पुढे स्वत:ची ‘गंधर्व संगीत नाटक मंडळी’ काढली. मानापमानातील ‘भामिनी', विद्याहरणमधील ‘देवयानी’, स्वयंवरामधील ‘रुक्मिणी’, एकच प्यालातील ‘सिंधू’ या त्यांनी अजरामर केलेल्या भूमिका. पुणे येथील 1929च्या महाराष्ट्र नाट्य संमेलनाचे अध्क्षपद भूषविलेल्या बालगंधर्वांना अभिनयासाठी संगीत नाटक अकादमीचे ‘राष्ट्रपती पदक’ही लाभले होते. ‘पद्मभूषण’ विभूषित बालगंधर्व म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला पडलेले इंद्रधनुष्यी स्वप्न होते. एकंदर 27 नाटकांत 36 भूमिका केलेला हा ‘राजहंस’ म्हणजे, ‘जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे\nरसिकाला प्रॉमिस केले होते : सोनाली\nकुटुंबाची साथ मोलाची - मृणाल कुलकर्णी\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/tripura-1155104/", "date_download": "2018-12-15T20:56:07Z", "digest": "sha1:I5BZMVIMZYW3XGJWG2MWW52H26DLS3E6", "length": 28973, "nlines": 265, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पर्यटकांना लुभावणारा ‘त्रिपुरा’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nभारताच्या पूर्व ईशान्येकडील भाग पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला, निसर्गदेवतेचे लावण्य लाभलेला आहे.\nभारताच्या पूर्व ईशान्येकडील भाग पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला, निसर्गदेवतेचे लावण्य लाभलेला आहे. त्यातले नितांतसुंदर त्रिपुरा पाहण्याचा, अनुभवण्याचा योग आला. जवळ जवळ वर्षभर (विशेषत: सप्टेंबर- मार्च) फिरण्यायोग्य व कोणतीही ‘परमिटची’ गरज नसलेले, तीन बाजूंनी बांगलादेशने वेढलेले त्रिपुरा हे राज्य. दक्षिण-पश्चिम भारतापासून हा परिसर बऱ्याच अंतरावर असल्याने ठरावीक पर्यटकच (शक्यतो जवळचे) येथे फिरत असतात.\n‘आगरतळा’ हे त्रिपुराचे राजधानीचे शहर. आगरतळ्यापासून ५५ कि.मी अंतरावर भुवनेश्वरी मंदिर आहे. उदेपूर शहरातील गोमती नदीच्या काठावरील हे धर्मस्थळ आहे. १६६०-१६७६ दरम्यान महाराजा गोविंद माणिक्य याने हे मंदिर बांधले. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘राजश्री आणि विसर्जन’ या नाटकामुळे ते अजरामर झाले आहे. पूर्ण नक्षीकाम केलेले दगडी बांधकाम, त्यावरील कोरीव काम पर्यटकाला आश्चर्यचकित करते. या मंदिराचा कळस बुद्धाच्या, स्तूपाप्रमाणे आहे. मंदिराच्या भिंतींवर अप्रतिम नक्षीकाम आहे.\nचतुर्दशदेवता मंदिर : आगरतळ्यापासून सहा कि.मी.वर १४ देवतांचे हे मंदिर आहे. १७७० पूर्वी त्रिपुरेश्वर भैरव मंदिराजवळ हे १४ देव दोन देवळांत होते. १७७० मध्ये (उदेपूर) महाराज कृष्ण माणिक्य शमशेर गझीकडून पराभूत झाल्याने त्याने उदेपूरहून आगरतळ्याला आपली राजधानी हलविली व नव्या मंदिरात १४ देवतांची प्रतिष्ठापना केली. (१८४०). या देवळाजवळ जुन्या राजवटीचे राजवाडे आहेत.\n१४ देवतांची पूजा ही विशेषत्वाने केली जाते. त्या निमित्ताने मंदिरापाशी मेळा भरविला जातो. त्या पूजेला खर्ची पूजा म्हणतात. अशी आख्यायिका आहे की महाभारताच्या काळी युधिष्ठिराचा ‘मिलोचन’ होता तो त्रिपुराचा राजा होता. तो या १४ देवतांना भजत असे. त्यानंतर त्रिपुराच्या राजवटीत पुढे झालेल्या राजांकडून देखील या पूजेच्या प्रथा अविरतपणे सांभाळली गेली. हा उत्सव जुलै महिन्यात सात दिवस चालतो. पूर्वापार पुजाऱ्यांकडून ही प्रथा चालत असून पुढील पिढय़ांतून देखील तशीच चालू ठेवली गेली आहे. गाभाऱ्यात देवतांच्या पूर्ण मूर्ती नसून त्यांची फक्त शिरेच (Heads) आहेत. भक्तगण देवांना बळी चढवू शकतात.\nजम्पुई हिल्स : अत्यंत आल्हाददायी वातावरण व नैसर्गिक सौंदर्य असलेला जम्पुई परिसर पर्यटकाला आकर्षून घेतो. त्रिपुरातील हिरवीगार भूमी व पिवळसर शिखरे असलेले हे ठिकाण आहे. हे तीन हजार फूट उंचीवर असलेले हे ठिकाण आगरतळ्यापासून २२० कि.मी अंतरावर आहे. विस्तृत जंगले, उत्कृष्ट हवामान, फुलांनी बहरलेली ही भूमी पर्यटकाला अक्षरश: वेड लावते. या टेकडीवरील सूर्योदय-सूर्यास्त कधीही अविस्मरणीयच ठरतो.\nबारामुरा ईको पार्क : पर्यावरणाशी निगडित हे उद्यान आहे. आगरतळ्यापासून ३७ कि.मी. अंतरावरील हे ठिकाण. भरपूर झरे, धबधबे व हिरवीगार जंगले यांनी भरलेले व भारलेले ठिकाण. या उद्यानाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रवाहावर लाकडी पूल बांधले असून तेथे विशिष्ट प्रकारची घरे बांधली आहेत. त्यात राहून सभोवतालचा निसर्ग अवलोकिता येतो.\nहे उद्यान पर्यावरणाशी निगडित असल्याने, सर्व नैसर्गिक वस्तूंचाच वापर तेथे केला जातो. जंगलात पर्यटकांच्या वास्तव्यासाठी लाकडी खांबांचे आधार देऊन मचाणं उभारली आहेत. उंचावरून निसर्गरम्य देखावा पाहाण्याची (observation tower) सोय केली आहे. लाकडाचेच तरंगते पूल बांधले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यटक पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत पहुडतो व मौजेत असतो.\nसेपाहीजाला वन्य जीवन अभयारण्य : १८.५३ वर्ग कि.मी.चे क्षेत्रफळ लाभलेले त्रिपुराचे प्रसिद्ध अभयारण्य आगरतळ्यापासून २८ कि.मी.वर आहे. सतत वाढणाऱ्या नागरी विकासाने येथील जंगल संपविण्याच्या विचारात असतानाच १९७२ साली हे अभयारण्य म्हणून विकसित केले गेले. वनस्पतीचे उद्यानासोबत येथे हरिणांचे व वन्य प्राण्यांचे उद्यान आहे. आता १९८७ पासून हे वन्य प्राण्यांचे देखील अभयारण्य विकसित केले गेले आहे. या अभयारण्यात सुमारे ५००च्या वर वनस्पतींच्या विविध जमाती आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बांबू व गवताच्या जमाती विकसित केल्या गेल्या आहेत. नवनवीन वनस्पतीदेखील वाढविल्या जात आहेत. येथे ४ हजार ५०० घन मीटर्सचे लाकडाचे जंगल विकसित केले गेले आहे.\nपाणथळी व वेगवेगळ्या वातावरणात या अभयारण्यांत वानर, चित्ता, डुकरे, हत्तींची प्रकर्षांने उपस्थिती जाणवते. या अभयारण्यात केलेली कॉफीची व रबराची लागवड पर्यटकांना आकर्षित करते. त्याचप्रमाणे तलावातील नौकानयन, छोटय़ांची गाडी उपलब्ध आहे.\nत्रिपुरातील द. पूर्व कोपऱ्यातील दुसऱ्या क्रमांकावरील गोमती वन्य जीवन अभयारण्य आगरतळ्यापासून ११० कि.मी. अंतरावर आहे. सुमारे ३०० कि.मी.चा परिसर या अभयारण्यापाशी आहे. येथे विशाल जलाशय आहे. या विशाल जलाशयामुळे स्थलांतरित जलपक्षी व स्थानिक पक्षी दिसू शकतात. त्याचप्रमाणे हत्ती, सांबर, हरिणे, जंगली बकरा व सरपटणारे प्राणी आहेत.\nऊज्ज्यंता पॅलेस : त्रिपुराच्या राजधानीच्या शहरांतील पांढरा शुभ्र ऊज्ज्यंता पॅलेस पर्यटकाचे आकर्षण आहे. हा पॅलेस पाहताना उदेपूरचा (राजस्थान) लेक पॅलेसची आठवण येते. उदेपूरचा लेक पॅलेस नावाप्रमाणे पाण्यांत (सरोवरात) उभा आहे एवढेच. पण तेच सौंदर्य जणू त्याला काढावे व याला बसवावे.\nत्रिपुराच्या महाराजांची ही मोठी आठवण आहे. दोन मजली भरपूर खिडक्या, छज्जे व दरवाजे असलेला हा राजवाडा पाहता क्षणींच नजरेत भरतो. राजवाडय़ाच्या अंत:भाग म्हणजे राजेरजवाडय़ांच्या इतिहासाचा जणू साक्षीदार आहे. इ. स. १९०१ मध्ये हा राजवाडा बांधलेला आहे. तिथे भरपूर सरोवरे आहेत. महाराजा राधा किशोर माणिक्येने हा दुमजली सफेद मारबलचा सुरेख राजवाडा बांधला. या राजवाडय़ास ८३ फूट उंचीचे तीन कळस आहेत. चमकणाऱ्या टाइल्सचा तळभाग. गोलाकार लाकडी तक्तपोशी व आश्चर्यकारक कोरलेले दरवाजे ही या राजवाडय़ाची विशेषता म्हणायला हवी. तळाशी भरपूर मंदिरे बांधली आहेत. रात्रीचे प्र��ाशझोत प्रखर व नर्तन करणारे झरे आणखीनच राजवाडय़ाची शोभा वाढवीत असतात.\nजलभ्रमण – नीरमहाल : नीर म्हणजे जल/पाणी. पाण्यामध्ये असलेला महाल म्हणजे नीरमहाल. उदेपूर (राजस्थान)ला सरोवरात जलमहाल आहे. त्याच धर्तीवर येथेही आहे. आगरतळ्यापासून ५३ कि.मी. अंतरावर हा महाल आहे. परिकथेतल्यासारखा पण प्रत्यक्षात असलेला हा जल महाल रुद्रसागर सरोवराच्या मधोमध हा महाल आहे. महाराज बीर बिक्रम किशोर माणिक्य याने १९३० मध्ये हा महाल त्याच्या उन्हाळी वास्तव्यासाठी बांधला. नैसर्गिक गारवा मिळण्याच्या उद्देशाने हा पाण्यात बांधला गेला आहे. हा उदेपूर (राज.)च्या पिचोला सरोवरातील ‘जग्नीवास’ महालाची आठवण करून देतो. या महालाचे सुरेख प्रतिबिंब पाण्यात पडत असल्याने ते आणखीनच मनाकर्षक असते. डोमच्या आकाराचे राजवाडय़ाचे मनोरे किल्ल्याची जाणीव करून देतात. तेथील दरबार हॉल आजही तत्कालीन राजवैभवाची आठवण करून देत असतो. रुद्रसागर हा सुमारे ५.३ वर्ग कि.मी. परसिराचा असून स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान नक्कीच आहे. सरोवर असल्यामुळे नौकानयन व जलक्रीडा उपलब्ध असतात. जुलै/ ऑगस्टमध्ये रुद्रसागर येथे बोटींची शर्यत असते.\nमुंबई / पुणेवाल्यांना भारताचा अती ईशान्येकडील भाग खरोखरीच लांबलचक असून प्रवासपण कंटाळवाणा आहे. मुंबईपासून हे अंतर जवळजवळ चार हजार कि.मी. आहे. ते देखील टप्प्या टप्प्याने. सलग प्रवास नाही. म्हणून शक्यतो समूहाने प्रवास करावा.\nविमानाने- दिल्ली/ कोलकत्ता/ चैनै/ गुवाहाटी/ इंफाळ येथून विमानाने आगरतळा येथे जाता येते.\nकोलकाता/ गुवाहाटी आगरतळा दैनंदिन सेवा असते.\nरेल्वेने – कोलकाता/गुवाहाटी येथे लॅण्िंडगहून रेल्वेने आगरतळा येथे जाता येते.\nमुंबई/ दिल्ली/ पुण्याहून कोलकाता/ गुवाहाटीस येतो व तेथून पुढे रेल्वेने आगरतळ्यास जाणे.\nबसने एनएच४४ हा राष्ट्रीय महामार्ग असून बसने कोलकाता (१८०८ कि.मी), गुवाहाटी (५९७ कि.मी), शिलाँग (४९९ कि. मी.)आहे. गुवाहाटीहून आगरतळ्यास दिवस-रात्र बस सेवा उपलब्ध आहे ती सोईचीदेखील आहे. कोलकात्याहून -ढाक्का (बांग्लादेशमार्गे) आगरतळा येथे येता येते व पुढे ढाक्का-ते- आगरतळा बसेस आहेत. बसेसचे मोठे जाळे आहे.\nआगरतळ्याहून ठिकठिकाणी जाण्यासाठी विविध प्रकारच्या नियोजित सहली कंडक्टेड टूर्स आहे. कुल्र्याहून (मुंबई) गुवाहाटीस साप्ताहिक गाडी आहे. रेल्वेने जवळजवळ ५५ तास लागतात. पुढे बस वा रेल्वेने १२-१४ तास लागतात. मुंबई-कोलकातासाठी दिवसातून बऱ्याच रेल्वे गाडय़ा आहेत. तेथून आगरतळा (गुवाहाटी) मार्गे जाता येते. (हा सारा लांबलचक प्रवास करताना सुरक्षित मार्जिन म्हणून तीन-चार दिवस राखून ठेवावेत. कोणत्याही कारणांनी दिरंगाई होते व प्रवासाचा विचका होऊ शकतो. त्यांसाठी केव्हाही उपयुक्तच वाटते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदेशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी\nपुतळ्यांची नको, जिवंत माणसांची चिंता करा – सुनील देवधर\nरणजी करंडक २०१७-१८ – मुंबईच्या संघासमोर करो या मरोची परिस्थिती, त्रिपुराविरुद्ध सामन्यात विजय आवश्यक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/health/page/3/", "date_download": "2018-12-15T21:58:12Z", "digest": "sha1:BEYTJLZIW2VL5BZ5YIHVUEEKV5DV7CPR", "length": 5631, "nlines": 51, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Health Archives - Page 3 of 68 - Marathi Gold", "raw_content": "\nथंडीच्या दिवसात तुमचे वजन वाढते का जाणून घ्या त्यास कसे कंट्रोल करावे\nथंडी सुरु होताच हळूहळू वजन वाढण्यास सुरुवात होते. बहुतेक लोकांना वाटते कि याचे कारण थंडी मध्ये खाल्ले जाणारा आहार आहे. … [Read more...] about थंडीच्या दिवसात तुमचे वजन वाढते का जाणून घ्या त्यास कसे कंट्रोल करावे\nलिवरच्या समस्येवर रामबाण उपाय\nLiver च्या खराबीचा योग्य वेळी इलाज केला नाही तर पुढे याचे रुपांतर विक्राळ समस्ये मध्ये होऊ शकते, एवढेच नाही तर यामुळे … [Read more...] about लिवरच्या समस्येवर रामबाण उपाय\n11 आरोग्यदायी फायदे मिळतात दररोज हे पाणी पिण्यामुळे, जाणून घ्या कसे बनवायचे हे पाणी\nआपल्या पैकी सकाळी उठल्यावर कोमट पाणी पीत असाल ज्यामुळे पोट व्यवस्थित साफ होईल. पण एक अमेरिकन स्टडी अनुसार, सकाळी … [Read more...] about 11 आरोग्यदायी फायदे मिळतात दररोज हे पाणी पिण्यामुळे, जाणून घ्या कसे बनवायचे हे पाणी\nलीवरची समस्या आहे का तर वापरा हे 5 आयुर्वेदिक उपाय\nलोकांच्या वाईट खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनियमित जीवनशैली या कारणामुळे लिवर संबंधित समस्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. … [Read more...] about लीवरची समस्या आहे का तर वापरा हे 5 आयुर्वेदिक उपाय\nफेस्टीव सीजन मध्ये चतर-पटर खाण्यामुळे झालेले फूड प्वाइजनिंगवर घरगुती उपाय\nफेस्टीव सीजन मध्ये बहुतेक वेळा लोक चतर-पटर खातात, ज्याचा परिणाम होतो एसिडीटी आणि फूड प्वाइजनिंग. जास्त तेलकट आणि … [Read more...] about फेस्टीव सीजन मध्ये चतर-पटर खाण्यामुळे झालेले फूड प्वाइजनिंगवर घरगुती उपाय\nउंदरांनी घरामध्ये धुमाकूळ घातला आहे का तर आजच त्यांना पळवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय\nबहुतेक वेळा असे पाहण्यात येते कि लोक आपल्या घरामध्ये उंदरा पासून हैराण असतात. उंदीर पळवण्यासाठी विविध औषधांचा आणि … [Read more...] about उंदरांनी घरामध्ये धुमाकूळ घातला आहे का तर आजच त्यांना पळवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=194&limitstart=15", "date_download": "2018-12-15T21:41:53Z", "digest": "sha1:BJHLCYDA5WKGUZEFB37V4B7W4UUVJF4N", "length": 11661, "nlines": 141, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nअमृता सुभाष ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२\nती मुलं वेगळी असतात. समाजालाच काय त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या अस्तित्वाचा अर्थ न कळणारा. तरीही प्रत्येक जण जगत असतो आणि त्यांचे आई-बाप त्यांना जगवत असतात. कुठलीही किंमत देऊन..\nपूर्र्वी कमानी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२\n* मी आमच्या घराचा सौदा एका नातेवाइकांशी केला. व्यवहाराच्या एकूण रकमेपैकी काही रक्कम आगाऊ घेतली. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सौदा पावती लिहून दिली. या पावतीमध्ये अटी, मुदत घातली गेली नाही. नातेसंबंधांमुळे तसे करणे भाग पडले. तोंडी ठरल्यानुसार २-३ महिन्यांत उर्वरित रक्कम देतो, असे तो म्हणाला होता.\nडॉ. किशोर अतनूरकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२\nकोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गाभाऱ्यातील प्रवेशाचा प्रश्न असो वा याच मंदिरातील प्रसादाचे लाडू करण्याचा प्रश्न असो रजस्वला वा मासिक पाळीतील स्त्रीला तिथे नकार मिळतो. त्यामागे धर्मातील रूढी परंपरांचा घट्ट पगडा आहे की पुरुषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा पण तोही इतका जबरदस्त आहे की नोकरी-घर-व्यवहार बिनधास्तपणे हाताळणाऱ्या स्त्रिया या काळात देवधर्माच्या बाबतीत मात्र पाय मागे घेताना दिसतात. सृजनाशी थेट संबंध असणाऱ्या मासिक पाळीत देवाशी संबंधित व्यवहार करण्याच्या बाबतीतली त्यांची भीती त्यांच्या शिक्षणावर, वैज्ञानिक सत्यावर मात करते आहे. काय आहेत त्या मागची कारणं पण तोही इतका जबरदस्त आहे की नोकरी-घर-व्यवहार बिनधास्तपणे हाताळणाऱ्या स्त्रिया या काळात देवधर्माच्या बाबतीत मात्र पाय मागे घेताना दिसतात. सृजनाशी थेट संबंध असणाऱ्या मासिक पाळीत देवाशी संबंधित व्यवहार करण्याच्या बाबतीतली त्यांची भीती त्यांच्या शिक्षणावर, वैज्ञानिक सत्यावर मात करते आहे. काय आहेत त्या मागची कारणं ही भीती खरंच व्यवहार्य आहे का ही भीती खरंच व्यवहार्य आहे का आणि कसा काढायला हवा यातून मार्ग आणि कसा काढायला हवा यातून मार्ग सांगणारे अभ्यासक, जाणकारांचे तीन लेख...\nजयंत साळगांवकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२\nधर्म हा माणसासाठी असतो म्हणजे आधी माणूस मग त्याचा धर्म. जन्माला येतानाच ज्याचा धर्म निश्चित होतो तो हिंदू धर्म. मासिक पाळीची बंधने सनातन हिंदू धर्मात जी सांगितली आहेत ती थोडीफार कठोर आहेत. बंधन कठोर असल्यानंतर ते पाळणे अवघड होते आणि अवघड बंधन पाळण्यापेक्षा त्याचा पूर्णपणे त्याग करण्याकडेच माणसाची वृत्ती बळावते.\nडॉ. स्नेहलता देशमुख , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२\nमासिक पाळी म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया. रक्तस्राव होणे म्हणजे काही संसर्गजन्य रोग नव्हे त्यामुळे या काळात देवपूजा जरूर करावी ती एक चित्तशुद्धी असते, प्रसाद करायला व खायला कुठलीच आडकाठी नाही. आपण आता मंत्रयुगातून तंत्रयुगात चाललो आहोत. ज्ञान व विज्ञानाची सांगड घालतो आहोत. मग जुन्या चालीरीती, रूढी-परंपरा पाळतानाही शास्त्रीय दृष्टीने विचार करायला हवा. ‘स्त्रीबीजाचे अश्रू’ असं वैद्यकीय नाव असलेल्या मासिक पाळीत देवपूजा हा असाच नव्याने विचार करावा, असा विषय आहे.\nशे जारच्या अलकाताईंच्या मुलीचं लग्न ठरलं ही आनंदाची बातमी घेऊन शरयू माझ्याकडे आली आणि अलकाताईंना तुम्हाला तातडीने भेटायचे आहे असं म्हणाली. संध्याकाळी अलकाताई आल्या, मुलीला स्थळ चांगले मिळाले. नवरा इंजिनीअर आहे. अमेरिकेत स्थायिक आहे.\nपालकत्वाचे प्रयोग : चंचलपणाला दिशा मिळाली\nर. धों.च्या निमित्ताने.. : एकटं राहण्याचा हक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=386", "date_download": "2018-12-15T20:57:28Z", "digest": "sha1:PQSMNGMH7BJN4MSMH2TY3N7YLGUVDQRL", "length": 4779, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम\nडॉ. अनिल मुरलीधर कठारे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामच्यावेळी भारत सरकारला दिलेला कायदेविषयक सल्ला व केलेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.\nविदर्भात यादवांचा सत्त��चा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T21:08:54Z", "digest": "sha1:GJJGXKLBPIGFH4X3M5PRABMT444QAI3P", "length": 8319, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने डॉ.सुचित तांबोळी यांचा सत्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने डॉ.सुचित तांबोळी यांचा सत्कार\nनगर – महाराष्ट्र युनिवर्सिटी ऑफ हेंल्थ सायन्सेस ( आरोग्य विद्यापीठ) नाशिक यांच्या तर्फे नगर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.सुचित तांबोळी यांना पी .एचडी ही सर्वोच्च पदवी देण्यात आली.डॉ. तांबोळी यांनी नवजात अर्भक अतिदक्षता विभागातील मुलांच्या कार्यक्षमतेवर बौद्धिक विकास कार्यक्रमामुळे होणारी बौद्धिक तसेच स्नायूंची वाढ या विषयावर प्रबंध सादर केला होता. डॉ. तांबोळी यांनी 500 मुलांचा अभ्यास डॉ. राम धोंगडे , संत ज्ञानेश्‍वर इन्स्टिट्यूट, लक्ष्मी रोड, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षे केला. नवजात अर्भक अतिदक्षता विभागातील मुले अर्थात वजनाने 2.5 किलो पेक्षा कमी, कमी दिवसाची, जन्मत: कावीळ झालेली, जन्मत: झटके आलेली, जंतू संसर्ग झालेली, इ. मुलांचा अभ्यास त्यांनी केला. या मुलांना गतिमंद, मतीमंद, अध्ययन अक्षमता येण्याची शक्‍यता असते.या मुलांना जन्मापासून कोणती खेळणी वापरायची कसे वातावरण द्यायचे या बद्दल मार्गदर्शन पालकांना केले असता त्या मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या विकृतीचे प्रमाण40 टक्‍क्‍याने कमी होते असे सिद्ध केले. याबद्दल डॉ. सुचित तांबोळी यांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष उद्धव शिंदे, गुलशन गुगळे, अमित भुमकर, विशाल काळे यांनी सत्कार केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यात नगर जिल्हा गटशेतीत प्रथम क्रमांकावर\nNext articleदूधधोरणाच्या निषेधार्थ शासनाची झोपमोड दूध वाटप आंदोलन\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nऍटर्नी जनरल आणि कॅगला लोकलेखा समितीपुढे बोलावणार : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140416101801/view", "date_download": "2018-12-15T21:30:57Z", "digest": "sha1:PQETQP7ZWWV3LM3JJUUHCWDLW4M5GANV", "length": 17352, "nlines": 183, "source_domain": "www.transliteral.org", "title": "चुडालाख्यान सार - पद १५१ ते २००", "raw_content": "\nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|चुडालाख्यान सार|\nपद १५१ ते २००\nपद १ ते ५०\nपद ५१ ते १००\nपद १०१ ते १५०\nपद १५१ ते २००\nपद २०१ ते २५०\nपद २५१ ते ३००\nपद ३०१ ते ३३५\nचुडालाख्यान सार - पद १५१ ते २००\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.\nसदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nकवी - हंसराज स्वामी\nयास्तव जाणुनिया जग, काय अहंकार, तूं असे कोण ॥\nटाकी जगा, अहंता, तीन तुझे देह, मोक्ष मग जाण ॥१५१॥\nयापरि गुरुशिष्याचा चाले स��वाद वर्षपर्यंत ॥\nकळलें परोक्ष भूपा जग मिथ्या आणि ब्रह्म एक सत ॥१५२॥\nजड चेतनांत भरलें ब्रह्म, म्हणे भूप निश्चयें कळलें ॥\nरूप अहंकाराचें कळलें, कमिअधिक काय परि झालें \nकळुनी काय उपेगी, सुखदु:खातीत शुद्ध आनंद ॥\nत्यांत मला लोटावें, जेणें होईल सौख्य निर्द्वंद्व ॥१५४॥\nकुंभक म्हणें नृपाला स्वरुपाचें शब्दज्ञान तुज झालें ॥\nव्यवहारांतिल साक्षी कळला, व्यतिरेक स्पष्ट नच ठसलें ॥१५५॥\nसर्व उपाधी विरहित लय-साक्षी, तो तुला नसे कळला ॥\nयास्तव वदसी ऐसें, देतों मी निर्विकल्पता तुजला ॥१५६॥\nलय अभ्यास तयासी सांगे, वृत्तीस स्थैर्य मग आलें ॥\nअभ्यासें रायाचें पूर्णपणें निर्विकल्प मन झालें ॥१५७॥\nऐसी त्यास समाधी लागे पाहोनि गाढ, राणीनें ॥\nनृप काया रक्षाया काढिलि रेखा सभोंति मंत्रानें ॥१५८॥\nपुनरपि नगरीं आली, राज्य करी वर्ष एक, न्यायानें ॥\nवर्षानंतर भेटे रायासी देखिला तसाच तिनें ॥१५९॥\nस्पर्शुनि करें तयासी हालविलें, होइना परी जागा ॥\n शंकेसी राहिली अशी जागा ॥१६०॥\nजरि राजेश्वर गेले आपण तरि काय देह राखून ॥\nऐसा विचार शिवला, पुनरपि पाही विचार ती करून ॥१६१॥\nअति सूक्ष्म रूप धरुनी शिरली ती भूप सूक्ष्मशरिरांत ॥\nबालाग्र सहस्रांशें प्राण दिसे सूक्ष्म राणिसी तेथ ॥१६२॥\nआनंदुनी मनीं मग, कुंभक बाहेर येउनी गाई ॥\nबहु रागरंग, तेणें प्राणस्फुलिंगास ज्योत ती येई ॥१६३॥\nसावध झाला राजा बहु नेटें उघडिले तयें डोळे ॥\nसन्मुख कुंभक दिसतां वंदायासी प्रयत्न बहु केले ॥१६४॥\nहलवेनाच तयातें काष्ठापरि ताठ जाहलें शरीर ॥\nस्पर्शुनि कुम्भक हातें चाल वदे तोंच नमविले शीर ॥१६५॥\nबापा तुझा मनोरथ झाला ना पूर्ण सांग तरि आतां ॥\n भूप म्हणे “धन्य मी \nसुखमग्न पूर्ण असतां, मज ऐसें काय म्हणुनि जागविलें ॥\nभरल्या ताटावरुनी दुकळयासी ओढिलें तसें झालें ॥१६७॥\nचिरकाल सौख्य सोडुनि, क्षणभंगुर सौख्य कोणि भोगावें ॥\nउत्थान पुन्हा मजशी नच व्हावें, मागणेंच हें द्यावें ॥१६८॥\nमिथ्या सांडुनि राया सत्यासी पावलास, तरि बोले ॥\nकुंभक वदे नव्यानें निश्चल आत्म्यास काय त्वां केलें ॥१६९॥\n चंचल पूर्वीं खराच कीं होता ॥\nनिश्चल जरि तो, फिरुनी निश्चल करणें कसें तया ताता ॥१७०॥\nतूं तो निश्चल आत्मा, निश्चलपण तें त्वदंतरीं यावें ॥\nम्हणशी तरी, अहंता चंचल मूलांत, हें कसें व्हावें ॥१७१॥\nजीं जीं तत्वें झालीं, याच अहंते���ुनी तुझ्यावरतीं ॥\nमिथ्या चंचल सगळें, त्याची तुजला कशास रें भीती ॥१७२॥\nदोरी निश्चित कळली, मिथ्या सर्पास मारितो कोण ॥\nमिथ्या तशी अहंता, मारावें कां तियेस निपटून ॥१७३॥\nआपण आत्मा आदी,अ अंतीं, मध्यांत निश्चयें एक ॥\nकेवळ असंग आहों व्यापारीं, हेंच ज्ञान मोक्षसुख ॥१७४॥\nकर्मानें मोक्ष जरी, मग व्हावें कासयास तें ज्ञान ॥\nज्ञानावांचुनि नाहीं मोक्ष, असें स्पष्टची श्रृतीवचन ॥१७५॥\nजावी प्रथम अहंता, मग व्हावें ब्रह्म हें क्रियारूप ॥\nकृत्रिम ब्रह्म असे तें कसलें रे मोक्ष कीं असे पाप ॥१७६॥\nजरि मानिसी स्वताला मीच अहंकार, रूप तें माझें ॥\nपावसि कशी समाधी, आत्मत्वीं कोणतें नसे ओंझें ॥१७७॥\nउत्थान समाधीही नाहीं आत्म्यांत, तो असे नुसता ॥\nयापरि जाणावें तूं अपणासी, मोक्ष तोचि रे ताता ॥१७८॥\nमिथ्या सकल, असें मी आत्माची सत्य, ज्ञान व्यतिरेक; ॥\nकांहींच नसे मिथ्या, आहे तें मीच, अन्वयो देख ॥१७९॥\nआत्मज्ञानासाठीं, व्यतिरेकीं ज्ञान पाहिजे प्रथम ॥\nआत्मज्ञानानंतर अन्वय, जग हेंच कीं परब्रह्मा ॥१८०॥\nजग जाहलेचि नाहीं, मग मिथ्या सत्य भेद हा कुठला ॥\nनाना भूषण वेषें सोनें, जगदीश जगमिषें नटला ॥१८१॥\nएक विचारावाचुनि आत्मप्राप्तीस साधना नलगे ॥\nद्दढ निश्चय, “मी आत्मा” जाणुनि नि:शंक त्यापरी वागे ॥१८२॥\nस्मरणीं वा विस्मरणीं, वृत्ती अथवा निवृत्ति कांहि असो ॥\nपरिपूर्ण सर्व कालीं आत्मा, मग सर्व हें दिसो न दिसो ॥१८३॥\nराजा वदे उगिच मी नेणोनी कष्टलों, फिटे शंका ॥\nपरिपूर्ण बोध ठसला, राज्यपदीं बसविले गुरो रंका ॥१८४॥\nकुंभक म्हणे नृपाला झालें अपरोक्ष ज्ञान स्वरुपाचें ॥\nद्दढबोध परी नाहीं, पूर्ण समाधान त्याविणें कैचें ॥१८५॥\nआतां म्हणशी झालें पूर्ण समाधान जों न व्यवहार; ॥\nउत्थान पुन्हां होइल व्यवहारीं तुजसि जाण साचार ॥१८६॥\nउत्थान-समाधीचें लक्षण याकारणें तुला कथितो ॥\nऐके सावधचित्तें, बळकट खुंटयास हलवुनी करितों ॥१८७॥\nसांडोनि कल्पना उगि बसतां-निभ्रांत ती समाधी न ॥\nघुंघट घेउनि झांकी डोळे-निभ्रांत ती समाधी न ॥१८८॥\nवायूस ब्रह्मरंध्रीं कोंडी-निभ्रांत ती समाधी न ॥\nमौन धरी, मुद्रादिक करितां-निभ्रांत ती समाधी न ॥१८९॥\nजड काष्ठापरि निश्चल पडतां-निभ्रांत ती समाघी न ॥\nऐके सहज समाधी तीच असे, पूर्ण जें समाधान ॥१९०॥\nआधीं, अंतीं, मध्यें आपण, हा निश्वयो समाधी ती ॥\nजागर, स्वप्न, सुषुप्��ी एकपरी; निश्चयो समाधी ती ॥१९१॥\nव्यापारी अढळ, मला संग नसे, निश्चयो समाधी ती ॥\nसम पाप पुण्य ज्यासी, पूर्ण समाधान जें, समाधी ती ॥१९२॥\nकाहिं करो वा न करो, भोग मिळो ना मिळो नसे खंती ॥\nत्रिपुटी उद्भव नाहीं, पूर्ण समाधान जें, समाधी ती ॥१९३॥\nभलत्याच अवस्थेसी आपण नि:संग, ही समाधी ती ॥\nराहो अथवा जावो देह, समाधान जें समाधी ती ॥१९४॥\nहें अल्पसें, समाधी-पूर्ण समाधान-लक्षणा कथिलें ॥\nआतां उत्थानाचें लक्षण, तुज पाहिजे नृपा कळलें ॥१९५॥\nमी तो असंग, परि मज नसणें व्यापार, हेंचि उत्थान ॥\nमिथ्या सकल तरीही न दिसो द्दष्टीस हेचि उत्थान ॥१९६॥\nहा स्वर्ग, हा नरक, हें पुण्य, गमे पाप, हेंचि उत्थान ॥\nजरि उच्च नीच मानी भेदाते, जाण तेंचि उत्थान ॥१९७॥\nआत्मा पूर्ण अकर्ता, परि टाळी कर्म, हेंचि उत्थान ॥\nआत्मा सुखरूप, परी सुखदु:खाचें नको मला भान ॥१९८॥\nसहज समाधी असुनी, लावावी वाटल्यास उत्थान ॥\nमी निर्विकल्प व्हावें वृत्ति मुरवेनि, हेंचि उत्थान ॥१९९॥\nयापरि उत्थानानें भंगसमाधी, बुडे समाधान ॥\nसंदेहावांचुनिया ‘मी आत्मा’ ही समाधिची खूण ॥२००॥\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Aaj_Ka_Nishphal_Hoti_Baan", "date_download": "2018-12-15T20:20:44Z", "digest": "sha1:ZB7QMUMA6JBGYYCDDCBIK7KJXD6WA2LS", "length": 4992, "nlines": 60, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "आज कां निष्फळ होती बाण | Aaj Ka Nishphal Hoti Baan | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nआज कां निष्फळ होती बाण\nआज कां निष्फळ होती बाण\nपुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण\nपुन्हां तरारे तरूसा रावण\nरामासन्मुख कसे वांचती रामरिपूचे प्राण\nचमत्कार हा मुळिं ना उमजे\nशीर्ष तोडितां दुसरें उपजें\nरावणांग कीं असे कुणी ही सजिव शिरांची खाण\nशत शिर्षे जरि अशीं तोडिलीं\nनभीं उडविलीं, पदीं तुडविलीं\nपुन्हां रथावर उभाच रावण, नवें पुन्हां अवसान\nसांग गूढता मला यांतली\nमाझ्याहुन मज असह्य झाल�� विद्येचा अपमान\nवधिला खर मी, वधिला दूषण\nवधिला मारिच, विराध भीषण\nहेच बाण ते केला ज्यांनी वाली क्षणिं निष्प्राण\nज्यांच्या धाकें हटला सागर\nत्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण\nसचैल रुधिरें न्हाला रावण\nसिंहापरी तरि बोले गर्जुन\nमलाहि ठरला अवध्य का तनुधारी अभिमान\nसचिंत असतिल देव, अप्सरा\nसुचेल तप का कुणा मुनिवरा\nव्यर्थच झालें काय म्हणूं हें अवघें शरसंधान\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र आसावरी\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- २३/२/१९५६\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.\nखर-दूषण - रावणाचे सावत्र भाऊ. शूर्पणखेची रामाकडून विटंबना झाल्यामुळे खर आणि दूषण रामावर चालून गेले व त्याच्या हातून मरण पावले.\nमातली - इंद्राचा सारथी.\nमारिच - एक राक्षस. ताटिकेचा (त्राटिका) ज्येष्ठ पुत्र. सुबाहु बंधु. याने सुवर्णमृगाचे रूप धारण करून रामास दूर नेले आणि मग रावणाने सीता उचलून नेली.\nविराध - दंडकारण्यातील एक राक्षस.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pravin-togadia-launched-international-hindu-parishad-125848", "date_download": "2018-12-15T21:56:53Z", "digest": "sha1:YYFT3QTFPTLN5TY5UWWC4KBPB5TUOZLH", "length": 12643, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pravin Togadia Launched international hindu parishad तोगडियांनी केली आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना | eSakal", "raw_content": "\nतोगडियांनी केली आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना\nरविवार, 24 जून 2018\nविश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नवीन संघटनेची स्थापना केली आहे. आज अहमदाबादमध्ये त्यांनी नव्या संघटनेची घोषणा केली. 'आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद' असे या संघटनेचे नाव आहे. तोगडिया या संघटनेचे प्रमुख असतील.​\nअहमदाबाद: विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नवीन संघटनेची स्थापना केली आहे. आज अहमदाबादमध्ये त्यांनी नव्या संघटनेची घोषणा केली. 'आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद' असे या संघटनेचे नाव आहे. तोगडिया या संघटनेचे प्रमुख असतील.\nयावेळी, तोगडिया समर्थकांनी डोक्यावर घातलेल्या टोपीवर 'हिंदू ही आगे' असं लिहिलं होतं. तसंच व्यासपीठावर भारत माता, गो-माता, गणपती आणि अशोक सिंघल यांची प्रतिमा ठेवलेल्या होत्या. 'लोक नवीन असले तरी तोच आक्रमकपणा कायम राहील', असे तोगडिया यांनी यावेळी सांगितले.\n14 एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासून तोगडिया नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. प्रसंगी त्यांनी भाजपच्या नेतृत्त्वावरही टीका केली होती. यावर्षीच एप्रिलमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल विष्णू सदाशिव कोकजे हे संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले. कोकजे यांनी तोगडियांचे समर्थक मानले जाणारे राघव रेड्डी यांचा पराभव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जाणारे तोगडिया हे काही दिवसांपासून मोदींनाच लक्ष्य करत होते. मोदींनी सत्तेत आल्यानंतर आश्वासनं पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी मोदीवर केला होता.\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\nपुणे - जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले. ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या यामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचाली,...\nदुरुस्ती वाहनच रुळावरून घसरले ; वाहतुकीचा चार तास खोळंबा\nपालघर : पालघर आणि केळवे रेल्वेस्थानकांदरम्यान रूळ दुरुस्ती करणारे उदवाहन यंत्रच (कॅम्पिंग मशीन) रुळावरून घसरल्याने शनिवारी सकाळी पश्‍चिम...\nबुलेट ट्रेनसाठी जमीन खरेदीचा श्रीगणेशा भिवंडीतून\nवज्रेश्वरी : मोदी सरकारचे बहुचर्चित असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग शुक्रवारी मोकळा झाला असून बुलेट ट्रेनसाठी राज्यातील पहिल्या...\nगुजरातमध्ये ब्राह्मणांची आरक्षणाची मागणी\nअहमदाबाद : महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे पडसाद इतर राज्यांतही उमटू लागले आहेत. गुजरातमधील ब्राह्मण आणि राजपूत...\nनाशिक - तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर अहमदाबाद येथे हरितक्षेत्र विकासाच्या पाहणीसाठी आयोजित करण्यात आलेला दौरा अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला...\nरिफंड आणि इतर आर्थ���क व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/mathang-kranti-morcha-departmental-commissioner-office-126639", "date_download": "2018-12-15T21:11:56Z", "digest": "sha1:3ZDBSRQTKBOPQIIXT274TOQBSA3XWN3P", "length": 14799, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mathang Kranti Morcha at departmental commissioner office विभागीय आयुक्‍तालयावर धडकला मातंग क्रांती मोर्चा | eSakal", "raw_content": "\nविभागीय आयुक्‍तालयावर धडकला मातंग क्रांती मोर्चा\nबुधवार, 27 जून 2018\nऔरंगाबाद : कोरेगाव भीमा, जामनेर तालुक्‍यातील वाकडी, उदगीर तालुक्‍यातील रुद्रवाडी येथे घटनेतील पीडितांना न्याय व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी विभागीय आयुक्‍तालयावर बुधवारी (ता. 27) मातंग क्रांती मोर्चा काढण्यात आला.\nऔरंगाबाद : कोरेगाव भीमा, जामनेर तालुक्‍यातील वाकडी, उदगीर तालुक्‍यातील रुद्रवाडी येथे घटनेतील पीडितांना न्याय व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी विभागीय आयुक्‍तालयावर बुधवारी (ता. 27) मातंग क्रांती मोर्चा काढण्यात आला.\nक्रांतीचौक येथून काढलेल्या या मोर्चात विभागातून आलेले आंदोलक हातात झेंडे, फलक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. मागासवर्गीयांवरील अन्याय- अत्याचार सातत्याने वाढत आहेत. याविरोधात या मोर्चाच्या निमित्ताने मोठा लढा उभारण्यास सुरवात केली आहे. सरकार कोणतेही असो समाज बांधवावर होणारा अन्याय वाढतच आहे. या आधुनिक युगात मनुवादी, जातीवादी वृत्ती संपलेली नाही. कोरेगाव भीमा येथील दंगलीत दोन समुहामध्ये तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र समोर आलेले आहे.\nजळगाव जिल्हातील जामनेर तालुक्‍यातील वाकडी येथे समाजाच्या तीन मुलांना तुमच्या पोहल्याने आमची विहीर बाटली म्हणत नग्न धिंड काढण्यात आली, उदगीर तालुक्‍यातील रुद्रवाडी येथे समाजातील पती, पत्नीस मंदिरात दर्शनाला का आलात म्हणत गावगुडांनी मारहाण केली. 20 कुटुंबावर सामाजिक बहिस्कार टाकून गावाबाहेर काढण्यात आले. यास जबाबदार असलेल्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.\nसंजय ठोकळ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात डॉ. सुनील नाडे, अशोक शिरसाट, कमलेश चांदणे, सुभाष वाघुले, आनंद लोखंडे, सचिन शिंदे, संदीप चांदणे, कुणाल कांबळे, सुनील पेठे, अविनाश वाघुळे, कौसल्या गाडे, विजय वाहुळ, अनिल मगरे, सोनु नरवडे, गुल्लु वाकेकर, दीपक दाभाडे, प्रमोद तायडे, विनोद ससाणे सहभागी होते.\n- वाकडीच्या घटनेत मातंग समाजाच्या दोन्ही कुटुंबीयांचे पुनर्वसन करा\n- कोरेगाव भीमाच्या घटनेतील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करून मुख्य साक्षीदार पूजा सगट या तरुणीच्या हत्येची चौकशी सीबीआयमार्फत करावी.\n- रुद्रवाडीच्या घटनेस कारणीभूत दोषींवर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई\n- क्रांतिगुरू लहुजी साळवे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक त्वरित बांधावे\n- क्रांतिगुरू लहुजी साळवे आयोगाच्या 68 शिफारशींची अंमलबजावणी\n- साठे महामंडळाला दोनशे कोटींचा निधी देऊन अर्थसाहाय्य सुरू करावे\nएल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी 11 डिसेंबरला\nनवी दिल्ली : एल्गार परिषद या प्रकरणाची सुनावणी आजपासून (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली असून, पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे....\nकोरेगाव भीमा प्रकरणी काँग्रेसच्या दिग्विजयसिंह यांचाही सहभाग\nपुणे : बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशभरात सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...\nचौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर 'विसरले' संभाजी भिडेंना..\nपुणे : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी यांनी आज (मंगळवार) आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले....\nदंगलीपूर्वीचे व्हॉटस्‌ॲप संदेश आयोगासमोर सादर\nपुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसॲपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले....\nभीमा कोरेगाव चौकशी आयोग : साक्ष मराठीत, नोंद इंग्रजीत\nपुणे : भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडून साक्षीदारांची साक्ष केवळ इंग्रजी भाषेतून नोंदवली जात आहे. साक्ष इंग्रजीसोबत मराठी भाषेतूनही नोंदवली जावी, असा...\nसंभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे; पण 'कोरे��ाव भीमा' प्रकरण कायम\nपुणे- शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावरील कोरेगाव भीमाचा नव्हे तर 2008 मधील एक जुने गुन्हे काढून टाकण्यात आले आहेत अशी माहिती कोल्हापूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/rain-latur-district-13464", "date_download": "2018-12-15T21:51:13Z", "digest": "sha1:SSFO3QST6D3XA4KV35XS3WKSAE2NESZC", "length": 15123, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "rain in latur district लातूर जिल्ह्यात सात मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस | eSakal", "raw_content": "\nलातूर जिल्ह्यात सात मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nलातूर - गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने लातूरकरांना थोडासा दिलासा मिळाला असतानाच रविवारी (ता. ९) रात्री पुन्हा पावसाने झोडपले. यात शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील साकोळ मंडळात रात्रीतून २०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. याच तालुक्‍यातील शिरूर अनंतपाळ १६५, हिसामाबाद मंडळात १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सात महसूल मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात मोठे नुकसान झाले आहे.\nलातूर - गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने लातूरकरांना थोडासा दिलासा मिळाला असतानाच रविवारी (ता. ९) रात्री पुन्हा पावसाने झोडपले. यात शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील साकोळ मंडळात रात्रीतून २०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. याच तालुक्‍यातील शिरूर अनंतपाळ १६५, हिसामाबाद मंडळात १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सात महसूल मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात मोठे नुकसान झाले आहे.\nजिल्ह्याला पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय, अशी परिस्थिती असताना सप्टेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. सहा लाख हेक्‍टर क्षेत्रावर���ल खरीप पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. गेल्या पाच- सहा दिवसांत पावसाने उघडीप दिली होती. मात्र शनिवारी व रविवारी रात्री मात्र पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात तर पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे.\nजिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. लातूर १६, कासारखेडा ४०, गातेगाव १, तांदुळजा ००, मुरूड ६, बाभळगाव ४०, हरंगुळ ७, चिंचोली ००, औसा १४, लामजना २१, किल्लारी १५, मातोळा ८, भादा ७, किनिथोट ५१, बेलकुंड २०, रेणापूर २०, पोहरेगाव १२, कारेपूर ५, पानगाव ११, उदगीर १६, मोघा ३२, हेर २६, देवर्जन ११९, वाढवणा १५, नळगीर ७, नागलगाव २०, अहमदपूर १३, किनगाव ११, खंडाळी १६, शिरूर ताजबंद २२, हडोळती ९, अंधोरी १५, चाकूर ११, वडवळ १२, नळेगाव २२, झरी ९, शेळगाव १५, जळकोट ३०, घोणसी १५, निलंगा ४०, अंबुलगा ९१, कासारशिरसी २८, मदनसुरी २२, औराद ३५, कासारबालकुंदा २५, निटूर १३४, पानचिंचोली ५३, देवणी ९८, वलांडी १४५, बोरोळ १०३, शिरूर अनंतापाळ १६५, हिसामाबाद १०५, साकोळ मंडळात २०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.\nजिल्ह्यात सरासरी १११० मिलिमीटर पाऊस\nजिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०२.१३ मिलिमीटर असून आतापर्यंत १११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी वार्षिक सरासरीच्या पावसाच्या टक्केवारीची आहे. लातूर १००८.२५ (१४१.२१), औसा ९७९.०८ (१२०.२९), रेणापूर ११६६.९० (१६३.४३), अहमदपूर ११०६.५८ (१३२.७८४), चाकूर १२१४.५० (१४५.४८), उदगीर १०९६.५५ (१२४.४९), जळकोट १०५२ (१३७.१४), निलंगा ११६५.१४ (१६३.५५), देवणी १०७३.९६ (११८.९६), शिरूर अनंतपाळ १२४५.९७ (१७४.९०).\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा ���ार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nपूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nसूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=387", "date_download": "2018-12-15T21:37:49Z", "digest": "sha1:4OHGM4CERSJ5RBGCQO7RJHHMRIPMEY72", "length": 4915, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nभारतातील सांप्रदायिकवादाच्या विकासामध्ये ब्रिटिश प्राचार्यं थियोडोर बेकने अलीगड चळवळीला दिलेले जातीयवादी स्वरूप एक अभ्यास\nप्रा. डॉ. संतोष शंकरराव इंगोले\nइ. स. १८८६ ते. इ. स. १९०६ हा कालखंड भारताच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक बदलांच्या भूमिकेतून अतिशय महत्वाचा मानल्या जातो.\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प���रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/entertainment/8725-rakhi-sawant-get-injured-during-female-wrestler-beats-her", "date_download": "2018-12-15T21:05:44Z", "digest": "sha1:XA7BBPLQRNHOVZNVV3ZQN5AUNLZ3UF4P", "length": 7573, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "ड्रामा क्विन राखीला धोबीपछाड! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nड्रामा क्विन राखीला धोबीपछाड\nबॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी काहीही करू शकते. पण एक असाच ड्रामा तिला चांगलाच महागात पडला. इतका महागात की, यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले.\nद ग्रेट खली याने हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल बॅनरखाली रेसलिंगची बिग फाईटचं आयोजन केले होते. यावेळी एका विदेशी महिला रेसलरला आव्हान देणं राखीला महागात पडलं.\nविदेशी महिला रेसलरला इतका राग आला की, तिने राखीला हवेत उचलून थेट जमिनीवर आपटले. यानंतर राखीला थेट रूग्णालयात हलवावे लागले.\nबिग फाईटदरम्यान विदेशी रेसलर रैवलने फाईट जिंकल्यानंतर ओपन चॅलेंज दिले, तिचे हे आव्हान राखीने स्वीकारले. यानंतर दोघांमध्येही लढत सुरू झाली. राखीही विदेशी रेसलरला डिवचतांना दिसली. हे सगळे पाहून विदेशी रेसलर रैवल चांगलीच संतापली आणि काही कळायच्या आत तिने राखीला अक्षरश: हवेत उचलून खाली आपटले. यानंतर राखी जोरात ओरडायला लागली. बाजूला उभे बाऊन्सर रिंगच्या आत आले आणि त्यांनी राखीला कसेबसे उठवले. राखीला पाठीत आणि पोटातील वेदना असह्य झाल्या. यानंतर तिला लगेच रूग्णालयात हलवण्यात आले. तूर्तास राखीची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळतीये.\nसाताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना पैलवानांवर काळाचा घाला; सहा जणांचा मृत्यू\n'कुस्ती'च्या आखाड्यात सई ताम्हणकरची 'दंगल'\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\n#FITNESSCHALLENGE मध्ये युग देवगण या नावाची भर\nराखी सावंतला दान करायचे हे अवयव...\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T20:13:54Z", "digest": "sha1:32MXYZV3LZRQR3INR2TRWT5ADAUO7UV2", "length": 7048, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टीफन हार्पर - विकिपीडिया", "raw_content": "\n३० एप्रिल, १९५९ (1959-04-30) (वय: ५९)\nस्टीफन जोसेफ हार्पर (जन्म: ३० जून १९५९) हा एक कॅनेडियन राजकारणी व देशाचा पंतप्रधान आहे. २००६ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे अल्पसंख्य सरकारची स्थापना करून हार्पर पंतप्रधानपदावर आला. ९ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ऑक्टोबर २०१५ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हार्परच्या कॉन्झर्व्हेटीव्ह पक्षाला पराभव पत्कारावा लागला. लिबरल पक्षाला ह्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यामुळे पक्षनेता जस्टिन त्रूदो हा कॅनडाचा नवा पंतप्रधान असेल.\nमॅकडोनाल्ड · मॅकेन्झी · मॅकडोनाल्ड · अॅबॉट · थॉम्पसन · बोवेल · टपर · लॉरिये · बोर्डेन · मीयन · किंग · मीयन · किंग · बेनेट · किंग · सेंट लॉरेंट · डीफेनबेकर · पियरसन · पि त्रुदो · क्लार्क · पि त्रुदो · टर्नर · मुलरोनी · कॅम्पबेल · क्रेटियें · मार्टिन · हार्पर · ज त्रूदो\nइ.स. १९५९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक मा���ितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/money/page/2/", "date_download": "2018-12-15T21:59:23Z", "digest": "sha1:V4IOYWVKJI3C7RNOXKIVNIC4VGACSID5", "length": 5477, "nlines": 50, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Money Archives - Page 2 of 13 - Marathi Gold", "raw_content": "\nधनाचे 5 नियम (भाग पहिला)\nधनाचे (पैश्यांचे) नियम, ऐकून थोडे विचित्र वाटले असेल कदाचित. होय असे नियम आहेत आणि अत्यंत प्रभावी आहेत. हे नियम म्हणजे … [Read more...] about धनाचे 5 नियम (भाग पहिला)\nएक्स्पर्ट म्हणतात, AC सुरु करताच स्मैल तर Alert रहा, या 6 गोष्टी फॉलो करणे आवश्यक\nबुधवारी चेन्नई मध्ये एयर कंडीशनर (AC) मुळे तीन लोकांचा मृत्यू झालेला. पोलिसांच्या प्रमाणे वीज गेल्यानंतर यालोकांनी … [Read more...] about एक्स्पर्ट म्हणतात, AC सुरु करताच स्मैल तर Alert रहा, या 6 गोष्टी फॉलो करणे आवश्यक\nटॉप 6 मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार\nनवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर खालील गाड्यांचा विचार नक्की करा. या 6 उत्तम मायलेज देणाऱ्या पेट्रोल गाड्या आहेत. … [Read more...] about टॉप 6 मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार\nतुमच्या डेबिट कार्ड वर EMI मिळेल का नाही… चेक करण्यासाठी DCEMI लिहून या नंबर वर सेंड करा\nई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ने हल्लीच कस्टमर्ससाठी डेबिट कार्डवर EMI ची सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे आता अमेझॉनने देखील … [Read more...] about तुमच्या डेबिट कार्ड वर EMI मिळेल का नाही… चेक करण्यासाठी DCEMI लिहून या नंबर वर सेंड करा\n30 हजार रुपये दर महिन्याला YouTube व्हिडीओ पाहून कमावले जाऊ शकतात, हि आहे पद्धत\nतुम्हाला जर Youtube वर व्हिडीओ पहायला आवडत असेल तर तुमच्या या आवडीचा वापर करून तुम्ही दर महिन्याला 30 हजार रुपया पर्यंत … [Read more...] about 30 हजार रुपये दर महिन्याला YouTube व्हिडीओ पाहून कमावले जाऊ शकतात, हि आहे पद्धत\nघर आणि गाडी सोबतच तयार होईल 40 लाख रुपयांचा फंड, एक्सपर्ट्सची फेवरेट आहे ही स्ट्रैटजी\nप्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते कि आयुष्यात त्याच्याकडे घर-गाडी आणि रिटायरमेंटच्या वेळी चांगले पैसे असावेत. परंतु मिडल … [Read more...] about घर आणि गाडी सोबतच तयार होईल 40 लाख रुपयांचा फंड, एक्सपर्ट्सची फेवरेट आहे ही स्ट्रैटजी\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवा��ी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/sports/2272-indian-cricketers-are-ready-for-one-day-t-20", "date_download": "2018-12-15T20:34:14Z", "digest": "sha1:R4G62EJALFOACI74AKT7WE6UTJLQCAAW", "length": 3655, "nlines": 113, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर\nश्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे आणि एका 20-20 सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला.\nभारतीय संघात पालघरच्या शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आला. तर, श्रीलंका दौऱ्यादरम्यान भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची सूत्रं रोहित शर्माच्या खांद्यावर\nमुंबईचा अजिंक्य रहाणे आणि महाराष्ट्राचा केदार जाधव यांचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला. या मालिकेसाठी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/494041", "date_download": "2018-12-15T21:01:35Z", "digest": "sha1:III2W6KDRHQFTGDWPUW3RQMJLU3EQ7HA", "length": 9245, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मान्सून थबकल्याने बळीराजा चिंतेत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » मान्सून थबकल्याने बळीराजा चिंतेत\nमान्सून थबकल्याने बळीराजा चिंतेत\nजिल्हय़ात गेल्या आठवडय़ात दमदार पावसाची एंट्री झाली होती. त्यामुळे बळीराजा खुशीत होता. या बळीराजाने तातडीने पेरण्याला प्रारंभ केला पण गेल्या तीन-चार दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. जिल्हय़ात अवघ्या 15 ते 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्हय़ात पावसाची लवकर शक्यता दिसत नसल्याने बळीराजा चिंतेत अडकला आहे. जिल्हय़ात तिसऱया आठवडय़ात सरासरी 40 टक्के इतक्या पेरण्या होणे अपेक्षित आहे. जोपर्यंत पावसाला पुन्हा प्रारंभ होत नाही तोपर्यंत या पेरण्या खोळंबणार आहेत.\nजिल्हय़ात एकूण तीन लाख 90 हजार हेक्टर क्षेत्र हे खरीप पिकाखाली आहे. यावर्षी सरासरी पाऊसमान होणार असल्यो बळीराजा खुशीत होता. गेल्या आठवडय़ात जिल्हय़ात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणीलाही चांगलाच वेग आला होता. अनेक गावात पेरण्या सुरूही झाल्या होत्या. पण शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिल्याने या पेरण्याची कामे पूर्णपणे थांबली आहेत. देशात सरासरी इतका पाऊसमान होणार असल्याने कृषि विभागाने खताचे आणि बियाणांचे योग्य असे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार जिल्हय़ात एकूण सात हजार 655 क्ंिवटल बियाणांची विक्री झाली आहे. तर खताची 10 हजार 950 टन इतकी विक्री झाली आहे.\nपीकनिहाय सोमवारपर्यंत झालेली पेरणी\nजिल्हय़ात ज्वारीची पेरणी फक्त सात टक्के, बाजरीची पेरणी 23 टक्के मक्याची पेरणी 14 टक्के तुर दहा टक्के, उडीद 14 टक्के मूग 9 टक्के, भुईमूग 20 टक्के भात 80 टक्के असे सरासरी एकूण 15 ते 20 टक्के पेरणी जिल्हय़ात झाली आहे. पण ही पेरणी दोन दिवसापूर्वीची आहे. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत. जिल्हय़ात गेल्या वर्षी याचवेळी 25 टक्के पेरण्या झाल्या होत्या. पण, यावर्षी मात्र ती सरासरीही गाठू शकली नाही.\nजिल्हय़ात दुष्काळी भागासह सुकाळी तालुक्यातही आठवडय़ापूर्वी चांगल्या पध्दतीने पाऊसमान झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला होता. त्याने तातडीने पेरण्याचे कामकाज सुरू केले होते. पण, दोन ते चार दिवसापासून मात्र पाऊसमान थांबल्याने तो चिंतेत अडकला आहे. तसेच ज्या शेतकऱयांनी पेरण्या केल्या आहेत. त्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. कारण तातडीने जर पाऊस सुरू झाला नाही तर त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.\nजिल्हय़ात गेल्या काही वर्षापासून पहिले दोन पाऊस चांगल्या पध्दतीने होतात आणि त्यानंतर पाऊस थांबला जातो आणि तो पंधरा ते वीस दिवस गायब होता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या जातात. यावर्षीही तसे होण्याची शक्यता अनेक शेतीतज्ञांनी व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात जर पाऊस झाला नाही तर या पेरण्या पुर्णपणे थांबल्या जाणार आहेत.\nरेठरेहरणाक्ष जवळ डंपर अपघातात दोघेजण ठार\nरवि भावे, जयदीप दत्ता, साक्षी चितलांगेसह 44 खेळाडू दोन गुणासह संयुक्त प्रथम क्रमांकावर\n‘इलेक्टिव्ह मेरीट’ला काँग्रेसचे प्राधान्य\nश्रींचे विसर्जन होणार कडक बंदोबस्तात\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/exercise-daily-in-this-way-274123.html", "date_download": "2018-12-15T21:53:28Z", "digest": "sha1:QLZYZKII6Y6MYC5AIH32ZOV5OW6CXV3Z", "length": 13306, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रोजच्या कामातून 'असा' करा व्यायाम", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या ���ंपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nरोजच्या कामातून 'असा' करा व्यायाम\nपण या जीवनशैलीत स्वत:च्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण तरीही आता आपण स्वत:ला फिट ठेवु शकतो. त्यासाठी हे आहेत काही खास उपाय\n12 नोव्हेंबर: सध्याच्या या प्रेझेंटेबल जीवनामध्ये आपण निटनेटके राहण्याबरोबर आपल्या शरीराच्या फिटनेसकडेही लक्ष देणं तितकच महत्त्वाचं आहे. आपण रोज कंप्युटरसमोर बसून काम करतो. रोजच्या या कामामुळे आपल्याला व्यायाम करण्यास किंवा जिम जाण्यास आपल्या पुरेसा वेळ मिळतं नाही. पण या जीवनशैलीत स्वत:च्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण तरीही आता आपण स्वत:ला फिट ठेवु शकतो. त्यासाठी हे आहेत काही खास उपाय\n1) आपण दररोज थोडं तरी चाललं पाहिजे. चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. एक मिनीटभर चाला आणि एका मिनीटापर्यंत धावा. याने आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.\n2) तुम्ही जर रोज स्विमिंग करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी ते अतिउत्तम आहे. स्विमिंग केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. त्याने आपली सहनशीलता वाढते.\n3) रोज थोड्यावेळ तरी सायकल चालवा. त्याने तुमच वजन नियंत्रणात राहील. सायकल चालवणं सगळ्यात उत्तम व्यायाम आहे.\n4) रोज आपल्या आवडत्या गाण्यावर डांन्स करा. त्याने शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. डान्स केल्याने आपलं मनही प्रसन्न राहतं.\n5) रोज काही वेळासाठी ध्यानसाधना करा. त्याने तुमच्या शरीरातील संतुलन साधता येईल. ध्यानसाधनेने वाढलेलं वजन कमी करण्यास आणि कमी वजन वाढवण्यासही मदत होते.\n6) सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले स्वत:ची काळजी घ्यायला शिका. आवडेल त्या गोष्टी प्रमाणात करा.स्वत:वर प्रेम करा. त्याने तुम्ही खूप प्रसन्न राहाल आणि नेहमी आनंदी राहाल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\n#Doctor Rx- तुम्हीही अर्धशिर्षीच्या त्रासाने त्रस्त असाल तर हे एकदा वाचाच\nनाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\n#Doctor Rx- तुमचं पोट साफ होत नाही का हे उपाय एकदा करून पाहा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/article-on-childrens-drawings-paintings-greeting-1383615/", "date_download": "2018-12-15T20:54:35Z", "digest": "sha1:ZHYOISTXYCHPWQUJ32PAUFVGSJTFMLCD", "length": 28138, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Childrens drawings paintings greeting | मुलांच्या मनातली चित्रकला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nलहान मूल आणि चित्र यांचं नातं फारच खास आहे\nआपल्या आयुष्यात कला महत्त्वाच्या, कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल आणि म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमधील कला जोपासायला हव्यात. मुलांच्या वाढीत चित्रकलेचाही अमूल्य वाटा आहे. अगदी दहा महिन्यांच्या बाळाला देखील रेघोटय़ांच्या स्वरूपात चित्र काढण्याच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. कलेचं आयुष्यातलं महत्त्व समजून घेताना अनेक प्रश्न पडणं साहजिक आहे. शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी ��ूल अनेकदा चित्रातून संवाद साधत असतं आणि संवाद हे माध्यम मग आयुष्यातल्या अनेक गोष्टींना जोडतं. चित्रकलेचं मुलांच्या आयुष्यातलं महत्त्व सांगणारे सहा लेख दर पंधरवडय़ाने.\nआभा भागवत चित्रकार आहेत. त्यांनी मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स (यू. एस. ए.), मास्टर्स ऑफ इंडॉलॉजी, जी. डी. आर्ट, आणि शास्त्रीय नृत्य व कर्नाटक संगीतातील शिक्षण घेतले आहे. तसेच कलोपचार, पर्यावरणपूरक शाश्वत जीवनशैली या विषयांतील शिक्षण घेतले असून त्या लहान मुलांना वेगळा अनुभव देणाऱ्या चित्रकला कार्यशाळा व भित्तिचित्र कार्यशाळा घेतात. त्यांची लहान मुलांसाठी वेगळ्या चित्रशैलीतील काही पुस्तके लोकप्रिय आहेत. पुण्यातील गरवारे बालभवन आणि अक्षरनंदन शाळेत त्या चित्रकलेचे पाठ घेतात. याशिवाय मासिके आणि पुस्तकांसाठी चित्र व मुखपृष्ठही तयार करतात. अनेक नियतकालिकांमधून त्यांनी चित्रकलेवर लेखन केले आहे.\nलहान मूल आणि चित्र यांचं नातं फारच खास आहे. ‘प्रत्येक मूल हे चित्रकार असतंच. प्रश्न असा आहे की मोठं होताना ही चित्रकला कुठेतरी लुप्त न होऊ देता टिकवायची कशी’ हा विचार पिकासो या प्रसिद्ध फ्रेंच चित्रकाराने व्यक्त केला. ते असंही म्हणत की मोठय़ा चित्रकारांसारखी वास्तववादी चित्रशैली आत्मसात करायला काही वर्षांची मेहनत पुरते, परंतु लहान मुलांसारखी चित्रं काढायचा मी आयुष्यभर प्रयत्न करत राहीन.\nखरोखर बालचित्रकला निर्मितीचा काळ अतिशय मौल्यवान आहे. पण लहान मुलांची मोठी माणसं होताना चित्रनिर्मितीला नकळत दुय्यम स्थान केव्हा मिळतं आणि चित्रकला मागे पडते याचा पत्ता लागत नाही. दिलेल्या ठोकळेबाज आकारात भरलेले रंग, एवढीच चित्रकलेची व्याप्ती असते का मुलांमधला चित्रकार जपायला, वाढवायला असं वातावरण कसं चालेल मुलांमधला चित्रकार जपायला, वाढवायला असं वातावरण कसं चालेल आपल्याला आयुष्यातून कला नाहीशा करायच्या नाहीत कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल. असंही म्हणतात की, सर्जनशील माणूस म्हणजे जणू बालपण टिकून राहिलेलं मूल. ‘क्रिएटीव्ह अडल्ट इज द चाईल्ड हू सव्हाईड’ आहे तरी काय या चित्रकलेत असं दडलेलं, जे आपल्यापर्यंत अजून बहुदा पोहोचलेलंच नाही\nचित्रकलेतून लहान मूल फक्त काहीतरी रेघोटय़ा मारत नसतं. फक्त खडू हातात धरून कागदावर काढलेली चित्रं एवढा संकुचित चित्रकलेचा अर्थ नाहीच. मूल चित्र अनुभवत असतं ते पंचेंद्रियांनी. एखादी सुंदर रचना दिसली तर मूल ते डोळ्यांनी पाहातं आणि आनंदून जातं. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतं. त्यातल्या एखाद्या भागाशी खेळू लागतं. एकदा ४ वर्षांच्या मुलांसोबत कोलाज करत असताना एकच मुलगा कागदाला डिंक लावण्यात रंगून गेला. बाकीच्या मुलांची चित्रकृती पूर्ण झाली आणि ती मुलं तिथून गेलीसुद्धा, तरी हा चिमणा डिंक आणि कागद घेऊन बसला. आजूबाजूला इतर मुलं नाहीयेत हेही भान विसरला. कागदावर डिंक ओतून त्यात बोट फिरवत मला सांगत होता, हे मी गाडय़ांचे रस्ते काढतो आहे. सर्व बाजूंना बोट हलवत मोठाल्ले सरळ रस्ते तो काढत होता. त्याचं चित्र बघण्यासाठी ती प्रक्रिया समजून घेणं जास्त महत्त्वाचं होतं. डिंक-कागदाचा खेळ पूर्ण झाल्यावर कागदावर डिंक वाळून गेल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. पण त्यानं त्याला हवी तशी भरपूर अदृश्य चित्रं काढली होती. एवढं समरसून, हातात आलेल्या माध्यमाला प्रतिसाद देणारं मूल, निकालाच्या मागे असणाऱ्या पालक वा शिक्षकाला कळलंच नाही तर त्या मुलाचं नुकसानच आहे.\nचित्रातून मुलांनी साधलेला संवाद विलक्षण असतो. चिमुकली दीड-दोन वर्षांची बाळं जेव्हा गोल, चौकोनाच्या रेघोटय़ा काढतात तेव्हा ‘आता मला हा आकार समजतो’, असा संवादच साधत असतात. पण रेघोटय़ांमध्ये कसलं आलंय चित्र असं म्हणून मोठेच त्या मुलाची कुवत समजून घ्यायला नकार देतात. एका तीन वर्षांच्या मुलीने गोळ्या गोळ्यांची रचना करून माणूस तयार केला आणि जणू तिला शोधच लागला की असाही माणूस दाखवता येतो. मग सर्वात जवळच्या माणसांची चित्रं – आई, बाबा, आजी, आजोबा, दादा एवढंच नव्हे तर घरातली मनीमाऊ पण गोळ्यांपासून बनू शकली. इतक्या साध्या आकारांतून क्लिष्ट मानवाकृती बनवता येण्याचा शोधच आहे तो या छोटय़ा छोटय़ा प्रयोगांतूनच मूल सृजनशील होत असतं, स्वत: निर्णय घेत असतं.\nसुंदर चित्र निर्मितीची एक अगदी साधी कृती मला सर्व वयाच्या मुलांसाठी आणि मोठय़ांसाठी घ्यायला आवडते. यात वर्तमानपत्राचे कागद पोस्टर रंगाने रंगवून, वाळवून नंतर तेच फाडून हवे तसे चिकटवून त्यापासून सुरेख कोलाज करायचं असतं. यांत हातांचं कसब, रचना कौशल्य सहज सोप्या पद्धतीने अनुभवता येते. आपली सौंदर्यदृष्टी तर प्रत्येक दृश्यागणिक बदलत असते, तयार होत असते. मुलंच काय मोठी माण��ंही यात तीन तीन तास रमून जातात. यात नियम, सूचना तोडायची संपूर्ण मोकळीक असते आणि तरीही प्रत्येकाचं वैशिष्टय़पूर्ण चित्र शेवटी तयार होतं. काही विशेष गरजा असणारी मुलं जी एके ठिकाणी स्थिर बसून दोन मिनिटांहून जास्त काळ काम करू शकत नाहीत ती देखील कधीकधी तासन्तास रमतात.\nनुकतीच शाळेमध्ये सहावीच्या मुलांसोबत ऑईलपेंट्सनी दोन कपाटं रंगवली. तीन दिवस रोज ३-४ तास असं आलटून पालटून सर्वानी रंगकाम केलं. मुलं स्वत:च्या चित्रक्षमता पाहून स्वत:च अवाक झाली. एरवी कुठल्याही तासाला शांत न बसणाऱ्या मुलांनी रंगून जाऊन, खूप जबाबदारीने चित्र काढलं. ते पाहून चित्रांचा थेरपीसारखा होणारा परिणाम थक्क करून गेला. लहान कागदावर फक्त हाताची बोटं आणि मनगट वापरून जी मुलं चित्र काढायला कंटाळतात ती संपूर्ण शरीर आणि खांद्यापासून हात वापरून चित्र काढू लागली की जादू तरी काय होते नेमकी\nमुलाच्या वाढीत चित्रकलेचा अमूल्य वाटा आहे. अगदी दहा महिन्याच्या बाळाला देखील रेघोटय़ांच्या स्वरूपात चित्र काढण्याच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. कलेचं आयुष्यातलं महत्त्व समजून घेताना अनेक प्रश्न पडणं साहजिक आहे. शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी मूल अनेकदा चित्रातून संवाद साधत असतं. मुलांची चित्र अभिव्यक्ती मात्र पालक-शिक्षकांना समजतेच असं नाही.\nमूठभर मुलं ज्यांना चित्रकलेची गोडी असते, ती पुढे चित्रकला शिक्षण घेतात. धडपडून त्यात व्यवसाय करण्याचा, चित्रकलेला अर्थार्जनाचं साधन बनवण्याचा प्रयत्न करतात. फारच कमी जण त्यात उत्तमरीत्या यशस्वी होतात, काही जण दिशा शोधत धडपडत राहतात आणि अनेक जण चित्रकलेला छंद किंवा अगदी वाईट शब्दात टाईमपास करण्याचं साधन म्हणून जोपासतात. काही शिक्षक होतात, पण तेच तेच तसंच शिकवत राहतात. ना शिक्षणाची पद्धत बदलते, ना विद्यार्थ्यांची मानसिकता. वर्षांनुवर्षे चित्रकला हा अनाकलनीय, गूढ, उथळ कलाप्रकार म्हणून सामान्य माणसाच्या मनात घर करतो. शासनालाही चित्रकला महत्त्वाची वाटत नाही आणि कलाशिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येतात. अर्थात उत्तम कलाशिक्षकही या रेटय़ात भरडले जातात. चित्रकला शिक्षणाचा दर्जा अजूनच खालावेल की काय अशी चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण होते.\nचित्रकार होणं हा चांगला करियर चॉईस आहे का नाही चित्रकला केवळ छंद म्हणून जोपासावी का चित्रकला केवळ छंद म्हणून जोपासावी का कुठल्या चित्राला चांगलं म्हणावं कुठल्या चित्राला चांगलं म्हणावं दुरुस्ती करून खरंच चित्र चांगलं दिसेल का दुरुस्ती करून खरंच चित्र चांगलं दिसेल का चित्राची प्रक्रिया नेमकी कशी घडते चित्राची प्रक्रिया नेमकी कशी घडते मुळातले कलागुण कसे ओळखायचे, त्याला कसं खतपाणी घालायचं मुळातले कलागुण कसे ओळखायचे, त्याला कसं खतपाणी घालायचं चित्रांतून मूल खरंच काही व्यक्त करत असतं का चित्रांतून मूल खरंच काही व्यक्त करत असतं का आकारात रंग भरणे एवढीच चित्रकलेची संकुचित व्याख्या नसून नेमकी व्याप्ती काय आहे आकारात रंग भरणे एवढीच चित्रकलेची संकुचित व्याख्या नसून नेमकी व्याप्ती काय आहे सौंदर्यदृष्टी विकसित करण्यात चित्रकलेचा काय वाटा आहे सौंदर्यदृष्टी विकसित करण्यात चित्रकलेचा काय वाटा आहे कलेकडे जास्त गांभीर्याने कसं बघावं कलेकडे जास्त गांभीर्याने कसं बघावं असे असंख्य प्रश्न पालकांना आणि शिक्षकांनाही पडत असतात.\nअशा सर्व प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची, त्यातून मूल आणि मुलाची चित्रकला यांकडे बघण्याची नवी दृष्टी कशी अवगत करायची मुलाला चित्र निर्मितीच्या संधी कशा पद्धतीने द्यायच्या मुलाला चित्र निर्मितीच्या संधी कशा पद्धतीने द्यायच्या सध्याच्या चित्र शिकवण्याच्या पद्धतीत काय चुकतं आहे आणि ते लक्षात घेऊन कोणते बदल शालेय पातळीवर चित्रकला शिक्षणात करावेत सध्याच्या चित्र शिकवण्याच्या पद्धतीत काय चुकतं आहे आणि ते लक्षात घेऊन कोणते बदल शालेय पातळीवर चित्रकला शिक्षणात करावेत असे बदल करून पाहिल्यामुळे मुलांमध्ये काय फरक पडला असे बदल करून पाहिल्यामुळे मुलांमध्ये काय फरक पडला मुलांना चित्रकला अनुभव कितव्या वर्षांपासून द्यावा मुलांना चित्रकला अनुभव कितव्या वर्षांपासून द्यावा चित्रकलेतील विकासाचे टप्पे कोणते चित्रकलेतील विकासाचे टप्पे कोणते आर्ट अ‍ॅप्रिसिएशन म्हणजे नेमकं काय आणि मुलांना ते कसं शिकवता येईल आर्ट अ‍ॅप्रिसिएशन म्हणजे नेमकं काय आणि मुलांना ते कसं शिकवता येईल मोठे चित्रकार कोण होते मोठे चित्रकार कोण होते त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़े कशी समजून घेता येतात त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़े कशी समजून घेता येतात सर्वाना घरच्या घरी करून बघता येतील असे काही चित्र उपक्रम क���णते सर्वाना घरच्या घरी करून बघता येतील असे काही चित्र उपक्रम कोणते कागदावरच्या चित्रांचा अनुभव आणि भिंतीवरच्या चित्रांचा अनुभव यांत नेमकं काय वेगळेपण आहे कागदावरच्या चित्रांचा अनुभव आणि भिंतीवरच्या चित्रांचा अनुभव यांत नेमकं काय वेगळेपण आहे मुलांना सोबत घेऊन भिंतीवर उत्तम चित्र कसं तयार करावं मुलांना सोबत घेऊन भिंतीवर उत्तम चित्र कसं तयार करावं लोककलांचं चित्रकलेतील स्थान, महत्त्व आणि सोपेपणा कसा समजून घ्यावा लोककलांचं चित्रकलेतील स्थान, महत्त्व आणि सोपेपणा कसा समजून घ्यावा ज्यांनी लहानपणी काही कारणांनी चित्र काढणं पूर्ण थांबवलं त्यांनी आता चित्रांकडे का आणि कसं वळावं ज्यांनी लहानपणी काही कारणांनी चित्र काढणं पूर्ण थांबवलं त्यांनी आता चित्रांकडे का आणि कसं वळावं अशा चित्रकलेतील अनेक साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा या लेखमालेत करण्याचा प्रयत्न असेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/katha/", "date_download": "2018-12-15T21:16:18Z", "digest": "sha1:2ZS6DAUTDZQEWWFKNTEWN5ETEWCBSVO3", "length": 4224, "nlines": 51, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "कथा Archives » Arvind Jagtap", "raw_content": "\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nप्रकाशनाची तारीख October 22, 2018 द्वारा अरविंद जगताप\nकिती ग बाई मी हुशार किती ग बाई मी हुशार किती ग बाई मी हुशार तुम्हाला काय वाटलं अलबत्या गलबत्यामधली चेटकीण आहे की काय तुम्हाला काय वाटलं अलबत्या गलबत्यामधली चेटकीण आहे की काय अहो मी खरंच हुशार आहे. वार्डातल्या सगळ्या बायका हेच म्हणतात. आई म्हणणार नाहीत तर काय करतील अहो मी खरंच हुशार आहे. वार्डातल्या सगळ्या बायका हेच म्हणतात. आई म्हणणार नाहीत तर काय करतील आमचे हेच नगरसेवक आहेत. काही लोकांना विश्वास बसत नाही. पण मला सांगा जी बाई नगरसेवकाने काय खायचं हे ठरवत असेल… Read more »\nप्रकाशनाची तारीख January 7, 2018 द्वारा अरविंद जगताप\nदिप्या दहा वर्ष झाले साहेबांसोबत होता. साहेब म्हणजे पक्षाचे आमदार प्रकाश गोरे. साहेबांची प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी होतेय का नाही हे पाहणं दिप्याचं काम. आधी तो साहेब गावात येऊन सभा घ्यायचे त्या सभेला हजर असायचा. त्यांच्या गाडीमागं गावाच्या बाहेरपर्यंत धावायचा. असाच धावत असताना एक दिवस तो पडला आणि त्याच्या दृष्टीने त्याचं नशीब उघडलं. साहेबांच्या लक्षात… Read more »\nप्रकाशनाची तारीख December 19, 2017 द्वारा अरविंद जगताप\nसोनामावशी पारगावला नांदायला आली त्यावर्षी पाच सहा वर्षांनी त्या भागात चांगला पाउस झाला. बायका तिला देवीच म्हणायच्या. सोनामावशी पण देवीची भक्त. दोन मुलं झाली. नवरा शेतात काम करत होता. साप चावला. दवाखाना लांब होता. वाचला नाही. दोन्ही पोरं सोनामावशीनी सांभाळली. शिकवली. मोठी केली. एकाचं नाव गणेश, दुसरा संदीप. बिन बापाचे लेकरं म्हणून गावातले लोक पण… Read more »\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.geetaupasani.com/p/blog-page_52.html", "date_download": "2018-12-15T21:47:56Z", "digest": "sha1:ZH5PBUWZJXLMJVMJR3ZBNR6GFGP6HPXF", "length": 6589, "nlines": 102, "source_domain": "www.geetaupasani.com", "title": "गीता चारुचंद्र उपासनी: काळे पाणी, भाग १ ते ६२", "raw_content": "\ngeetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मर���ठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..\nकाळे पाणी, भाग १ ते ६२\nकाळे पाणी, भाग 1.\nकाळे पाणी, भाग 2.\nकाळे पाणी, भाग 3.\nकाळे पाणी, भाग 4.\nकाळे पाणी, भाग 5.\nकाळे पाणी, भाग 6.\nकाळे पाणी, भाग 7.\nकाळे पाणी, भाग 8.\nकाळे पाणी, भाग 9.\nकाळे पाणी, भाग 10.\nकाळे पाणी, भाग 11.\nकाळे पाणी, भाग 12.\nकाळे पाणी, भाग 13.\nकाळे पाणी, भाग 14.\nकाळे पाणी, भाग 15.\nकाळे पाणी, भाग 16.\nकाळे पाणी, भाग 17.\nकाळे पाणी, भाग 18.\nकाळे पाणी, भाग 19.\nकाळे पाणी, भाग 20.\nकाळे पाणी, भाग 21.\nकाळे पाणी, भाग 22.\nकाळे पाणी, भाग 23.\nकाळे पाणी, भाग 24.\nकाळे पाणी, भाग 25.\nकाळे पाणी, भाग 26.\nकाळे पाणी, भाग 27.\nकाळे पाणी, भाग 28.\nकाळे पाणी, भाग 29.\nकाळे पाणी, भाग 30.\nकाळे पाणी, भाग 31.\nकाळे पाणी, भाग 32.\nकाळे पाणी, भाग 33.\nकाळे पाणी, भाग 34.\nकाळे पाणी, भाग 35.\nकाळे पाणी, भाग 36.\nकाळे पाणी, भाग 37.\nकाळे पाणी, भाग 38.\nकाळे पाणी, भाग 39.\nकाळे पाणी, भाग 40.\nकाळे पाणी, भाग 41.\nकाळे पाणी, भाग 42.\nकाळे पाणी, भाग 43.\nकाळे पाणी, भाग 44.\nकाळे पाणी, भाग 45.\nकाळे पाणी, भाग 46.\nकाळे पाणी, भाग 47.\nकाळे पाणी, भाग 48.\nकाळे पाणी, भाग 49.\nकाळे पाणी, भाग 50.\nकाळे पाणी, भाग 51.\nकाळे पाणी, भाग 52.\nकाळे पाणी, भाग 53.\nकाळे पाणी, भाग 54.\nकाळे पाणी, भाग 55.\nकाळे पाणी, भाग 56.\nकाळे पाणी, भाग 57.\nकाळे पाणी, भाग 58.\nकाळे पाणी, भाग 59.\nकाळे पाणी, भाग 60.\nकाळे पाणी, भाग 61.\nकाळे पाणी, भाग 62.\nसगळे भाग एकत्र डाउनलोड करा.\nचारुचंद्र उपासनी. (गीताचे वडील आणि गुरू)\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत...\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\nमी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल... -ग्रेस \" माझ्या कवितेचं मूळ माझ्...\nसुभाषितरत्नानि वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि मराठी रूपांतर वसंत आला चै...\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन निमित्त आहे, हुतात्मा भगतसि��ग यांचा बलिदान दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.geetaupasani.com/p/blog-page_96.html", "date_download": "2018-12-15T20:24:14Z", "digest": "sha1:HZR5NKNIPTQWGZNNHCYP2EYSBXZ5PONZ", "length": 11161, "nlines": 145, "source_domain": "www.geetaupasani.com", "title": "गीता चारुचंद्र उपासनी: सहा सोनेरी पाने, भाग १ ते १००", "raw_content": "\ngeetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..\nसहा सोनेरी पाने, भाग १ ते १००\nवीर सावरकर असं म्हणाले होते की, \"एखाद्याला माझं एकच पुस्तक वाचण्याएवढाच मर्यादित उत्साह आहे, असं आढळल्यास, त्याला माझ्या अनुयायांनी, ' सहा सोनेरी पाने' हे माझं पुस्तक वाचायला द्यावं\"\nवीर सावरकरांना सुद्धा त्यांच्या वाड़्मयातील सर्वश्रेष्ठ वाटलेलं हे पुस्तक आहे.\nमाझी श्रोत्यांना अशी आग्रहाची विनंती आणि आवाहन आहे की त्यांनी ह्या पुस्तकाचा अगदी धार्मिक निष्ठेनं करावा असा हिरीरीने प्रचार आणि प्रसार करावा..\nया पुस्तकाच्या श्रवणाने देशभक्तीच्या उज्ज्वल ज्योती पेटून देश उजळून निघेल यात संशय नाही.\n- गीता चारुचंद्र उपासनी.\nसहा सोनेरी पाने, भाग 1.\nसहा सोनेरी पाने, भाग 2.\nसहा सोनेरी पाने, भाग 3.\nसहा सोनेरी पाने, भाग 4.\nसहा सोनेरी पाने, भाग 5.\nसहा सोनेरी पाने, भाग 6.\nसहा सोनेरी पाने, भाग 7.\nसहा सोनेरी पाने, भाग 8.\nसहा सोनेरी पाने, भाग 9.\nसहा सोनेरी पाने, भाग 10.\nसहा सोनेरी पाने, भाग 11.\nसहा सोनेरी पाने, भाग 12.\nसहा सोनेरी पाने, भाग 13.\nसहा सोनेरी पाने, भाग 14.\nसहा सोनेरी पाने, भाग 15.\nसहा सोनेरी पाने, भाग 16.\nसहा सोनेरी पाने, भाग 17.\nसहा सोनेरी पाने, भाग 18.\nसहा सोनेरी पाने, भाग 19.\nसहा सोनेरी पाने, भाग 20.\nसहा सोनेरी पाने, भाग 21.\nसहा सोनेरी पाने, भाग 22.\nसहा सोनेरी पाने, भाग 23.\nसहा सोनेरी पाने, भाग 24.\nसहा सोनेरी पाने, भाग 25.\nसहा सोनेरी पाने, भाग 26.\nसहा सोनेरी पाने, भाग 27.\nसहा सोनेरी पाने, भाग 28.\nसहा सोनेरी पाने, भाग 29.\nसहा सोनेरी पाने, भाग 30.\nसहा सोनेरी पाने, भाग 31.\nसहा सोनेरी पाने, भाग 32.\nसहा सोनेरी पाने, भाग 33.\nसहा सोनेरी पाने, भाग 34.\nसहा सोनेरी पाने, भाग 35.\nसहा सोनेरी पाने, भाग 36.\nसहा सोनेरी पाने, भाग 37.\nसहा सोनेरी पाने, भाग 38.\nसहा सोनेरी पाने, भाग 39.\nसहा सोनेरी पाने, भाग 40.\nसहा सोनेरी पाने, भाग 41.\nसहा सोनेरी पाने, भाग 42.\nसहा सोनेरी पाने, भाग 43.\nसहा सोनेरी पाने, भाग 44.\nसहा सोनेरी पाने, भाग 45.\nसहा सोनेरी पाने, भाग 46.\nसहा सोनेरी पाने, भाग 47.\nसहा सोनेरी पाने, भाग 48.\nसहा सोनेरी पाने, भाग 49.\nसहा सोनेरी पाने, भाग 50.\nसहा सोनेरी पाने, भाग 51.\nसहा सोनेरी पाने, भाग 52.\nसहा सोनेरी पाने, भाग 53.\nसहा सोनेरी पाने, भाग 54.\nसहा सोनेरी पाने, भाग 55.\nसहा सोनेरी पाने, भाग 56.\nसहा सोनेरी पाने, भाग 57.\nसहा सोनेरी पाने, भाग 58.\nसहा सोनेरी पाने, भाग 59.\nसहा सोनेरी पाने, भाग 60.\nसहा सोनेरी पाने, भाग 61.\nसहा सोनेरी पाने, भाग 62.\nसहा सोनेरी पाने, भाग 63.\nसहा सोनेरी पाने, भाग 64.\nसहा सोनेरी पाने, भाग 65.\nसहा सोनेरी पाने, भाग 66.\nसहा सोनेरी पाने, भाग 67.\nसहा सोनेरी पाने, भाग 68.\nसहा सोनेरी पाने, भाग 69.\nसहा सोनेरी पाने, भाग 70.\nसहा सोनेरी पाने, भाग 71.\nसहा सोनेरी पाने, भाग 72.\nसहा सोनेरी पाने, भाग 73.\nसहा सोनेरी पाने, भाग 74.\nसहा सोनेरी पाने, भाग 75.\nसहा सोनेरी पाने, भाग 76.\nसहा सोनेरी पाने, भाग 77.\nसहा सोनेरी पाने, भाग 78.\nसहा सोनेरी पाने, भाग 79.\nसहा सोनेरी पाने, भाग 80.\nसहा सोनेरी पाने, भाग 81.\nसहा सोनेरी पाने, भाग 82.\nसहा सोनेरी पाने, भाग 83.\nसहा सोनेरी पाने, भाग 84.\nसहा सोनेरी पाने, भाग 85.\nसहा सोनेरी पाने, भाग 86.\nसहा सोनेरी पाने, भाग 87.\nसहा सोनेरी पाने, भाग 88.\nसहा सोनेरी पाने, भाग 89.\nसहा सोनेरी पाने, भाग 90.\nसहा सोनेरी पाने, भाग 91.\nसहा सोनेरी पाने, भाग 92.\nसहा सोनेरी पाने, भाग 93.\nसहा सोनेरी पाने, भाग 94.\nसहा सोनेरी पाने, भाग 95.\nसहा सोनेरी पाने, भाग 96.\nसहा सोनेरी पाने, भाग 97.\nसहा सोनेरी पाने, भाग 98.\nसहा सोनेरी पाने, भाग 99.\nसहा सोनेरी पाने, भाग 100.\nसगळे भाग एकत्र डाउनलोड करा.\nचारुचंद्र उपासनी. (गीताचे वडील आणि गुरू)\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत...\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\nमी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल... -ग्रेस \" माझ्या कवितेचं मूळ माझ्...\nसुभाषितरत्नानि वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि मराठी रूपांतर वसंत आला चै...\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/health-tips-116030100019_1.html", "date_download": "2018-12-15T20:20:15Z", "digest": "sha1:VS36U3EYC24I6GGSX2S62GMPCADNUSJN", "length": 12240, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गर्भावस्थेत शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगर्भावस्थेत शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे\nगर्भावस्थे दरम्यान एका स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे ज्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहील. शेवग्याच्या शेंगा देखील त्यातून एक आहे, जे गर्भवती महिलेने खायला पाहिजे. यात कॅल्शियम, फास्फोरस कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असत. शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो. याने डिलवरीमध्ये होणार्‍या समस्येपासून आराम मिळतो आणि डिलवरीनंतर देखील प्रसूतीला होणारा त्रास कमी होतो.\nगर्भावस्थेत उलटी, मॉर्निंग सीकनेस आणि प्रसवमध्ये होणार्‍या त्रासाला शेवग्या खाल्ल्याने कमी केला जाऊ शकतो. म्हणून आज आम्ही\nशेंगा खाण्याचे फायदे सांगत आहे.\nप्रसव : शेवग्या खाल्ल्याने प्रसवच्या वेळेस होणार्‍या त्रासात आराम मिळतो. याने रक्ताची कमतरता होत नाही व प्रसूती झाल्यानंतरचा त्रासदेखील कमी होतो.\nमॉर्निंग सिकनेस : गर्भावस्थे दरम्यान होणार्‍या आळसाला शेवग्याने कमी करता येत. ह्या शेंगा उलटी आणि चक्कर येण्या सारखे मॉर्निंग सिकनेसला कमी करतात.\nस्वस्थ हाड : शेवग्यामध्ये आयरन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर मात्रेत असतं. ज्याने हाड मजबूत होतात. एवढंच नव्हे तर रक्त देखील\nसंक्रमणापासून बचाव : एंटीबॅक्टीरियल असल्यामुळे शेवग्या गळा, त्वचा आणि छातीत होणार्‍या संक्रमणापासून बचाव करते.\nपोटाशी संबंधित त्रासांपासून बचाव : शेवग्या पोटाशी निगडित आजारांपासून बचाव करते. शेवग्या आणि नारळ पाण्याचे एकत्र सेवन केल्यानेजुला��� आणि कावीळ बरा होतो.\nमधुमेहाला नियंत्रित करतो : शेवग्याचे पानं गर्भावस्थेत ब्लड शुगर लेवलला नियंत्रित ठेवतात. याला आपल्या आहारात सामील केल्याने तुम्ही मधुमेहापासून वाचून राहाल आणि गर्भावधि मधुमेह जो नेमही गर्भवती महिलांना होत असतो त्यातून तुम्हाला नक्कीच सुटकारा मिळेल.\nवर्षा ऋतत डायरिया व अमिमियापासून मुक्तता\nडोळ्यांची सूज कमी करण्यासाठी...\nभूक वाढविण्यासाठी हे करून बघा\nजाणून घ्या : कोणत्या फळांना केव्हा खाणे उत्तम\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nअकबर-बिरबल कथा - जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात\nएकदा बादशहाने बिरबलला विचारले, ''बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, ...\nमहागड्या हँड बॅग्स खरेदी करताना घ्या ही खबरदारी\nआजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत ...\n'विवाह' ही भारतीय परंपरा व संस्कृतीसाठी एक संस्था असून तो पती पत्नीचा आधार आहे. यात मुलगा ...\nझोपेच्या गोळ्या घेण्याचे Side Effects,माहीत पडल्यावर उडेल ...\nजर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-20-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-21-%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-15T21:10:58Z", "digest": "sha1:W7FHDJEGOCQC4GPSI42BLMQ7OS2PELEI", "length": 8440, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गीरच्या जंगलात 20 दिवसात 21 सिंहांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगीरच्या जंगलात 20 दिवसात 21 सिंहांचा मृत्यू\nगीर: आशियातील सिंहांचे एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या गीरमधील 21 सिंहांचा गेल्या 20 दिवसात मृत्यू झाला आहे. हे सगळेच सिंह अकस्मात आजारी पडून मृत पावले पण त्यांच्या आजाराची कारणं मात्र स्पष्ट झालेली नाहीत. सिहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीर जंगलात 20 सप्टेंबरपासून आतापर्यंत अनेक सिंहांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी वनविभागाने जसधर पशु सेवा केंद्रातील अजून 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. यासोबत मृत सिंहांचा आकडा 21 वर पोहोचला आहे. एका धोकादायक व्हायरसमुळे सिंहाचा मृत्यू होत असल्याचं सांगितलं जात आहे. याच व्हायरसमुळे तंजानिया येथे 1994 मध्ये एक हजार सिंहांचा मृत्यू झाला होता.\n12 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान गीरमधील दालखानिया परिसरातील 10 सिंहांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर याच भागात आणखी दहा सिंह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आढळले . या सिंहांना उपचारासाठी जसधर ऍनिमल केअर सेंटरला नेण्यात आले. तेथे या सर्व सिंहांचा अवघ्या 10 दिवसांत मृत्यू झाला. या 21ही सिंहांचे रक्त पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मेलेल्या 21 पैकी चार सिंहांना सीडीव्ही व्हायरसची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्हायरस कुत्र्यांमधून सिंहांपर्यंत पोहोचला. टान्झानियामध्ये हा व्हायरस 1994 मध्ये पसरला होता आणि त्यामुळे सिंहांची एक प्रजातीच नष्ट झाली होती. तर इतर सिंहांचा मृत्यू याच व्हायरसने झाला आहे की नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. या भागातील उर्वरित 31 सिंहांना वाचवण्यासाठी तात्पुरतं जामवाला रेस्क्‍यू सेंटरला हलवण्यात आलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबरं झालं मोदी भ्रष्टाचारात अडकले: मसूद अजहर\nNext articleपंतप्रधान मोदी 19 ला शिर्डीत\nदसॉल्ट एव्हीएशनकडून कोर्टाच्या निकालाचे स्वागत\nसीपीडब्ल्युडीच्या सर्व कार्यालयात एलईडी बल्ब लावणार\nऍटर्नी जनरल आ���ि कॅगला लोकलेखा समितीपुढे बोलावणार : खर्गे\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T21:30:56Z", "digest": "sha1:ZKGQE25QDUN4UVAXQPT64ZDA4HLIPY34", "length": 9805, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वीरधवल खाडे आठव्या स्थानी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवीरधवल खाडे आठव्या स्थानी\nजकार्ता: वीरधवल खाडे आणि श्रीहरी नटराज या भारतीय जलतरणपटूंनी प्राथमिक फेरीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद करताना येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेतील अनुक्रमे पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय आणि पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारांत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र वीरधवलला 24.48 सेकंद वेळेमुळे आठव्या क्रमांकावर समाधना मानावे लागले.\nत्याआधी वीरधवलने पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय प्रकारातील दुसऱ्या हीटमध्ये 24.09 सेकंद अशी वेळ देताना एकूण पाचव्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली होती. वीरधवलने 24.14 सेकंदांचा आपलाच विक्रम मोडीत काढला. वीरधवलने चीनमध्ये झालेल्या 2009 आशियाई जलतरण स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता. परंतु अंतिम पेरीत त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.\nवीरधवलचा या स्पर्धेतील हा दुसरा राष्ट्रीय विक्रम ठरला. वीरधवलने याआधी पुरुषांच्या 50 मीटर फ्रीस्टाईलमध्येही नव्या राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरी गाठली होती. परंतु अंतिम फेरीत त्याचे कांस्यपदक केवळ एक शतांश सेकंदाने हुकले होते. त्यामुळे आता 50 मीटर बटरफ्लाय शर्यतीच्या अंतिम फेरीतील वीरधवलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे.\nनटराज श्रीहरीने पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारांत दोन मिनिटे 02.97 सेकंद अशा नव्या राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले. श्रीहरीने स्वत:चाच दोन मिनिटे 03.17 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडला. नटराजने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत दोन मिनिटे 04.75 सेकंद अशी वेळ दिली होती. दरम्यान पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय शर्यतीत भारताच्या अंशुल कोठारीचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. ���ंशुलने 25.45 सेकंद वेळ देणाऱ्या अंशुलची 28व्या क्रमांकावर घसरगुंडी झाली.\nतसेच पुरुषांच्या 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये वीरधवल खाडेने निराशा केली. प्राथमिक फेरीत 59.11 सेकंद अशा खराब कामगिरीमुळे वीरधवल 43व्या क्रमांकावर फेकला गेला. त्याचप्रमाणे भारताच्या ऍरॉन डिसूझाने याच प्रकारांत 51.50 सेकंद अशी प्रशंसनीय वेळ दिली. तरीही तो 27व्या क्रमांकावर फेकला गेला. पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत भारताच्या अद्वैत पागेचे आव्हान संपुष्टात आले. प्राथमिक फेरीत दोन मिनिटे 06.85 सेकंद वेळ देणारा अद्वैत 12व्या क्रमांकावर घसरला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleट्रम्प यांच्यावर लवकरच महाभियोगाची शक्‍यता\nNext articleसत्यपाल मलिक यांनी पदभार स्वीकारला\nधोनीने स्थानिक सामने खेळावे – मोहिंदर अमरनाथ\nआशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचे मायदेशी जोरदार स्वागत\nअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: नाओमी ओसाका नवी पोस्टर गर्ल\nभारतीय कबड्डीतील मक्तेदारी संपणार का\nऐतिहासिक कामगिरी करणारी भारताची सुवर्णकन्या राही सरनोबत…\nमोईन अलीची सर्वोत्तम कामगिरी – जो रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2013/02/", "date_download": "2018-12-15T21:33:07Z", "digest": "sha1:C5RGHCFP5TBZDPBPGTE3Q5N2TJFXYD2P", "length": 4361, "nlines": 32, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "February 2013 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nप्रिय स्त्री हिस, आज मला तुझीच तक्रार तुझ्याकडे करायची आहे. मला तूझा राग आला आहे. मला पडलेल्या अनेक प्...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nagpur-cement-road-scam-report-259637.html", "date_download": "2018-12-15T20:23:23Z", "digest": "sha1:LLU5SS4V34GFGVZVXD2PDCCFJUJFQQIQ", "length": 15257, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात सिमेंट क्राँकीट रस्त्याच्या कामात गैरव्यवहार?", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात सिमेंट क्राँकीट रस्त्याच्या कामात गैरव्यवहार\nनागपूर महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असणाऱ्या सिमेंट क्राँकीटच्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाताहेत.\n02 मे : नागपूर महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असणाऱ्या सिमेंट क्राँकीटच्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाताहेत. राज्य सरकारच्या मदतीने शेकडो कोटी खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या रस्त्यांचं पब्लिक ऑडिट जनमंच या सामाजिक संस्थेनं केलंय. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्यात.\nकेंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर फक्त नावाचीच उपराजधानी असणाऱ्या नागपूरला खऱ्या अर्थानं उपराजधानी व्हावी यासाठी तब्बल ५० हजार कोटींचे प्रकल्प मंजूर झाले. नागपूरचे असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन शहरातले अनेक रस्ते सिमेंट क्राँकीटचे करायला सुरुवात केली.\nपगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसणाऱ्या नागपूर महानगर पालिकेने राज्य सरकारच्या मदतीतून शहरातील रस्ते सिमेंट क्राँकीटचे करण्यासाठी ७०० कोटींचे प्रकल्प सुरू केले. पण हे रस्ते तयार व्हायच्या आतच या रस्त्यांच्या दर्जाबद्दल अनेक प���रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. या दर्जाहिन रस्त्यांसाठी जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी करण्याची मागणी सर्वसामान्यांनी केली आहे.\nनागपुरात तयार होणाऱ्या सिमेंटच्या अनेक रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. तर फुटपाथ आणि रोड डिव्हायडरसाठी लावण्यात आलेले ब्लॉक साध्या धक्क्यानेही पडताहेत. सिमेंट रस्त्यांच्या कामातील गैरव्यवहार शोधण्यासाठी जनमंच या सामाजिक संस्थेन पब्लिक ऑडिट केले. यात अनेक रस्त्यांच्या कामात अनियमितता आढळली.\nपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या रस्त्यांची पाहणी केली आणि सुधारणा शक्य असल्याचं सांगितलं. आयुक्तांचंही असंच म्हणणं आहे.\nधक्कादायक म्हणजे नागपूर महापालिका आयुक्त, जिल्हा सत्र न्यायाधीश, पोलीस आयुक्त यांच्या निवास्थानासमोरील व्हीआयपी रोडच्या सिमेंट क्राँक्रीटीकरणालाही अनेक ठिकाणी भेगा पडल्यात. जनमंचनं आवाज उठवल्यानंतर आता प्रशासनाला जाग आलीय. पण आधीपासूनच कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष का देण्यात आलं नाही, यात काही काळंबेरं आहे का, याचं उत्तर प्रशासनाला द्यावं लागणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: नागपूर महापालिकाफुटपाथरोड डिव्हायडरसिमेंट क्राँकीट\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Asa_Ha_Ekach_Shri_Hanuman", "date_download": "2018-12-15T21:52:35Z", "digest": "sha1:MOBJSHIGO7JJQSH6OFFJ3C3S5YNIXFAH", "length": 5083, "nlines": 77, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "असा हा एकच श्रीहनुमान् | Asa Ha Ekach Shri Hanuman | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअसा हा एकच श्रीहनुमान्\nतरुन जो जाइल सिंधु महान\nअसा हा एकच श्रीहनुमान्‌\nभुजंग धरुनी दोन्हीं चरणीं\nगरुड उभारी पंखां गगनीं\nअंजनिचा हा बलाढ्य आत्मज\nहा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज\nसूर्योदयिं हा वीर जन्मला\nत्रिशत योजनें नभीं उडाला\nबाल-वीर हा रवितें धरितां\nभरें कापरें तीन्ही जगतां\nजरा दुखापत होय हनुतें\nकोप अनावर येइ वायुतें\nपवन थांबता थांबे जीवन\nदेव वायुचें करिती सांत्वन\nपुत्रातें वर त्याच्या देउन\nशस्‍त्र न छेदिल या समरांगणिं\nज्याच्या तेजें दिपला दिनमणी\nकरि हनुमन्ता, निश्चय मनसा\nसामान्य न तूं या कपिजनसा\nउचल एकदां पद वामनसा\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- ८/१२/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- पं. वसंतराव देशपांडे.\nअंजनी - मारुतीची आई.\nअनिल - वायु, वारा.\nक्षेत्रज - नियोगाने प्राप्‍त पुत्र.\nताडणे - मारणे, प्रहार करणे.\nदिग्गज - पृथ्वी तोलून धरणारे आठ हत्ती / नरश्रेष्ठ.\nभास्वत्‌ - सूर्य / तेजस्वी.\nलंघणे (उल्लंघणे) - ओलांडणे, पार करणे.\nवामन - विष्णूचा पाचवा अवतार. याने बलिकडून त्रिपादभूमीचे दान घेतले.\nहनु - हनुवटी, हनवटी.\nरडू नको रे चिमण्या\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95-114052800006_1.html", "date_download": "2018-12-15T20:20:45Z", "digest": "sha1:AK5BMB72NQVUSPWJ4YD627UMOK5E5SDI", "length": 15030, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक\nउत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता हे कुणाला खरे वाटणार नाही. स्वा. विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा 28 मे 1883 रोजी जन्म झाला. त्यंची आज जयंती त्या निमित्त..\nसावरकरांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी सशस्त्रक्रांतीची शपथ घेतली. ‘जयोस्तुते’ हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र वयाच्या 20 व्या वर्षी लिहिले. पुण्याला फर्म्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली. 9 जून 1906 मध्ये लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले. तेथे त्यांनी भारतीयांना एकत्र करून तेथून देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले.\n1909 मध्ये बॅरिस्टर परीक्षा पास होऊनही पदवीस नकार दिला. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत सावरकरांना अटक झाली. पॅरिसहून लंडनला येताना मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक, धाडसी प्रयत्न त्यांनी केला. अखेर दोन जन्मठेप व काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली. त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. अंदमानला त्यांचे अमानुष हाल झाले पण तरीही तेथे लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना काळ कोठडीच्या भिंतीवर कोळशानी त्यांनी महाकाव्य लिहिले.\nकाळ्यापाण्यातून सुटका होऊन रत्नागिरीला आल्यावर त्यांनी समाजसुधारणेसाठी सहभोजन, पतितपावन मंदिर, अस्पृश्यता निवारक परिषद, महार परिषद असे कार्यक्रम करून विरोधाची पर्वा न करता जागृती केली. 1937 ला विनाअट संपूर्ण मुक्तता झाल्यावर हिंदू महासभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 1940 मध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची ऐतिहासिक भेट झाली. क्रांतिकार्यासाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराची सांगता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 10 मे 1952 ला केली.\nस्वातंत्त्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पाश्र्वभूमीवर आधारित कादंबर्‍यांचा लेखक ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांचा कविता महाविद्यालात, लंडनच्या वास्तवत, अंदमानच काळकोठडीत आणि रत्नगिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतीवर महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, मार्दव व माधरु ही त्यांच्या काव्याची वैशिष्टय़े. 22 व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता.\nआयुष्याचा क्षणन् क्षण आणि शरीराचा कणन् कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला. आधुनिक दधिची असलेल्या या महापुरुषाने अन्नत्याग करून 26 फेब्रुवारी 1966 मध्ये देहत्याग केला.\nने मजसी ने परत मातृभूमीला\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2015/02/", "date_download": "2018-12-15T21:41:16Z", "digest": "sha1:XPLV2G6P4ZVAN675Y3J6VLGCIBVBGZKC", "length": 5322, "nlines": 38, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "February 2015 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nपूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा) आयुष्य जगत असताना कुणी एखादा असा वाटसरु येतो आणि तू असे कर, तसे कर सांगून जातो. मग आपणही त्यावर ...\nपूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा) मागील काही वर्षांपासून देशातील विविध मुद्द्यांवर तरुणाई सक्रियता दाखवू लागलेली आपल्याला दिसून येते....\nपूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा) परवा गावी गेलो होतो. तालुक्याच्या ठिकाणाहून थेट गावात जाणारी गाडी पकडली. खूप दिवसांनी गावाकडे निघ...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/04/blog-post_55.html", "date_download": "2018-12-15T20:11:40Z", "digest": "sha1:Y3DOULKGM45F4SKCUMS5SNYZ4VMHOPJF", "length": 12500, "nlines": 44, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "भोवताल टिपणारी मैत्रीण - ब्लॉगनामा", "raw_content": "\nHome / Unlabelled / भोवताल टिपणारी मैत्रीण\nलिहीन लिहीन म्हणता राहून जात होते. आणि साहित्यिक, सामाजिक किंवा राजकीय विषयांवर लिहिणे वेगळे. ते जमते. मात्र कुठल्या कलेवर लिहायचे म्हटल्यास, थोडे दडपण येते. कारण थोडे आवक्याबाहेरचे वाटते. आपल्या परिघात ते बसेल की नाही, यात शंका असते. तरी प्रतिक्षाच्या चित्रांवर बोलावे वाटते आहे. अगदी मनापासून. या लिहिण्यात परीक्षण नाही, फक्त निरीक्षण आहे.\nकला कोणतीही असो, ती सादर करणारी व्यक्ती जर संवेदनशील असेल, तर त्या कलेला उंची प्राप्त होते, असे म्हणतात. याचा अर्थ कलेला भावनेशी जोडले गेले आहे. शब्दशः जिवंत नसली, तरी कलेत जिवंतपणाचे अंश असतात. ती सजीव असते. प्रतिक्षाचे चित्र पाहिल्यावर माझ्या मनात हे आणखी गडद आणि पक्के होते. कारण संवेदनशील तर ती आहेच, पण सोबत संवेदनशील भाव तिच्या चित्रात सुद्धा उतरले आहेत. तिच्या चित्रांचे मोठेपण यातच दडले आहे. तरी आणखी काही पदर तिच्या चित्रांच्या आड आहेत, ते उलगडण्याचा प्रयत्न करतो. कारण तिचा एक एक चित्र हजारो शब्द व्यक्त करतो. त्यामुळे ते नक्कीच या शे-पाचशे शब्दात सांगता येण्यासारखे नाही. तरी धाडस करतोच आहे.\nप्रतीक्षा मुळात पत्रकार. व्यवसायाने म्हणेन. कारण आवडीने ती चित्रकार असेल. (असायला हवी.) पत्रकारितेत रोजच्या सुसाट वेगवान बातम्यांनी संवेदना पार बोथट होत जातात. एका क्षणी या साऱ्याचा कंटाळा येतो. नको वाटते हे जग. खून, हाणामाऱ्या, बलात्कार, छळ, चोरी, भ्रष्टाचार इत्यादी बातम्या रोज कानावर पडून कुणी संवेदनशील माणूस त्रस्त होणारच. अस्वस्थ होणारच. तरीही आपल्यातील संवेदनशील भावना, कलात्मकता, सृजनशीलता टिकवून ठेवणे, ही काही कमी हिंमतीची बाब नाही. मोठे बळ लागते अंगात. सुदैवाने प्रतीक्षात ते आहे. आणि चित्रांच्या माध्यमातून ते ती दाखवूनही देते.\nतुमचा स्वभाव हा तुमच्या वागण्या-बोलण्यात परावर्तित होत असतो. वर्तनातून दिसत असतो. तसाच तो तुमच्या कृतीतून सुद्धा दिसतो. हेच निकष कलेला लागू पडतात. मग ती कला लेखनाची असो वा चित्राची. विषय कोणताही असो, त्यात तुमच्या स्वभावाचे आणि विचारांचे प्रतिबिंब उमटतेच.\nप्रतीक्षा जितकी संवेदनशील आहे, जितकी हळवी आहे, तितकी सडेतोड आहे. तिचे स्वतःचे असे विचा�� आहेत. प्रत्येक गोष्टीवर तिचे मत असते. भूमिका घेऊन जगणारी आहे. ती भोवताल टिपत असते. कॉलेज संपल्यानंतर तिच्याशी फार बोलणे होत नाही. पण जेव्हा कधी आम्ही बोलतो, तेव्हा तिचे भोवताल टिपणे किती नेमके आहे, हे लक्षात येते. चित्र इतक्या नेमकेपणानं रेखाटण्यामागे तिचा 'भोवताल टिपणे' हाच गुण कामी येत असावा.\nसमोर ऑब्जेक्ट ठेवून चित्र काढणे वेगळे. अर्थात तेही कमी महत्त्वाचे नाही. पण डोक्यात एक विचार ठेवून चित्र काढणे हे किती कठीण असू शकते विशेष म्हणजे, आपल्या डोक्यातील विचार चित्राच्या माध्यमातून जसेच्या तसे प्रकट करणे, नक्कीच कठीण बाब असावी. प्रतीक्षाचे चित्र पाहता, तिला ते सहज जमत असावे. किती सहज वाटतात तिचे चित्र. पण तितकेच खोल अर्थाचे.\nतिचे स्त्रीविषयक चित्र कायमच माझ्या आवडीचे राहिले आहेत. प्रत्येक चित्रामागे एक प्रसंग आहे, विचार आहे, कल्पना आहे. तिच्याशी बोलताना अनेकदा काही किस्से तिने सांगितले सुद्धा आहेत. तेही खूप इंटरेस्टिंग आहेत. रंगांचा मुक्तहस्ताने वापर करत किती खोल शिरत जाते प्रतीक्षा. तिचा हर एक चित्र याची प्रचिती देत राहतो.\nप्रतीक्षाने रेखाटलेली बहुतेक चित्र पहिली आहेत. एखादे प्रदर्शन भरवता येईल, इतकी तर नक्कीच झाली आहेत. तरी ती तिच्या पुरते ठेवते. माहित नाही का ते. पण ती सगळ्यांसमोर यायला हवीत, एवढेच माझ्यासारख्या मित्राला तिच्याकडून अपेक्षा आहे. तिने यावर विचार करावा. म्हणून हा जाहीर लेखनप्रपंच केला आहे.\nप्रतिक्षाने रेखाटलेले निवडक चित्र इथे पाहायला मिळतील : https://www.facebook.com/pratiksha.choukekar.5/photos_all\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्ण��� घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T20:13:21Z", "digest": "sha1:4GMMMPRZEPWP4RYZY4DQ7Q2GZRPSSPWE", "length": 15980, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रेल्वेतून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास सहा पट दंड | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh रेल्वेतून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास सहा पट दं���\nरेल्वेतून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास सहा पट दंड\nनवी दिल्ली, दि.६ (पीसीबी) – रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विमान प्रवासाप्रमाणेच आता ट्रेनमधूनही मर्यादेपेक्षा जास्त लगेज नेताना सतर्क रहावे लागणार आहे. कारण, ठरलेल्या मर्यादेनुसार अतिरिक्त शुल्क न देता स्लीपर क्लासमधून ४० किलो आणि सेकंड क्लासमध्ये ३५ किलोपर्यंत लगेज नेता येणार आहे.\nयाशिवाय पार्सल ऑफिसमध्ये पेमेंट करुन अनुक्रमे ८० किलो आणि ७० किलो सामान नेता येईल. अतिरिक्त सामान हे माल डब्यात ठेवण्यात येते.\nरेल्वे डब्यातून मोठ्या प्रमाणावर सामान नेले जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार रेल्वेने आपल्या ३० वर्षांपूर्वीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यानुसार अतिरिक्त सामान नेल्यास ठरलेल्या मर्यादेपेक्षा सहा पट दंड आकारण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील एका अधिकाऱ्याने दिली.\nप्रवाशाला अतिरिक्त सामान नेताना पकडले गेले तर त्याला ठरलेल्या मर्यादेपेक्षा सहा पट अधिक दंड द्यावा लागेल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे डब्यांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. फिरत्या पथकांकडून या सामानावर नजर ठेवली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.\nPrevious articleअक्कल कमी होती; हुशार असतो तर आयएएस अधिकारी झालो असतो – कुमारस्वामी\nNext articleअधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nहवेत उडणाऱ्यांना जनतेने जमिनीवर उतरवले; ��द्धव ठाकरेंचा भाजपला टोला\nपैशांच्या व्यवहारातून व्यापाऱ्याचे चिंचवड येथील घरातून अपहरण; उर्से गावच्या माजी सरपंचासह...\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\nवादग्रस्त श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीत २ हजार मतांनी विजयी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पीएची गळफास घेऊन आत्महत्या\nआता ‘नीट’ परीक्षा वर्षातून एकदाच; विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-criminal-arrested-cash-van-loot-67339", "date_download": "2018-12-15T20:56:00Z", "digest": "sha1:X4SOFZU3FQL634ESYK5GIAXCSM4PHUEN", "length": 17242, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news criminal arrested in cash van loot कॅश व्हॅन लूट प्रकरणाचा पर्दाफाश | eSakal", "raw_content": "\nकॅश व्हॅन लूट प्रकरणाचा पर्दाफाश\nरविवार, 20 ऑगस्ट 2017\nतमिळनाडूतून दोघांना अटक - रोख ११ लाख जप्त; टोळीच्या म्होरक्‍यासह तीन आरोपी फरार\nतमिळनाडूतून दोघांना अटक - रोख ११ लाख जप्त; टोळीच्या म्होरक्‍यासह तीन आरोपी फरार\nनागपूर - झाशी राणी चौक येथील कॅश व्हॅन लूट प्रकरणाचा छडा लावण्यात धंतोली पोलिसांना यश आले. या प्रकरणात तमिळनाडूतील त्रिची येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ११ लाखांची रोख हस्तगत करण्यात आली. टोळीच्या म्होरक्‍या कुमारन बालसुब्रमन्यमसह तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. मंजन ऊर्फ मंजुनाथन श्रीनिवासन आणि कालेय ऊर्फ मुर्थी करूथदुरई अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मोहन मनिक्कम आणि श्रावनन मनिक्कम हे तिघे फरार आहेत. आरोपींनी ११ जुलै रोजी झाशी राणी चौकातील बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनमधून १४ लाखांची रोख पळविली होती.\nअगदी नियोजनबद्धरित्या एका आरोपीने पैसे फेकून व्हॅनचालकाचे लक्ष विचलित केले. दुसऱ्याने मागे उभ्या बंदूकधारी सुरक्षा रक्षकाला बोलण्यात गुंतवले. तिसऱ्याने रक्कम असलेली पेटी गाडीबाहेर काढून चौथ्याकडे दिली. त्याने आधीच ऑटोत बसून असलेल्या पाचव्या आरोपीपर्यंत पेटी पोहोचवून दिली. यानंतर आरोपी वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये हा संपूर्ण घटनाक��रम आणि आरोपींचे चेहेरे कैद झाले. केवळ हाच धागा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. धंतोली पोलिसांच्या पथकाने त्रिची येथून दोघांच्याही मुसक्‍या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून २ हजार आणि ५०० च्या नोटांच्या स्वरूपात असलेले एकूण ११ लाख ७ हजार ५०० रुपये रोख जप्त करण्यात आली. शिवाय आरोपींच्या बॅंक खात्यातील ९९ हजार ९०९ रुपये गोठविण्यात आले असल्याची माहिती धंतोलीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा मेहेंदळे यांनी दिली.\nसात जणांच्या पथकाने मोहीम केली फत्ते\nघटना पुढे येताच पोलिसांनी विविध बाबींचा तपास सुरू केला. काही आरोपी मथुरेच्या दिशेने गेल्याचे पुढे येताच पोलिसांचे पथक मथुरेच्या दिशेने रवाना झाले. तिथून आरोपी निसटले. पण, तपासात उपयोगी धागेदोर हाती लागले. यानंतर पोलिस निरीक्षक सीमा मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, कमलाकर गड्डीमे, विरेंद्र गुळरांधे, सुरेश जाधव, सुशील रेवतकर, विनोद वडस्कर, अश्‍विनी भामले, रिता कुमरे यांचे पथक तामिळनाडूला रवाना झाले. भाषेची अडचण असूनही स्थानिक नागरिकांना विश्‍वासात घेऊन या पथकाने मोहीम फत्ते केली. त्रिची लुटारूंचा बालेकिल्ला असल्याची सर्वांनाच माहिती आहे. आरोपींच्या शोधात देशभरातील पोलिस येतात. मात्र, सहकार्याअभावी त्यांना माघारी परतावे लागते.\n१३ व्या एटीएममध्ये झाला घात\nबॅंक ऑफ इंडियाने एटीएममध्ये पैशांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सिस्को कंपनीला दिली आहे. घटनेच्या दिवशी सिस्कोच्या कर्मचाऱ्यांनी किंग्जवे येथील मुख्यालयातून एकूण १ कोटी ५ लाखांची रोख घेतली. १२ ठिकाणी पैसे भरल्यानंतर व्हॅन झाशी राणी चौकात पोहोचली. बुटीबोरी येथील १४ व्या एटीएममध्ये भरण्यासाठी असलेले १४ लाखच व्हॅनमध्ये शिल्लक होते.\nआरोपींच्या माहितीनुसार त्रिची या छोट्याशा गावातील बहुतेक युवक अल्पशिक्षित असून, हेच काम करतात. ५ ते १० सदस्यांचा समावेश असलेल्या अनेक टोळ्या आहेत. एटीएमच्या कॅश व्हॅन त्यांचे ‘टार्गेट’ आहेत. एकाला शहरांमध्ये पाठवून रेकी केली जाते. त्यानंतर ठरलेल्या दिवशी सर्व आरोपी एकत्र येतात. कमीतकमी वेळेत व्हॅनमधील रोख लुटून वेगवेगळ्या दिशेने पसार होतात. प्रत्येक सदस्याची जबाबदारी आणि कामानुसार वाटा पूर्वीच निश्‍चित असतो. पुढच्या लु��ीच्या योजनेसाठी ३० टक्के रक्कम काढून उर्वरित पैसे ठरलेल्या टक्‍क्‍यांनुसार वाटून दिले जातात. नावाची कुठेही नोंद होऊ नये याची संपूर्ण काळजी घेतली जाते. बक्कळ पैसे असूनही हॉटेलमध्ये थांबत नाहीत. रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करतात.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nविजेच्या धक्‍क्‍याने बिबट्याचा मृत्यू\nआष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/sharir-vitamin-kami-sanket/", "date_download": "2018-12-15T22:00:21Z", "digest": "sha1:INJ4B2O53N6GSIZILRIYLVUUYH2ZPF4L", "length": 7534, "nlines": 42, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या 5 संकेतामुळे जाणून घ्या शरीरा मध्ये कोणत्या विटामिनची कमी होत आहे", "raw_content": "\nYou are here: Home / Food / या 5 संकेतामुळे जाणून घ्या शरीरा मध्ये कोणत्या विटामिनची कमी होत आहे\nया 5 संकेतामुळे जाणून घ्या शरीरा मध्ये कोणत्या विटामिनची कमी होत आहे\nनिसर्गाने मानवाची निर्मिती केली त्यासाठी अनेक प्रक्रिया देखील बनवल्या ज्यामुळे शरीरामध्ये होणारे बदलाव आणि अनेक प्रकारच्या समस्यांचे संकेत देखील मिळतात. जर शरीरा मध्ये कोणत्याही विटामिन किंवा मिनरल्सची कमी झाली तर याचे संकेत मिळतात. आज आपण पाहू आपले शरीर कोणत्या विटामिनची कमी झाल्यावर काय संकेत देऊ शकते.\nशरीर आपल्याला कोणत्या विटामिनची कमी झालेली आहे याबद्दल काही संकेत देते. आपल्या शरीरात कोणत्या विटामिनची कमी झालेली आहे किंवा होत आहे आणि त्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे. कोणत्या विटामिनच्या कमीमुळे आपल्याला कोणत्या समस्या होऊ शकतात हे सगळे आज आपण येथे पाहू. ज्यामुळे आपल्याला शरीराकडून मिळणाऱ्या संकेतामुळे सावध होता येईल.\nविटामिनची कमी झाल्यावर शरीर देते हे संकेत\nजर आपल्या वाटत असेल कि आपल्या ओठांचे कोपरे फाटत आहे किंवा त्यामध्ये जास्त कोरडेपणा आहे तर आयरन, जिंक आणि विटामिन B12 ची कमीमुळे ओठांचे कोपरे फाटू शकतात. ही कमी दूर करण्यासाठी आपल्या रोजच्या डाइट मध्ये अंडे, शिमला मिरची, पत्ताकोबी, आणि शेंगदाणे समाविष्ट करू शकता.\nचेहऱ्यावर पिंपल्स होणे म्हणजे शरीरामध्ये विटामिन ए आणि विटामिन सी यांची कमी असू शकते. तुमच्या माहितीसाठी यांच्या कमीमुळे चेहऱ्याची स्कीन खराब होऊ शकते. यासाठी उकडलेले अंडे आणि पत्ताकोबी आपल्या डाइट मध्ये समाविष्ट करु शकता.\nकेसांचे गळणे हे देखील एक लक्षण असू शकते हे लक्षण तुमच्या शरीरामध्ये विटामिन B7 जिंक आणि प्रोटीनची कमी असू शकते. ज्यामुळे केस गळू शकतात आणि यांची चमक कमी जाऊ शकते. यासाठी तुम्ही अंडे, डाळ, बदाम, चने आणि भोपळ्याच्या बिया यांचे सेवन करू शकता.\nजर तुम्हाला असे वाटत असेल कि तुमचे वजन विना कारण जास्तच कमी होत आहे तर समजावे कि विटामिन डी शरीरामध्ये कमी झाल्याची शक्यता आहे. अश्या स्थितीत मच्छी, अंडे आणि मशरूम सेवन केल्यामुळे दूर होऊ शकते.\nजर अचानक काम करताना किंवा बसल्या बसल्या आपले हात किंवा पाय सुन्न पडत असतील तर हे विटामिन b6, b9, b12 यांच्या कमीमुळे नसांवर प्रभाव पडू शकतो. अश्या स्थितीत पालक, अंडे आणि बीट आपल्या डाइट मध्ये समाविष्ट करावे.\nअत्यंत महत्वाचे : वरील संकेत मिळण्याच्या मागे इतर दुसरे कारणे देखील असू शकतात तरी त्यासाठी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. ते तुम्हाला अगदी जवळून पाहतात आणि तुमची प्रकृती व्यवस्थित जाणून असतात त्यामुळे त्यांचा सल्ला आवश्य घ्यावा. केवळ ऑनलाईन माहितीच्या आधारावर कोणतेही उपचार करू नयेत.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2016/02/", "date_download": "2018-12-15T20:43:03Z", "digest": "sha1:5CSRYPGGWPFSYGH6JXMVCU775KLXQNS7", "length": 4986, "nlines": 35, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "February 2016 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nकथा : आभ्या आणि त्याची तडफडणारी आय\nतो आभ्यासारखा वाटला म्हणून मी वळून पाहिलं. खात्री झाली नाही म्हणून पुढे चालू लागलो. पुन्हा मनात आलं , हा आभ्याच असावा. म्हणून...\nसचिन परब: लिहिण्याचं निमित्त, इन्स्पिरेशन वगैरे\nत्याचं असंय की तुमच्या लिहिण्यालाही निमित्त असतं. म्हणजे विषय सुचायला वगैरे नाही. तर अॅक्च्युअल लेखन करण्यास. म्हणजे उदाहर्णार्थ तुम्ह...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-viddarbha-news-atvm-ornaments-fascilar-66202", "date_download": "2018-12-15T20:56:13Z", "digest": "sha1:U4PJLOD3CZZSK3GEBKDXMYHEYW4LJO75", "length": 13988, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur viddarbha news The 'ATVM' ornaments for 'Fascilar' ‘फॅसिलेटर’अभावी ‘एटीव्हीएम’ शोभेची वस्तू | eSakal", "raw_content": "\n‘फॅसिलेटर’अभावी ‘एटीव्हीएम’ शोभेची वस्तू\nरविवार, 13 ऑगस्ट 2017\nप्रवाशांची गैरसोय; अनारक्षित तिकीट केंद्रात जनरल तिकिटांसाठी लागतात रांगा\nनागपूर - प्रशासनाने रेल्वेस्थानकांवर जनरल तिकिटांसाठी ‘एटीव्हीएम’ उपलब्ध करून दिल्या. यामुळे जनरल तिकिटांसाठी रांगेत लागण्याच्या त्रासापासून प्रवाशांना सुटका मिळेल, असा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र फॅसिलेटरच नसल्याने तिकिटांसाठी लावलेले यंत्र शोभेची वस्तू ठरले असून, प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.\nप्रवाशांची गैरसोय; अनारक्षित तिकीट केंद्रात जनरल तिकिटांसाठी लागतात रांगा\nनागपूर - प्रशासनाने रेल्वेस्थानकांवर जनरल तिकिटांसाठी ‘एटीव्हीएम’ उपलब्ध करून दिल्या. यामुळे जनरल तिकिटांसाठी रांगेत लागण्याच्या त्रासापासून प्रवाशांना सुटका मिळेल, असा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र फॅसिलेटरच नसल्याने तिकिटांसाठी लावलेले यंत्र शोभेची वस्तू ठरले असून, प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.\nरेल्वेत आरक्षित तिकिटांच्या तुलनेत जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. जनरल तिकिटासाठी लांब रांगा लागल्याचे दिसून येते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएमचा पर्याय उपलब्ध करून दिला.\nया यंत्रातून तिकीट देण्यासाठी रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना फॅसिलेटर म्हणून जबाबदारी दिली. निवृत्तीनंतरही गरजू कर्मचाऱ्यांना नियमित उत्पन्न मिळावे, हा त्यामागील हेतू होता.\nप्रारंभी एटीव्हीएमला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, अलीकडे फॅसिलेटरच उपस्थित राहत नसल्याने प्रवाशांना रांगेत लागूनच तिकीट मिळविण्याशिवाय पर्याय नाही. अनारक्षित तिकीट केंद्रात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात; तर एटीव्हीएमसमोर शुकशुकाट असतो.\nयोग्य उपाययोजना करण्याची गरज\nलागोपाट चार सुट्या आल्यामुळे अनेकांनी फिरायला जाण्याचा बेत आखला आहे. शिवाय गोकुळाष्टमीसाठी गावाकडे जाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. यामुळे शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रवाशांना अनारक्षित तिकिटासाठीही रांगेत लागून मनस्ताप सहन करावा लागला. प्रवासी सुविधांच्या बाता करून स्वत:ची पाठ ठोपटून घेणाऱ्या रेल्वे प्रशासनानेच एटीव्हीएम नेहमी सुरू राहण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलास�� मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T21:37:34Z", "digest": "sha1:7BIKCDFPHMTWFDU7QY44BBBDB3FQSRA6", "length": 10671, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्रिपुरारी पौर्णिमा - विकिपीडिया", "raw_content": "\n(त्रिपुरी पौर्णिमा या पानावरून पुनर्निर्देशित)\nपाताळेश्वर मंदिर पुणे येथील दीपोत्सव\nत्रिपुरी पौर्णिमा विशेष पूजा ओंकारेश्वर मंदिर पुणे\nकार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात.[१] या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.[२]\nपुष्कर येथे सरोवरात भाविक स्नान करताना\nत्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले.[३]या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.[४]\nउत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते.\nया दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.[२]\nत्रिपुरारी पौर्णिमेचा आधला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते.[२] या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते. चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले हरिहर भेटीचे चित्र प्रसिद्ध आहे.\nत्रिपुर वात लावून विशेष पूजा\nभाविक शिव मंदिरात पणत्या लावताना\nत्रिपुरी पौर्णिमा आतषबाजी (पुणे)\n^ जोशी , होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड चौथा. पुणे: भारतीय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ नोव्हेंबर २०१८ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/grgovt?x_catid=&x_subcatid=&x_date=&x_subject=&start=301", "date_download": "2018-12-15T20:56:17Z", "digest": "sha1:4S54UHFCK6WNQUSZPS5F3F5AUVCCFMOG", "length": 31360, "nlines": 152, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome ज्ञान केंद्र महसूल विभागाचे शासन निर्णय\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nविभाग Please Selectकरमणूक लेखादंड / न्यायिक कामकाज जनरल शाखा गौण खनिज माहिती व तंत्रज्ञान नगर पालिका प���रशासन जात प्रमाणपत्रे रोहयो कमाल शेत जमीन कायदा, नियम जमीन व महसूल २ जमीन व महसूलनवीन (अवर्गीकृत)आस्थापना अन्न व नागरी पुरवठा विभाग माहिती व तंत्रज्ञान मुख्य विषय Please Selectअभिलेख विषयक जन्म तारीख विषयी कायदा व सुव्यवस्था करमणूक Excise शस्त्रे / स्फोटके सामाजिक वैद्यकीय जुगार lotteryप्रशासकीय सर्व साधारण राज्य निवडणूक आयोग ChecklistsCompediumsHandBooksLandMark Judgementsआकस्मिक खर्च अखिल भारतीय सेवे संदर्भात अर्थ संकल्प Budget तरतुदी आदिवासी क्षेत्र प्रोत्साहन भत्ता सणे अग्रिम स्वीयेतर सेवा deputationsचतुर्थ श्रेणी संदर्भात घर भाडे भविष्य निर्वाह निधी गट विमा योजना अंतर्गत लेखा परीक्षण सेवा निवृत्ती विषयक लाभ काटकसर संदर्भात अतिकालिक भत्ता Over Timeवैद्यकीय प्रवास भत्ता व्यवसाय कर दुरध्वनी वाहन विषयक जमा खर्च ताळमेळ विशेष असाधारण रजाकोषागार देयके स्वग्राम प्रवास सवलत संगणक / वाहन अग्रिम महागाई भत्ता सर्वसाधारण तरतुदी शस्त्र परवाने बंदोबस्त ई.अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती फौजदारी दंड संहिता अधिवासी प्रमाणपत्र प्रवास सवलत शासकीय कर्मचारी मृत्युपूर्व जबानी स्फोटके हॉटेल परवाना हद्दपारी Externmentमानवी हक्क आयोग व दंडाधिकारीय चौकशी पुतळा उभारणी कारागृहे कायदा व सुव्यवस्था शासकीय अभियोक्ता GP ,AGP ,PP कायदे विषयक साहाय्य व सल्लागार समिती कायदे विषयक साहाय्य ध्वनी प्रदूषण व ध्वनीक्षेपके महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सर्व साधारण पासपोर्ट पारपत्रे पोलिस गोळीबार पोलिस पाटील वाहन अधिगृहन अनुसूचित जाती,जमाती संदर्भात विशेष कार्यकारी अधिकारी सब जेल वन्य जीव संरक्षण तिकिटे विषयी सिनेमा VDOsसुरक्षा ठेव ४(२) ब जाहिरात कर महत्वाचे दिन स्थानिक सुटीराष्ट्रध्वज उत्खनन नियमावली गौण खनिजाची तपासणी खनिज विकास निधी सर्वसाधारण सूचना आधार विविध समित्या ई डीस्ट्रीक्टई गव्हर्नन्स E - Governanceई टेंडर देखभाल दुरुस्ती सेतू कर्मचाऱ्या संदर्भात प्रचार व प्रसार softwares & Networkसर्वसाधारण ई सेवाकेंद्रे ,CSCई गव्हर्नन्ससाठी संस्था प्रशासकीय अस्थापना प्रतीनियुक्ती निवडणूक आयोग वित्त आयोग निधी आरक्षण गुंठेवारी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान घन कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा योजना माहिती अधिकार वस्ती सुधार प्रमाणपत्र कार्यपद्धती मागासवर्गीय यादी विवाहोत्तर प्रमाणपत्रे कार्यपद्धती नॉन क्��ीमिलेयर प्रमाणपत्र जात वैधता रोहयो भूसंपादन मग्रारोहयो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना खर जमीन विकास कार्यक्रम पूर प्रतिबंधक कामे स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक सर्वसाधारण करमणूक कर अर्थसहाय्य नाहरकत प्रमाणपत्र निलंबन , विभागीय चौकशी अपर जिल्हाधिकारी संवर्ग विशेष,अतिरिक्त वेतन आगाऊ वेतनवाढ विशेष पुनर्विलोकन समिती (वयासंदर्भात )मत्त व दायीत्वेकालबद्ध पदोन्नती नैमित्तिक रजाआरक्षण विषयी चतुर्थ श्रेणी मंडळ अधिकारी संवर्ग संगणक प्रशिक्षण अधीकाराचे प्रत्यायोजन शिस्त विषयक दक्षता रोध अनुकंपा वेतन निश्चिती स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशन अपंगता हिंदी भाषा परीक्षा रजा विषयक मराठी भाषा परीक्षा सर्वसाधारण नायब तहसीलदार संवर्ग भूकंप/प्रकल्पग्रस्त तहसीलदार संवर्ग पदोन्नती भरतीसंप कालावधी रजाभरती (मागासवर्गीय) नोकरीचा राजीनामा अर्हता परीक्षा तलाठी संवर्ग जेस्टता सूची निवड मंडळ दुय्यम सेवा परीक्षा अर्जित रजेचे प्रत्यार्पण प्रशिक्षणे बदली विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी गोपनीय अहवाल स्वेच्छानिवृत्ती विविध योजना Sec ३४ अ Agricultural Lands Tribunalनव भू धारकांना अर्थ साहाय्य purchase priceसुधारणा amendmentsSec ४३ Sec ३२ ग विशेष धडक मोहीम सर्वसाधारण जमीन वाटप कायद्यातील तरतुदी सर्वसाधारण सबलीकरण योजना हस्तांतरण विषयी आदिवासी विषयी वर्ग २ विषयी घर बांधणी अग्रिम वन जमीन मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था सीमा चिन्हे सहकारी संस्था सागरी किनारपट्टी Coastal Zone संगणकीकरण शासकीय जमीन वाटप अतिक्रमणे शेतजमिनीवरील अतिक्रमणे नवीन गावे निर्मिती तुकडे पडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम आदर्श गाव योजना खार जमीन व मत्स्य संवर्धन जमीन मोजणी जमीन महसूल वसुली जमीन महसूल नियम व वसुली विषयी शिक्षण कर: जमीन व इमारती शिक्षण कर: व्यापारी प्रयोजन वृक्षतोड विषयी जमीन महसूल व विशेष कर आकारणी ग्राम पंचायत निर्मिती पैसेवारी व टंचाई नैसर्गिक आपत्ती महसूल अधिकारी कार्यपद्धती जमीन महसूल कमी करणे महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान नियुक्ती आदेश प्रतिनियुक्ती पदांना मुदतवाढ माहिती अधिकार जात प्रमाणपत्र विषयक जमीन विषयक निवडणूक १५६ (३)अर्ध न्यायिक प्रकरणे भू संपादन केरोसीन दक्षता समिती धान्य वाहतूक करार गोदाम संगणकीकरण शिधा पत्रिका ग्राहक संरक्षण विभाग साखर एल पी जी डाळ मिल अत्यावश्यक वस्तू अधिनियम विविध कंट्रोल आदेश स्वस्त धान्य दुकाने अवर्गीकृत अवर्गीकृत OR दिनांक OR शब्दानुसार\n301 24-02-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्प राबविण्यासाठी सेतु महाराष्ट्र सोसायटीला अनुदान मंजूर करणे\n302 01-02-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत महाराष्ट्रमधील ई-डिस्ट्रीक प्रकल्पाखालील देण्यात येणा-या सेवांबाबत कार्यपध्दती\n303 28-01-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून प्राप्य होणा-या निधीचा विनियोग करण्याची कार्यप्ध्दती\n304 20-01-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत केंद्रशासनाच्या अपंग व्यक्ती सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत\n305 10-01-2011 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम तंटामुक्त गावास पुरस्कार देण्यासाठी कमी पडणारा रु. 56,30,00,000/- इतक निधी मंजूर करण्याबाबत\n306 29-10-2010 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सेतु सुविधा केंद्रामध्ये जमा होणा-या निधीचा विनियोग करण्याबाबत\n307 31-10-2009 दंड / न्यायिक कामकाज शस्त्र परवाने शासन जमा/जप्त झालेल्या अग्निशास्त्रंची किंमत ठरविण्यासाठी समितीचे गठन\n308 12-10-2009 लेखा\t महागाई भत्ता निवृत्तिवेतनधारकांना महागाई वाढ देणे\n309 09-07-2009 करमणूक तिकिटे विषयी संगणीकृत तिकीटांची विक्री करण्या स सहभाग घेण-या चित्रपटगृह मालकाकडून पुरविण्यात येणा-या संगणकाच्या दर्जाबाबत\n310 23-06-2009 जमीन व महसूल\t संगणकीकरण महा ई-सेवा केंद्रांमार्फत भूमि अभिलेखांचे अद्यावतीकरण\n311 27-02-2009 जात प्रमाणपत्रे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र केंद्र शासनाच्या इतर मागासवर्गीय जाती मधील उन्नत आणि प्रगत व्याक्ती/गट (क्रिकीलेअर) वगळून अरक्षणचे फायदे देण्यासाठी उत्पान्नाच्या निकषात सुधारणा व उत्पान्नात मर्यादेत वाढ\n312 23-01-2009 दंड / न्यायिक कामकाज हॉटेल परवाना हॉटेल परवाना तहकूब / रद्द करणे संबंधातील कारवाई करताना मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणेबाबत\n313 13-01-2009 जात प्रमाणपत्रे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र इतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट ( क्रिमीलेअर) वगळून आरक्षणचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत\n314 04-12-2008 जमीन व महसूल\t शेतजमिनीवरील अतिक्रमणे शासकीय पड/गायरान जमिनीकरीता शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानूकूल करणेबाबत विशेष मोहीम\n315 03-12-2008 जमीन व महसूल\t संगणकीकरण महाराष्ट्र राज्यातील सहा विभागीय क्षेत्रांत ई-सेवा केंद्र स्थिपित करण्यासाठी खाजगी संस्थां ची नियूक्ती करणेबाबत\n316 03-10-2008 दंड / न्यायिक कामकाज बंदोबस्त ई.\t व्ही.व्हीव.आय.पी. बंदोबस्त सुरक्षा पासेस वितरण व्यावस्थेतबाबत\n317 03-10-2008 दंड / न्यायिक कामकाज सर्व साधारण व्ही .व्ही .आय.पी.बांदोबस्त सुरक्षा पासेस वितरण व्यावस्थेबाबत\n318 09-08-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम तंटामुक्ती गांव पुरस्कारासाठी पात्र गावांची यादी घोषित करणेबाबत\n319 08-08-2008 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियूक्ती करण्याबाबत\n320 05-08-2008 दंड / न्यायिक कामकाज अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती अनधिकृत वैद्ययकीय व्य्वसायास आळा घालण्याकरिता प्रभावी उपाययोजना करण्याबाबत\n321 01-08-2008 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विधान मंडळ सदस्य, माजी विधान मंडळ सदस्य आण्णा भाऊ साठे पंरस्कार प्राप्ता व दलित मित्र पुरस्कांर प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसिध्दा नियूक्ती करण्याबाबत\n322 14-07-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम प्रतिध्दिसाठी वृत्तिपत्राच्या बातमीदारांना पुरस्कार याबाबत राज्यस्तरीय समितीचे गठण\n323 09-07-2008 दंड / न्यायिक कामकाज अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती P.C. & P.N.D.T. कायद्याखली खाजगी वैद्यकिय व्यरवसायीक यांच्या खजगी सोनोग्राफी क्लिनीक यांच्या अहवालांचे विश्लेषण\n324 03-07-2008 लेखा\t भविष्य निर्वाह निधी ठेव संलग्न विमा योजनेचे प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी नियंञक अधिकारी यांचेकडे सोपविण्यानबाबत\n325 25-06-2008 लेखा\t भविष्य निर्वाह निधी वर्ग 4 कर्मचा-यांच्या वेतनातून मासिक कपाती केलेल्या रकमेचा हिशोब ठेवणेबाबत\n326 16-05-2008 लेखा\t महागाई भत्ता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक 1 जानेवारी 2008 पासून महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यायबाबत\n327 14-05-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम अतिरिक्त जिल्हा मुल्युमापन समित्या स्थापन करणेबाबत\n328 06-05-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम अंमलबजावणीमध्येग उत्कृउष्टृ कामगिरी करणा-या शासकीय अधिक-यांना सन्मानपत्र देवून गौरविणे\n329 28-04-2008 लेखा\t अर्थ संकल्प Budget तरतुदी अर्थसंकल्प वितरण प्रणली 2008-09\n330 11-04-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम प्रसिध्दीसाठी वृत्तवपत्राच्या बातमीदारांना पुरस्कासर देण्याबाबत\n331 11-04-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम तंटामुक्ता गावांच्या मूल्यामापनासाठी मार्गदर्शक तत्वे\n332 26-03-2008 लेखा\t चतुर्थ श्रेणी संदर्भात राज्य शासकीय चतुर्थश्रेणी संवर्गामधील शिपाई कर्मचा-यांच्यात गणवेशाच्या शिलाई दरात व धूलाई भत्ता दरात सुधारणा करणेबाबत\n333 19-03-2008 लेखा\t अर्थ संकल्प Budget तरतुदी अर्थसंकल्प वितरण प्रणलीमधून सूट देणेबाबत\n334 07-03-2008 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमाणकांत वाढ करण्याबाबत\n335 15-02-2008 लेखा\t अर्थ संकल्प Budget तरतुदी अर्थसंकल्प वितरण प्रणलीमधून प्रत्यवक्षनिधी वितरित करुन देयके पाहित करताना आलेल्या अडचणींमुळे अखर्चित राहिलेल्या निधी खर्च करण्यास परवानगी देणेबाबत\n337 24-01-2008 लेखा\t गट विमा योजना राज्यि शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्याय लाभ प्रदानाचे परिगणितय तक्ते\n338 24-01-2008 लेखा\t जमा खर्च ताळमेळ शासकीय जमा व खर्चाच्या रकमांचा ताळमेळ घालण्याचे काम विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी नोडल अधिकारी नियूक्ती‍बाबत\n339 15-01-2008 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणूका करण्याबाबत\n340 09-01-2008 लेखा\t अर्थ संकल्प Budget तरतुदी अर्थसंकल्पक वितरण प्रणालीमधून प्रत्यसक्ष निधी वितरित करुन देयके पारित करताना आलेल्या अडचणींमूळे अखर्चित राहिलेला निधी खर्च करण्यास परवानगी देणेबाबत\n341 04-01-2008 जमीन व महसूल\t संगणकीकरण राज्यात कॉमन सर्व्हीवस सेंटर्स (CSC) योजना राबविण्याबाबत\n342 04-01-2008 जमीन व महसूल\t संगणकीकरण महाराष्ट्र स्टेट वाईड एरिया नेटवर्क (MSWAN) प्रकल्पं अंमलबजावणीबाबत\n343 12-12-2007 लेखा\t सेवा निवृत्ती विषयक लाभ निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनासाठी बँकेत संयूक्त बचत खाते उघडण्यासाठी मान्यता देण्यातबाबत\n344 07-11-2007 लेखा\t भविष्य निर्वाह निधी गट ‘ इ ‘ च्या कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीलेखे व्यवस्थित ठेवणेबाबत\n345 03-09-2007 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम महात्मा गांधी तंटामुक्ता गाव मोहीम ग्रामपंचायत निवडणूक अचारसंहितेच्या कालावधीत सरपंच व उपसरपंच यांच्याग कर्तव्याबाबत\n346 28-08-2007 लेखा\t अ���िल भारतीय सेवे संदर्भात भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांनी नामनिर्देशनाचे विहित नमूने भरुन देण्याबाबत\n347 22-08-2007 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती अनुसूचित जाती, विमुक्ती जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या दमेदवारांच्या जाती प्रमाणपत्र / दाव्याची तपासणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना\n348 09-07-2007 लेखा\t सेवा निवृत्ती विषयक लाभ नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी संचालक, लेख व कोषागारे संचालनालयाच्याअ अस्थापनेवर नवीन पदे निर्माण करण्याबाबत\n349 06-07-2007 जमीन व महसूल\t शासकीय जमीन वाटप शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देणेबाबत\n350 02-07-2007 जमीन व महसूल\t संगणकीकरण संगनकीकृत 7/12 उता-याच्या प्रतीची फी निश्चित करणे\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/02/", "date_download": "2018-12-15T20:51:07Z", "digest": "sha1:MQA6I5IWFAELLGKQIWCSLYLELTSPGSXQ", "length": 10546, "nlines": 74, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "February 2018 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nकाल अस्मा गेली. सॉरी अरे-तुरे करतोय. पण आपल्या जवळच्या माणसाला आपण अरे-तुरेच तर करतो. नाही का अस्मा वैचारिकदृष्ट्या जवळचीच. तर अस्म...\nशॉर्टफिल्म : 2 + 2 = 5\nबबाक अन्वारीची 'टू प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह' ही अप्रतिम शॉर्ट फिल्म पाहिली. मोजून आठ मिनिटांची शॉर्ट फिल्म. वास्तवाला कट टू...\nहोय, मी 'फुरोगामी' आहे\nगेले काही दिवस पाहतोय. काही महिने खरंतर. 'फुरोगामी' शब्दाची चलती वाढलीय. जगाच्या बेरीज-वजाबाक्या नुकतंच कळू लागलेल्यांना वाटावं...\nश्रेय ज्याचे त्यास द्यावे..\nसह्याद्रीच्या पर्वतरांगा, चहूबाजूला गर्द झाडी, डोंगराच्या मध्यभागी नारळाच्या झाडांनी वेढलेलं तीस ते पस्तीस उंबरठ्यांचं चिमुकलं गाव, गाव...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nआपण फक्त एवढंच करुया...\nकाल गांधींबद्दल काहीच लिहिले नाही. कारण गांधीवादी आणि गांधी विरोधक अशा दोन्हीकडून रणकंदन सुरु होतं. एकीकडे गांधी पटवून देण्याची धडपड द...\nसंमेलनाच्या नोंदी (भाग चार)\nसंमेलनाच्या नोंदी लिहीत असताना काहीजणांन��� मेसेज करुन विचारले, काय रे यावेळी पुस्तके नाही मिळाली का तर दोस्त हो, साहित्याच्या प्रांगणा...\nसंमेलनाच्या नोंदी (भाग तीन)\nचंद्र-सूर्य-तारे यांच्या पलीकडे जात, आपल्या कवितेतून ठाम अशी भूमिका घेत, आपल्या आणि समाजाच्या जगण्यातील खाच खळगे, भोवतालाचे पडसाद इत्य...\nसंमेलनाच्या नोंदी (भाग दोन)\nएखाद्या साहित्य संमेलनाला ज्यावेळी उपस्थिती लावण्याचं ठरवतो, त्यावेळी अर्थात तिथून काहीतरी वैचारिक खाद्य मिळेल, हीच पहिली अपेक्षा असते...\nसंमेलनाच्या नोंदी (भाग एक)\nमुंबई मराठी साहित्य संघ आणि साहित्य रसिक (अलिबाग) अशा दोन संस्थांनी मिळून अलिबागमधील कुरुळ येथे ४३ वे महानगर मराठी साहित्य संमेलन आय...\nकिसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है...\nकाँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला सहाव्या रांगेत बसवलं गेलं. हे निषेधार्ह तर आहेच. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांच्या मुजोर अन्...\nलहू मित्रा, गावातल्या लोकांचे चप्पल-बूट शिवलेस, शेळ्या सांभाळल्यास, हॉटेलमध्ये भांडी धुतलीस, एसटीडीवर काम केलेस, विटभट्टीवर बालकामगा...\nसंघर्षाचं दुसरं नाव : सागर रेड्डी\nजन्म झाला आणि आई-वडिलांचं छत्र हरपलं. आंतरजातीय विवाहाच्या रागातून कुटुंबीयांनीच आई-वडिलांना संपवलं. 'सैराट'च्या एन्डसारखी ल...\nलहानपणी कधी मुंबईत एसटीने यायचो, त्यावेळी रस्त्याच्या समांतर जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे फारच कुतूहल वाटायचे. अत्यंत सहज पळायच्या...\nचला, आधी जात स्वीकारुया.\nहिंसाचार हा कधीच कुठल्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या राज्याला शोभानीय नाही. भीमा-कोरेगावबाबतही तसेच आहे. त्यात नक्की कोण कोण दोषी आहे,...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखा��्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T20:13:38Z", "digest": "sha1:VYWL4NPGAJP2KBTBOBAYO35ZASF6JCVM", "length": 16313, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रामदास आठवलेंच्या आयुष्यावर होणार चित्रपटाची निर्मिती | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्���ा\nHome Maharashtra रामदास आठवलेंच्या आयुष्यावर होणार चित्रपटाची निर्मिती\nरामदास आठवलेंच्या आयुष्यावर होणार चित्रपटाची निर्मिती\nमुंबई, दि.७ (पीसीबी) – ‘सैराट’, ‘फॅँड्री’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची शक्यता आहे. हा चित्रपट म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आयुष्याची कहाणी असेल, असे म्हटले जात आहे.\nवाईटावर विजय मिळवणे, दलितांवरील अॅट्रॅासिटीविरोधात लढणारा आणि एक प्रभावी नेतृत्व म्हणुन सर्वांसमोर येणाऱ्या एका व्यक्तीचा प्रवास ‘पॅँथर’मध्ये दिसणार आहे. लढा, आंदोलन, जबाबदारी, शांतता यांचे मिश्रण या चित्रपटात दिसेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मिळालेले यश या सिनेमातून अधोरेखित होणार आहे.\n‘हा फक्त माझ्या एकट्याचा आयुष्यपट नाही. दलितांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. पॅँथर चित्रपटाचा नायक बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर तो चालतो. दलितांच्या हक्ककांसाठी लढतो. चित्रपटातून भारतीयांच्या विचारांना दिशा मिळेल’ अशा आशा आठवलेंनी व्यक्त केली.\nनागराज मंजुळे यांच्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यासाठी बोलणी सुरु आहे. राकेश टाक निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. ‘हा फक्त राजकीय-सामाजिक चित्रपट नसेल, तर मनोरंजनात्मक सिनेमा असेल. ‘सैराट’ दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी बातचित सुरु आहे’ असे टाक यांनी सांगितले.\nPrevious articleवसईतील चिंचोटी धबधब्यावर ४० जण अडकले\nNext articleहरलोय मी.. आता जगू शकत नाही.. मला माफ करा; औरंगाबादेत तरुणाची आत्महत्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळ�� गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nकोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांची निवड\nजे नको तेच मतदारांनी उखडून फेकले – उध्दव ठाकरे\nप्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nभाजप खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्कवितर्कांना उधाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nवाहतूक नियमांच्या दंडाची रक्कम मुख्यमंत्र्यांनीही थकवली\nमंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका; माजी मंत्र्यांचे राज्यपालांना पत्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/fasting-and-misunderstanding-1294737/", "date_download": "2018-12-15T20:54:09Z", "digest": "sha1:ZF5P5SUBNXMXISYMOKJKNYQRXCEOZGAP", "length": 12599, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fasting and misunderstanding | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nएका विशिष्ट कामासाठी आपली किती ऊर्जा खर्च होणार हे त्या वेगावरून ठरते.\nवजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना उपवासाचे दिवस हे दुहेरी पर्वणी वाटतात, कारण उपवासही होतो शिवाय त्यामुळे काहीही न करता वजन आपोआपच कमी होईल अशी त्यांची चुकीची समजूत असते. उपवासाने वजन कमी होते हा खूप मोठा गैरसमज आहे.\nप्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा एक चयापचय क्रियेचा वेग असतो. एका विशिष्ट कामासाठी आपली किती ऊर्जा खर्च होणार हे त्या वेगावरून ठरते. हा वेग जेवढा जास्त तेवढा ऊर्जेचा खर्च जास्त व वजन कमी राहते. हा वेग जेवढा कमी तेवढा ऊर्जेचा खर्चपण कमी व वजन वाढत राहते. प्रत्येक माणूस जसा वेगळा असे आपण म्हणतो तसाच त्याचा चयापचय क्रियेचा वेगही वेगवेगळा असतो म्हणजेच कोणत्याही क्रियेसाठी मग ते श्वसन, पचन इत्यादी असो किंवा रोजच्या शारीरिक हालचाली असोत, प्रत्येकाची खर्च होणारी ऊर��जा वेगवेगळी असते. म्हणून तर खाण्याचे प्रमाण, व्यायामाचे प्रमाण समान असलेल्या व्यक्तींमध्येसुद्धा वजन कमी-जास्त होण्याचे प्रमाण वेगवेगळे असते.\nया चयापचय क्रियेच्या वेगावर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होतो. उदाहरणार्थ जेवणाची वारंवारता, जेवणातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण, व्यायाम इत्यादी. जेवणाची वारंवारता जेवढी जास्त तेवढा हा वेग जास्त. म्हणजेच जेवणाच्या वेळा जास्त असल्या म्हणजे ऊर्जा खर्च करण्याचे प्रमाणही वाढते. अर्थात प्रत्येक जेवणामध्ये कमी ऊर्जा असलेले पदार्थ अंतर्भूत करणे अपेक्षित आहे. शिवाय आपल्या आपल्या पचनशक्तीवरही ही वारंवारता अवलंबून ठेवावी. म्हणजेच जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा जर काहीच खात नसू, तर हा चयापचयाचा वेग कमी होऊन ऊर्जा खर्च होण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या शरीराकडून कमी केले जाते व हे जर वरचेवर होत राहिले तर वजन वाढण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे बऱ्याच लोकांना हा प्रश्न सतावत राहतो की, उपवास करूनसुद्धा वजन कमी न होता का वाढतय\nशिवाय जर उपवासाचे पदार्थ खाऊन जर उपवास करत असू तर पोटात पिष्टमय पदार्थ जास्त गेल्यानेसुद्धा वजन वाढते. म्हणूनच उपवास करणे हा वजन कमी करण्याचा उपाय न मानता तज्ज्ञांच्या सल्ल्याने शास्त्रोक्त पद्धतीनेच वजन कमी करावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/tips-information-in-marathi/cv-raman/", "date_download": "2018-12-15T21:28:35Z", "digest": "sha1:MQEIKMADBZRJLQ3TLCCPGPOYBIJUHGOV", "length": 15575, "nlines": 55, "source_domain": "www.marathi.tv", "title": "CV Raman Information in Marathi | Dr CV Raman Scientist Information", "raw_content": "\nभारताने आतापर्यंत जगाला अनेक वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ दिले आहेत. भारताचे नाव संपूर्ण जगात अभिमानाने उंचावणाऱ्या अनेक महान व्यक्तींपैकी एक आहेत चंद्रशेखर वेंकटरमन. नोबेल पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, लेनिन शांती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत चंद्रशेखर वेंकटरमन. प्रकाश प्रकीर्णन आणि रमन प्रभाव असे अनेक शोध लावून रमन भौतिक शास्त्रात मोठ्या स्थानी पोहचले आहेत.\nचंद्रशेखर वेंकटरमन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर आणि माता पार्वती अम्मल तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली या गावी रहात. त्यांचे वडील एस. पी. जी. कॉलेजमध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते तसेच त्यांच्या माता सुद्धा सुशिक्षित घराण्याच्या होत्या. १८९२ मध्ये त्यांच्या वडिलांना विशाखापट्टणमच्या श्रीमती ए. व्ही. एन. कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांचे प्राध्यापक म्हणून नेमण्यात आले. चार वर्षाचे असताना त्यांचे पूर्ण कुटुंब विशाखापट्टणमला राहायला गेले आणि चंद्रशेखर रमन यांचे प्राथमिक शिक्षण विशाखापट्टणम येथेच झाले. विशाखापट्टणमच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि तेथील विद्वान लोकांच्या बुद्धिमत्तेची त्याना लवकरच भुरळ पडली.\nचंद्रशेखर रमन लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी मेट्रिकची परीक्षा पास केली होती. तेव्हाच त्यांनी एनी बेसेंट यांचे भाषण ऐकले त्यांचे लेख वाचले. तसेच रामायण, महाभारत हे ग्रंथ सुद्धा वाचले. त्यांच्या वडिलांना चंद्रशेखर यांना उच्च शिक्षणासाठी विदेशी पाठवायची इच्छा होती परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे त्यांना विदेशी जाता आले नाही. त्यांना त्यांचे शिक्षण भारतातच पूर्ण करावे लागले पण याचा त्यांच्या उपलब्धींवर फारसा नकारात्मक प्रभाव पडला नाही. १९०३ मध्ये त्यांनी चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त��यांची योग्यता पाहून अनेक प्राध्यापकांनी त्यांना गैरहजर राहण्याची सूट दिली होती. बी.ए. च्या परीक्षेत ते एकटेच प्रथम श्रेणीत पास झाले होते. तसेच त्यांना भौतिकशास्त्रात सुवर्णपदक देखील मिळाले होते. १९०७ मध्ये त्यांनी मद्रास विश्वविद्यालयातून गणित या विषयात एम.ए. पूर्ण केले. या खेपेस देखील ते प्रथम श्रेणीत पास झाले होते आणि त्यांच्या एवढे गुण त्या वेळपर्यंत कोणालाच मिळाले नव्हते.\nविद्यार्थी म्हणून शिकत असतानाच त्यांचे अनेक विषयावर संशोधन चालू होते. १९०६ मध्ये त्यांनी प्रकाश विवर्तन या विषयावर प्रबंध लिहिला होता जो लंडनच्या फिलोसॉफीकल पेपर मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्या काळात अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या चंद्रशेखर यांना वैज्ञानिक बनवू शकणाऱ्या सुविधा सहजपणे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्यांनी भारत सरकारच्या वित्त विभागाची स्पर्धा परीक्षा दिली आणि जून १९०७ मध्ये ते असिस्टंट अकाऊंट जनरल म्हणून कलकत्ता येथे रुजू झाले. एवढ्या उच्च पदाची सरकारी नोकरी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.\nएके दिवशी रमन यांनी एका मुलीला वीणा वाजवताना पहिले. वीणेच्या मधुर स्वरांनी ते भारावून गेले आणि त्या मुलीशी लग्न करण्याचा त्यांनी निश्चय केला. तिचे नाव होते लोकसुंदरी. रमन चांगल्या हुद्द्यावर आणि सरकारी नोकरीत असल्याने लोकसुंदरीच्या आई – वडिलांनी लगेचच होकार दिला. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. काही काळाने त्यांना दोन मुले देखील झाली. सर्वांना वाटत होते कि त्यांच्या जीवनात आता स्थिरता आली आहे. चांगला पगार, मनासारखी बायको, म्हातारपणी पेन्शन अजून काय पाहिजे माणसाला सुखी होण्यासाठी परंतु रमन यांचे मन नोकरीत लागत नव्हते. त्यांना विज्ञान विषयात काहीतरी करून दाखवायचे होते. आणि एके दिवशी योगायोगाने त्यांनी एक बोर्ड पहिला. ‘द इंडियन एसोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचा. त्यांनी तिथे आपली ओळख सांगितली आणि संस्थेच्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्याची अनुमती मिळवली. पण काही दिवसांनी त्यांनी बदली रंगून आणि नंतर नागपूर येथे झाली. मग त्यांनी आपल्या घरातच प्रयोगशाळा तयार केली आणि अध्ययनात बुडून गेले. १९११ मध्ये त्यांची बदली परत कलकत्त्याला झाली आणि त्यांनी पुन्हा संस्थेच्या प्रयोगशाळेत प्रयोग करायला सुरु केले. असे १९१७ पर्यंत स���रु राहिले. दरम्यान ते ध्वनी लहरींचे कंपन आणि कार्य यावर संशोधन करत होते. वाद्यांच्या भौतिकशास्त्राविषयी त्यांचे सखोल ज्ञान पाहून, १९२७ मध्ये जर्मनीच्या भौतिकशास्त्र विश्वकोशासाठी त्यांच्या कडून वाद्यांच्या भौतिकशास्त्राविषयी एक लेख लिहून घेतला गेला. या कोशात लेख लिहिणारे ते एकमेव व्यक्ती होते जे जर्मन नव्हते.\n१९१७ मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र प्राध्यापक पद निर्माण झाले तेव्हा विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोष मुखर्जी यांनी त्यांना आमंत्रित केले. रमन यांनी मागचापुढचा विचार न करता उच्च पदाचा त्याग केला आणि प्राध्यापक पद स्वीकारले. १९२२ मध्ये त्यांनी ‘प्रकाशाचे आण्विक विकरण’ नावाचा मोनोग्राफ प्रकाशित केला. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांनी ‘रमन प्रभाव’ याचे संशोधन पूर्ण केले.\nत्यांचे भौतिकशास्त्रातील योगदान पहाता १९३० मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. जे. एन. टाटा यांनी सुरु केलेल्या भारतीय विज्ञान संस्थेचे १९३० मध्ये रमन निर्देशक झाले. ते पहिले भारतीय होते जे या उच्च पदावर काम करत होते. या संस्थेला उच्च मान मिळवून देण्यासाठी त्यांनी बरेच बदलाव केले. अनेक विदेशी वैद्यानिकांना भारतात आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. भारतातील वैद्यानिकांना देखील खूप प्रोत्साहन दिले. त्यांच्या मुळेच भारताला विक्रम साराभाई, होमी जहांगीर भाभा, के. आर. रामनाथन यासारखे महान वैद्यानिक लाभले.\n१९५२ मध्ये त्यांना उपराष्ट्रपती बनण्यासाठी आमंत्रण मिळाले होते परंतु रमन यांना राजकारणात अजिबात रुची नसल्यामुळे त्यांनी नकार कळवला. १९५४ मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब दिला. तसेच १९५७ मधील लेनिन शांती पुरस्काराचे सुद्धा ते मानकरी ठरले. रमन ८२ वर्षाचे असताना २१ नोव्हेंबर, १९७० रोजी चैतन्यात विलीन झाले. परंतु जगाचा निरोप घेण्याआधी त्यांनी आपल्या संशोधनाचा बहुमुल्य ठेवा आपल्याला देऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ, रमन प्रभावाचा शोध लावणाऱ्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारीला भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/tech/8759-reliance-jio-s-100-cashback-offer-in-diwali", "date_download": "2018-12-15T20:15:35Z", "digest": "sha1:QB4UW2DPGM25MJ2IR6A4TD33GMEKIC3K", "length": 8432, "nlines": 157, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "'जिओ दिवाली धमाका' - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nटेलिकॉम इंडस्ट्रीत सर्व मोबाईल कंपन्याची ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आणि इतर कंपन्यांना मागे टाकण्यासाठी स्पर्धेा रंगली आहे. या स्पर्धेत सर्वात मोठी उडी टाकलेल्या रिलायन्स जिओ कंपनीने मोठी कमाई केली आहे. आपले प्लान आॅफर देऊन ग्राहकांना खुश ठेवत ही कमाई मिळवली आहे.\nदिवाळीनंतर रिलायन्स एक धमाकेदार प्लान घेवून आले आहेत. सध्या मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा देण्याच्या या युद्धात, सर्व मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकाला सर्वोत्तम आणि ग्राहकांच्या खिशाला कमीत कमी धक्का लागेल, असा प्लान ऑफर करीत आहेत.\nजाणून घ्या प्लान -\nफक्त हा प्लान जिओच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.\nकंपनीने या प्लानला 'जिओ दिवाली धमाका' नाव दिलं आहे.\nयातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जिओ आपल्या यूझर्सला 100 टक्के कॅशबॅक ऑफर देखील देणार आहे.\nअट - वर्षभरासाठी हा प्लान आपण घेतला तर वर्षभराचे पैसे कॅशबॅकमध्ये दिले जाऊ शकतात.\nकाय आहे नेमका प्लान -\nJIO च्या या प्लानची किंमत 1699 रूपये\nप्लानची मुदत 1 वर्ष\nएका वर्षासाठी जिओ युझर्सला मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा\nया प्लानमध्ये युझर्सला दररोज दीड जीबी डाटा देण्यात येईल.\nयानुसार वर्षभर एकूण 547.5GB डाटा मिळेल.\nअशी मिळणार 100 टक्के कॅशबॅक ऑफर -\nप्लानवरील कॅशबॅक ऑफर रिलायन्स डिजिटल कूपन्सच्या स्वरूपात मिळणार\nहे कूपन्स युझर्स माय जिओ अॅपच्या माध्यमातून वापरू शकतात.\nहे कूपन आपोआप युझर्सच्या अॅपमध्ये सेव्ह होईल.\nयाचा उपयोग तुम्ही पुन्हा रिचार्जसाठी करू शकतात.\nकॅशबॅकच्या स्वरूपात मिळणारे हे कूपन्स 31 डिसेंबर 2018 पर्यंत वापरावे\nया कॅशबॅकचा वापर तुम्ही रिलायन्स डिजिटलच्या स्टोअरवर देखील करू शकतात.\nपण यासाठी युझर्सला कमीत कमी 5 हजार रूपयांपर्यंतची खरेदी करावी लागणार आहे.\nमोबाईलच्या कोणत्याही प्लानची एकदा स्वत: माहिती काढा, आणि त्यानंतरच रिचार्ज करा.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\n6 महिन्यात जिओला किती झाला तोटा\nजिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन\n4G फोन नंतर आता जिओकडून मोफत वाय-फाय\nही आहे जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्य���ा\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/vinod-tawde-communicating-children-school-12890", "date_download": "2018-12-15T20:55:10Z", "digest": "sha1:LBIKGW5ICVX4GQMHU2VFIJ5J5PF6DOUP", "length": 15016, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "vinod tawde communicating with children in school मी गुंड नव्हे; पोलिस होणार | eSakal", "raw_content": "\nमी गुंड नव्हे; पोलिस होणार\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nपुणे - वर्गात मुलांना विचारले की तुम्ही मोठेपणी काय होणार त्यावर कुणी सांगितले डॉक्‍टर, कुणी अन्य काही. पण एक मुलगा म्हणाला, \"मी गुंड होणार, मला मारामारी करायला आवडते.' हे उत्तर धक्कादायक होते. मग मुलांची गटचर्चा घेतली आणि गुंड म्हणजे काय, याचा अर्थ त्या मुलास सांगितला. काही दिवसांनी पुन्हा त्याला काय होणार, असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी पोलिस होणार...\nपुणे - वर्गात मुलांना विचारले की तुम्ही मोठेपणी काय होणार त्यावर कुणी सांगितले डॉक्‍टर, कुणी अन्य काही. पण एक मुलगा म्हणाला, \"मी गुंड होणार, मला मारामारी करायला आवडते.' हे उत्तर धक्कादायक होते. मग मुलांची गटचर्चा घेतली आणि गुंड म्हणजे काय, याचा अर्थ त्या मुलास सांगितला. काही दिवसांनी पुन्हा त्याला काय होणार, असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी पोलिस होणार...\nरत्नागिरी जिल्ह्यातील संदीप निरवारगे या शिक्षकाचा हा अनुभव. राज्याचा शिक्षण विभाग आणि शांतिलाल मुथा फाउंडेशन यांनी संयुक्तपणे राज्याच्या 34\nजिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन हा उपक्रम राबवीत आहेत. यामध्ये मुलांमध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच मूल्ये रुजविली जातात. सुमारे दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या उपक्रमाचा आढावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिरगाव येथील साई मंदिर परिसरातील सभागृहात घेतला. प्रयोगशील शिक्षक त्यासाठी राज्यभरातून आले होते. प्राथमिक शिक्षण मूल्यवर्धन उपक्रमांमुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या��� झालेल्या बदलांबाबत तावडे यांनी शिक्षकांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेतली. या वेळी शिक्षकांनी काही अनुभव सांगितले. या उपक्रमामुळे शाळा चार भिंतींच्या बाहेर आली आहे. मुलांना चांगल्या सवयी, शिस्त लागली आहे. शिक्षकही विद्यार्थी होऊन अध्यापनात रस घेऊ लागले आहेत. शिक्षक उड्या मारून, फुगे उडवून शिकवू लागल्याने मुलांशी जवळीक वाढली आहे. आम्ही बदललोय, मुलेही बदलू लागली आहेत, असे अनुभव शिक्षक, शिक्षिकांनी सांगितले.\nकरमाळा तालुक्‍यातील एका शिक्षकाने त्यांचे अनुभव सांगताना, सैराट सिनेमातील मैदान आमच्याच शाळेचे असल्याचे सांगितले. त्यावर, तावडे यांनी त्या शिक्षकाला चित्रपट पाहिला का, विचारले. त्यांनी हो म्हटल्यानंतर, मी अजून बघितला नसल्याचे तावडे म्हणाले. बघा ना सर, असे त्या शिक्षकाने म्हटले. सैराट पाहण्यापेक्षा शाळा बघेल, असा मिश्‍किल टोला तावडे यांनी लगावला.\nशिक्षक हाच मूल्यवर्धित शिक्षणाचा दूत आहे. त्यांनी मूल्ये रुजविली की मुले स्वतःच आयुष्यात आणि समाजात चांगले बदल घडवतील. मूल्यवर्धन हा उपक्रम राज्यभरात जिल्हा परिषदांच्या शाळेत राबविला जात आहे. पारंपरिक शिक्षणाशिवाय मुलांमध्ये मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न आहे.\n- विनोद तावडे, शिक्षणमंत्री\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयान��� दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/sadhusant-yatri-ghar-tachi-diwali-dasara-128941", "date_download": "2018-12-15T21:19:10Z", "digest": "sha1:5Q55JCBIHJQEONJEQEJCPBZWLH3NECR5", "length": 14128, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sadhusant Yatri Ghar Tachi Diwali Dasara #SaathChal साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा | eSakal", "raw_content": "\n#SaathChal साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा\nशनिवार, 7 जुलै 2018\nविश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले. आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक सेवाभावी संस्थांनी वारकरी भक्तांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या.\nविश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले. आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक सेवाभावी संस्थांनी वारकरी भक्तांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या.\nनगरसेवक अनील ट़ि़गरे मित्रपरिवार यांच्यातर्फे वारकर्‍यांसाठी फराळवाटप करण्यात आले. नगरसेवक योगेश मुळीक, जगदीश मुळीक यांच्यातर्फे फळवाटप करण्यात आले. नवजीवन मित्र मंडळ आणि अखिल विश्रांतवाडी वडार समाजातर्फे खाऊवाटप करण्यात आले . छावा संघटनेतर्फे वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नगरसेवक रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांनी वारकरी भक्तांसाठी बिस्किटवाटप, फळवाटप आयोजित केले होते. तसेच विविध संस्थांतर्फे केस कापणे, दाढी करणे, छत्री शिवणे, चप्पल शिवणे आदी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. चंद्रकांत जंजिरे प्रतिष्ठान तर्फे आरोग्यतपासणी, मोफत औषधवाटप, फराळवाटप ठेवण्यात आले. यात डॉ. दिनेश सुकाळे, डॉ.प्रमोद सातपुते, डॉ. प्रमोद लिंगसे, शामा जाधव, चंद्रकांत जंजिरेआदीनी सहभाग घेतला, साई प्रतिष्ठान, नवजीवन तरुण मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ यांनी फराळ वाटप केले. व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य सादर करून या कार्यकर्त्यांनी जनजागृती केली.\nवडगाव शेरीमधील जैन संघाचे माजी अध्यक्ष गौतम बुरड, यांनी वारकरी भक्तांसाठी अन्न व पाणीवाटपाच्या सोयी उपलब्ध केल्या होत्या. यावेळी राजेंद्र बाफना, किशोर छोरिया, प्रफुल्ल कोठारी, संजय सेठीया, संजय चौधरी, ललित बुरड, ट्रकचालक, बिल्डर, बिल्डिंग मटेरिमल सप्लायर्स, गवंडी, सुतार, हमाल संघटनेतर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन अध्यक्ष पोपट सूर्यवंशी, नामदेव टिंगरे यांनी केेले.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांच��� लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/bollywood-stars-are-kept-in-wedding-envelopes-so-many-rupees/", "date_download": "2018-12-15T22:00:43Z", "digest": "sha1:F4GUSSQA2I252XDZW3WVKAECI7DLF6RC", "length": 8556, "nlines": 38, "source_domain": "www.marathigold.com", "title": "महानायक अमिताभ बच्चन यांनी उघडले गुपित, बॉलीवूड स्टार्सच्या लग्नात आहेर पाकीटामध्ये किती रुपये ठेवलेले असतात", "raw_content": "\nYou are here: Home / Celebrities / महानायक अमिताभ बच्चन यांनी उघडले गुपित, बॉलीवूड स्टार्सच्या लग्नात आहेर पाकीटामध्ये किती रुपये ठेवलेले असतात\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी उघडले गुपित, बॉलीवूड स्टार्सच्या लग्नात आहेर पाकीटामध्ये किती रुपये ठेवलेले असतात\nतुम्हाला माहित आहेच कि सध्या बॉलीवूड मध्ये लग्नांचे सोहळे सुरु आहेत. अभिनेता रणवीर आणि अभिनेत्री दीपिका यांच्या लग्ना नंतर आता प्रियंका चोपडा आणि तिचा विदेशी बॉयफ्रेंड निक यांचे लग्न होणार आहे. एवढेच नाही तर राखी सावंत देखील लग्न करण्याच्या तयारीत आहे. पण लग्नांच्या या वातावरणा मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड सेलेब्सच्या विवाहा बद्दल एक गुपित सगळ्यांच्या समोर उघडे केले आहे. जसे कि तुम्हाला माहीतच आहे कि लग्न सोहळ्यामध्ये येणारे पाहुणे नवविवाहित जोडप्यासाठी काहीना काही गिफ्ट किंवा एखादे आहेराचे पाकीट घेऊन येतात. जे पाकीट आहेरा मध्ये दिला जातो त्यामध्ये पैसे असतात, सगळ्यांच्या मना मध्ये हा विचार येत असेल कि एवढ्या मोठ्या सेलेब्सच्या आहेराच्या पाकीटा मध्ये एखादी मोठी रक्कम दिली जात असेल आणि ती किती असेल. पण अमिताभ बच्च�� यांनी या बद्दल खुलासा केला आहे कि या आहेर पाकीटा मध्ये किती रुपये असतात.\nबॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी असे सांगितले कि बॉलीवूड मध्ये शगुन म्हणून आहेर पाकीट देण्याची एक प्रथा आहे जी नेहमी प्रमाणे चालत आलेली आहे. जे पाहुणे बॉलीवूडच्या लग्नां मध्ये येतात त्यांच्यासाठी हे पाकीट एक समस्या होत होती. जे पाहुणे येत होते त्यांच्या मना मध्ये एकच विचार असायचा कि या पाकिटामध्ये किती रुपये भरावेत आणि किती भरू नयेत. त्याच सोबत अमिताभ बच्चन यांनी सांगितले कि जुनियर आर्टिस्ट किंवा मेकअप मैन आपल्या सिनियर स्टार किंवा निर्मात्याच्या लग्ना मध्ये जाताना संकोच करत होते.\nअमिताभ बच्चन यांनी पुढे सांगितले कि ज्युनियर आर्टिस्ट किंवा मेकअप मैन अश्या लग्ना मध्ये जाताना संकोचत होते आणि याच दुविधेमुळे आहेर पाकीटा मध्ये एकशे एक रुपये भरण्याची सुरुवात झाली आणि मोठ्या पासून ते लहान सर्व कलाकारांसाठी एकच सीमा निश्चित केली गेली. असे करण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे यामुळे एकरूपता यावी आणि कोणालाही संकोच वाटू नये.\nपुढे अमिताभ बच्चन म्हणाले कि ते जेव्हा कोणत्याही कपलच्या विवाहात जात होते तेव्हा ते आपल्या सोबत एक पुष्पगुच्छ घेऊन जाणे पसंत करत होते पण त्यांची पत्नी जया बच्चन यांना हे बिलकुल आवडत नव्हते. अमिताभ बच्चन पुढे म्हणाले कि त्यांची पत्नी जया बच्चन यांचे असे मानने आहे कि जे पुष्पगुच्छ आपण विवाह सोहळ्यात घेऊन जातो ते फेकून दिले जातात.\nअसे अनेक लोक आहे जे बॉलीवूडच्या मोठ मोठ्या स्टार्सच्या लग्नाचा विचार करून त्यांना मिळणाऱ्या आहेर पाकीटा मध्ये भलीमोठी रक्कम मिळत असेल असा विचार करत असतील. परंतु असे काही नाही आहे जसे कि महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितले कि बॉलीवूड सेलेब्सच्या लग्ना मध्ये आहेर पाकीटा मध्ये फक्त एकशे एक रुपये भरले जातात. ज्यामुळे कोणताही ज्युनियर किंवा सिनियर संकोच करू शकणार नाही.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धती���े चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/entertenment/page/15/", "date_download": "2018-12-15T21:59:14Z", "digest": "sha1:NT5C6XVQRE7B6YY22VVWWRUV57NKYNAL", "length": 5522, "nlines": 48, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Entertenment Archives - Page 15 of 15 - Marathi Gold", "raw_content": "\nपोलिसांनी पकडलेल्या या म्हशीचा गुन्हा ऐकल्या नंतर तुम्ही हसूनहसून लोटपोट व्हाल\nनेहमी अपराध्यांना पकडण्यात असफल होणाऱ्या युपी पोलिसांनी यावेळेस तत्परता दाखवून एका म्हशीला अटक केली आहे. आता या म्हशीचा … [Read more...] about पोलिसांनी पकडलेल्या या म्हशीचा गुन्हा ऐकल्या नंतर तुम्ही हसूनहसून लोटपोट व्हाल\nशाहरुख ने जर ही अट मान्य केली नसती तर आज बनला नसता बॉलीवुडचा बादशाह \nबॉलीवुडचा बादशाह म्हणून प्रसिध्द असलेल्या शाहरुख खानचे नाव भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. शाहरुख खान ला … [Read more...] about शाहरुख ने जर ही अट मान्य केली नसती तर आज बनला नसता बॉलीवुडचा बादशाह \nजेव्हा अमेरिका बनवते अणुबॉम्बने चंद्र उडवण्याची योजना\nआपणच जगातील सर्वात शक्तिशाली आणि प्रगत देश असल्याचे दाखवण्यासाठी अमेरिका काय करेल कोणीही सांगू शकत नाही. अशीच एक योजना … [Read more...] about जेव्हा अमेरिका बनवते अणुबॉम्बने चंद्र उडवण्याची योजना\nया मोठ्या 5 कंपन्यांची सुरवात अशी होती – उदाहरणार्थ सैमसंग विकत असे भाजी \nआज आम्ही ज्या कंपन्यांची माहीती देत आहोत त्या कंपन्या त्यांच्या सुरुवातीच्या काळात अगदीच वेगळ्या होत्या. या कंपन्यांनी … [Read more...] about या मोठ्या 5 कंपन्यांची सुरवात अशी होती – उदाहरणार्थ सैमसंग विकत असे भाजी \nसोन्याचे दागिने EMI वर – काय हा चांगला पर्याय आहे\nGold Jewellery on EMI – दिवाळीच्या निमित्ताने अनेक ज्वेलर्स आणि ऑनलाईन वेबसाईट सोन्याचे दागिने हफ्त्यावर (EMI) वर … [Read more...] about सोन्याचे दागिने EMI वर – काय हा चांगला पर्याय आहे\nअसे काय काम करते ही मुलगी ज्यामुळे 1 तासात कमावते 8 लाख\nतुम्हाला कोणी सांगितले की ही मुलगी कोणतेही अनैतिक किंवा बेकायदा काम करत नाहीत तरी सुध्दा एका तासाचे 8 लाख कमावते तर … [Read more...] about असे काय काम करते ही मुलगी ज्यामुळे 1 तासात कमावते 8 लाख\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच���या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-social-welfare-leaderless-17635", "date_download": "2018-12-15T21:03:02Z", "digest": "sha1:FG5UR6V7B6IWWAW6EMLGQS6Y3SSDBRBM", "length": 16987, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg social welfare leaderless आडमुठ्या धोरणामुळे समाजकल्याण खाते प्रमुखाविना | eSakal", "raw_content": "\nआडमुठ्या धोरणामुळे समाजकल्याण खाते प्रमुखाविना\nगुरुवार, 24 नोव्हेंबर 2016\nसिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषद प्रशासनाच्या आडमुठ्या व हेकेखोर धोरणामुळे समाजकल्याण विभागाला कायमस्वरूपी खातेप्रमुख मिळत नाही. याचा परिणाम समिती सभा व मागासवर्गीयांच्या विविध योजनांवर होत आहे. आजची समाज कल्याण समितीची सभा सचिव उपलब्ध होऊ न शकल्याने होऊ शकली नसल्याचा आरोप सभापती अंकुश जाधव यांनी केला.\nसिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषद प्रशासनाच्या आडमुठ्या व हेकेखोर धोरणामुळे समाजकल्याण विभागाला कायमस्वरूपी खातेप्रमुख मिळत नाही. याचा परिणाम समिती सभा व मागासवर्गीयांच्या विविध योजनांवर होत आहे. आजची समाज कल्याण समितीची सभा सचिव उपलब्ध होऊ न शकल्याने होऊ शकली नसल्याचा आरोप सभापती अंकुश जाधव यांनी केला.\nसमाजकल्याण विभागाला कायमस्वरूपी अधिकारी मिळत नाही. सभांना सचिव उपलब्ध होत नाही. यामुळे या विभागाचा निधी अखर्चित राहिल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सभापती जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा सभापती श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली होती; मात्र या समितीचे प्रभारी सचिव तथा ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नसल्याने सभा होऊ शकली नाही, असे श्री. जाधव यांनी स्पष्ट केले.\nश्री. जाधव म्हणाले, \"\"प्रशासनाच्या आडमुठ्या व हेकेखेर धोरणामुळे समाजकल्याण विभागाला गेली पाच वर्षे कायमस्वरूपी अधिकारी मिळालेला नाही. या काळात या विभागाचा प्रभारी कार्यभार अनेक अधिकाऱ्यांनी सांभाळला. वारंवार बदलणारे अधिकारी आणि प्रशासनाचा समाजकल्याण विभागाशी चाललेला संगीत खुर्चीचा खेळ यामुळे समाजकल्याण विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. योजना राबविताना अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत शासन व प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शासनाकडूनही हे पद भरले नाही. प्रशासनाला समाज कल्याण विभागाला कायमस्वरूपी सक्षम अधिकारी देण्याचे गांभीर्य राहिले नाही. कार्यरत अधिकाऱ्यांची योजना राबविण्याची मानसिकता राहिलेली नाही.\nआज आयोजित करण्यात आलेली समाज कल्याण समितीची सभा केवळ सचिव अनुपस्थित राहिल्याने होऊ शकलेली नाही. ही सभा होणे आवश्‍यक होते. कारण पुढील काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचार संहिता केव्हाही लागू शकते. समाजकल्याण हा विभाग मागासवर्गीय अपंग बांधवांशी निगडित आहे. त्यामुळे या घटकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देणे ही या विभागाची जबाबदारी आहे. विविध योजनांचा आढावा आणि अपंगांच्या खात्यावर जमा करावयाची रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही. मार्गदर्शन शिबीरे, योजनांची प्रसिद्धी योग्य प्रकारे करता येत नाही. यादृष्टीने मागासवर्गीय व अपंग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने आजची सभा महत्त्वाची होती. समाजकल्याण विभागाचे यावर्षीचे बजेट सुमारे 2 कोटीचे आहे. नोव्हेंबर संपत आला तरी केवळ 9 लाख रुपये निधी खर्च झाला आहे. उर्वरीत सुमारे 90 लाख रुपये निधी खर्च केव्ही होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.''\nआचारसंहितेपूर्वी निधी खर्च न झाल्यास मागासवर्गीय व अपंग लाभार्थ्यांचा रोष ओढवणार आहे. तरी या विभागाचा निधी अखर्चित राहिल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रभारी समाजकल्याण अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे.\n- अंकुश जाधव, सभापती\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nविमा ग्राम पुरस्काराने 'कोपर्डे' दुसऱ्यांदा सन्मानित\nकोपर्डे हवेल�� : कोपर्डे हवेली ग्रामपंचायत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा ग्राम योजनेत दुस-यांदा पात्र ठरल्यामुळे पारितोषिक धनादेश वितरण...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nअनधिकृत होर्डिंगप्रकरणी पाचपट दंडाचा प्रस्ताव\nपिंपरी - शहरातील खासगी व महापालिकेच्या जागेत जाहिरात फलक अर्थात फ्लेक्‍स व होर्डिंग लावण्यासाठी स्वतंत्र धोरण महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/corporation-election-result-kolhapur-district-21336", "date_download": "2018-12-15T21:04:53Z", "digest": "sha1:HGIVEVYGQKJL7FFBWJNJQJLLS77RETVH", "length": 16808, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "corporation election result kolhapur district पाच नगरपालिकांत निवडी एकतर्फीच | eSakal", "raw_content": "\nपाच नगरपालिकांत निवडी एकतर्फीच\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nउपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक - वडगावमध्ये सालपे, कुरुंदवाडमध्ये पाटील निश्‍चित\nकोल्हापूर - जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकतर्फीच होणार आहेत. पन्हाळा नगरपालिकेतील विद्यमान सभागृहाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आठ नगरपालिकांत शनिवारी (ता. १७ ) या निवडी होत आहेत.\nउपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक - वडगावमध्ये सालपे, कुरुंदवाडमध्ये पाटील निश्‍चित\nकोल्हापूर - जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकतर्फीच होणार आहेत. पन्हाळा नगरपालिकेतील विद्यमान सभागृहाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आठ नगरपालिकांत शनिवारी (ता. १७ ) या निवडी होत आहेत.\nइचलकरंजी, कागलमध्ये उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे, तर पेठवडगावमध्ये युवक क्रांती आघाडीच्या प्रमुख श्रीमती प्रविता सालपे, कुरुंदवाडमध्ये राष्ट्रवादीचे जवाहर पाटील यांची या पदावरील निवड निश्‍चित समजली जाते. इचलकरंजीत स्वीकृत नगरसेवकांच्या पाच\nजागा आहेत. प्रत्येक पक्षाला एक जागा मिळणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेले होते. त्यामुळे उपनगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीने हक्क सांगितला असला तरी याच आघाडीत समाविष्ट शाहू आघाडीचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी या पदाची मागणी केली आहे.\nवडगावमध्ये ‘स्वीकृत’च्या दोन्ही जागा युवक क्रांतीला मिळणार आहेत.\nमलकापूरमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल केसरकर विजयी झाले. या ठिकाणी जनसुराज्यची आघाडी भाजपशी असल्याने उपनगराध्यक्षपद ‘जनसुराज्य’ला जाण्याची शक्‍यता आहे. ‘स्वीकृत’च्या दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा भाजप व जनसुराज्यला मिळणार आहे. जयसिंगपूर नगरपालिकेत सत्ता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला; मात्र नगराध्यक्ष ताराराणी आघाडीचा आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार निश्‍चित आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीत राष्ट्रवादीला एक व ताराराणी आघाडीला एक जागा मिळणार आहे. या पदावर अनुक्रमे संभाजी पवार व सौ. शीतल गतारे यांची निवड होण्याची शक्‍यता आहे. गडहिंग्लजमध्ये जनता दलाची एकहाती सत्ता असल्याने नगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकही याच पक्षाचे होतील.\nउपनगराध्यक्षपदासाठी नितीन देसाई व उदय पाटील यांची, तर स्वीकृत म्हणून उदय कदम यांचे नाव चर्चेत आहे.\nकागलमध्ये त्रिशंकू स्थिती असली तरी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आहे, त्यांना नऊ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेचे दोन नगरसेवकही त्यांच्यासोबत राहतील. यासाठी उपनगराध्यक्षपद शिवसेनेला दिले जाण्याची शक्‍यता आहे.\nया स्पर्धेत शिवसेनेच्या जयश्री शेवडे यांच्यासह राष्ट्रवादीचे\nनितीन दिंडे, प्रवीण काळबर यांची नावे आघाडीवर आहेत. ‘स्वीकृत’साठी भैया माने व चंद्रकांत गवळी यांची नावे पुढे आली आहेत. मुरगूडवर शिवसेनेची सत्ता असल्याने उपनगराध्यक्ष, स्वीकृत निवडीही एकतर्फीच होतील. उपनगराध्यक्षपदासाठी नामदेव मेंडके तर स्वीकृतचा निर्णय शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्यावर अवलंबून आहे.\nकुरुंदवाडमध्ये दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीला देऊन या पदावर जवाहर पाटील यांची निवड करण्याचे निश्‍चित झाले आहे. ‘स्वीकृत’ निवडीत मात्र राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही. दोनपैकी प्रत्येकी एक जागा काँग्रेस व भाजपला जाईल. भाजपकडून माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, तर काँग्रेसकडून वैभव उगळे यांची ‘स्वीकृत’ निवड निश्‍चित आहे.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nपालिकेचे मुख्याधिकारी आणि माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी\nकऱ्हाड : विजय दिवस समारोहानिमित्त काढण्यात येणाऱ्या विजय दौडला यंदा कऱ्हाड स्वच्छता दौड असे नामकरण करून पालिका व विजय दिवसातर्फे दौड काढण्यात...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://portal.iecit.in/archives/1987", "date_download": "2018-12-15T21:28:30Z", "digest": "sha1:XMWEGQ4PM5HG4HDAKD2BPEW2PF33ZOTD", "length": 21867, "nlines": 192, "source_domain": "portal.iecit.in", "title": "किसान क्रेडिट कार्ड योजना | Continuing Education", "raw_content": "\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n१. शेतीसाठी खेळते भांडवल पुरवणारी बँकेची योजना\n२. सर्व प्रकारच्या पीक लागवडी / जोपासनेची तरतूद उदा. भाजीपाला, फुले, नगदी पिके, भुसार पिके, गळीत पिके, तृणधान्ये, फळबागा इत्यादी.\n३. नगदी स्वरुपात कर्ज वाटप. रु. ५०,०००/- हजारापर्यंत गपाण खर्च नाही.\n४. १० ते २० % आकस्तिक खर्चाची तरतूद.\n५. शेतकन्याला पतपुस्तिका व चेक बुक दिले जाते.\n६. कँश क्रेडिट मर्यादा ठरवून शेतकन्याला दिलेल्या मर्यादित खात्यांत व्यवहार करता येतो.\n७. वैयक्तिक अपघात विमा योजनेसाठी पात्र. पिकविमा उपलब्ध.\n८. कागदपत्रांचे अवडंबर नाही. जमिनीवर नाममात्र रकमेचा बोजा चढविला जातो.\n९. दरवर्षी खात्याचा आढावा घेण्याची सुविधा उपलब्ध. गरजेप्रमाणे पत मर्यादा वाढविली जाते.\nकिसान समाधान क्रेडीट कार्ड योजना\n१. शेती कर्जाची कमीत कमी २ वर्षे नियमितपणे परतफेड करणारे सर्व पात्र सधन शेतकरी.\n२. कर्ज मर्यादा सध्याच्या एकूण वार्षिक उत्पत्राच्या ५ पट किंवा तारणसाठी घावयाच्या जमिनीच्या किंमतीच्या ५० % दोन्हीपैकी कमी असणारी रक्कम.\n३. एकूण कर्ज रकमेच्या १० % जास्तीत जास्त रु ५०, ०००/- आकस्तिक खर्चाची वाढीव तरतूद\n१. कर्ज रकमेत रकमेत शोतीसाठी कमी मुदतीचे खेळते भांडवल व मध्यम / दिर्घ मुदतीच्या विकास कर्ज रकमांचा समावेश.\n२. पात्र शेतकच्यांना समाधान कार्ड, पतपुस्तीका व चेकबुक पुरविले जाते.\n३. खालील विमा योजनांचे संरक्षण\nअ. वैयक्तिक अपघात विमा योजना\nब. राष्ट्रीय कृषी विमा योजना (एच्छिक)\n४. तारणपोटी जमीनीवर बँकेच्या कर्जाचा इकराराने बोजा चढविला जातो,\nकृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत विशेष सवलती\n१. नवीन किंवा जूना ट्रँक्टर खरेदीसाठी २५ अशवशक्ती पर्यंतचाया ट्रँक्टरसाठी फक्त ८ अकर बारमाही बागायत जमीन आवश्यक.\n२. ���ॉवर टिलरसाठी फक्त ३ त ५ एकर बारमाही बागायत जमीन आवश्यक.\n३. ट्रँक्टर व पॉवर टिलरसाठीच्या रु. ५०,०००/-पर्य़ंतच्या कर्जिस मार्जिन रकमेची आवश्यकता नाही. रु.५०,०००/- पुढील कर्जास फक्त १५ ते २० % मार्जिन रक्कम.\n४. शासनाकडून अनुदान मिळाळ्यास वेगळया मार्जिन रकमेची आवश्यकता नाही.\n५. तारणसाठी जमिनीचे गहाणखत करणे आवश्यक.\n६. बँकेच्या काही ट्रँक्टर व पॉवर टिलर कंपन्यांशी सामंजस्त करार. त्यानुसार शेतकच्यांना विशेष कँश डिस्काउंट व काही विना शुल्क सव्हिसेस उपलब्ध.\n७. परतफेड – नविन ट्रँक्टर … १ वर्षात, पॉवर टिलर … ७ वर्ष\nशेतकच्यासाठी शेत जमीव खरेदी योजना\n१. नाबार्डच्या व्याख्येप्रमाणे लहान, अति लहान बटाईने किंवा कुळाने शोती करणारे शोतकरी ह्ग योजनाचा फाचदी घेऊ शकतात.\n२. जमीन खरेदी व विकास खर्चसाठी जास्तीत जास्त रुपये १० लाख कर्ज उपलब्ध.\n३. रु. ५०,०००/- पर्यंतच्या कर्जास मर्जिन आवश्यक नाही. त्यापुढील कर्जास कमीत कमी १० %\n४. तारण म्हणून विकत घेतलेल्या जमीनीचे गहाणखत.\n५. परतफेडीचा कालावधी ७ ते १२ वर्षे.\n६. व्याजदर बँकेच्या प्रचलित दरानुसार\n७. खरेदी करावयाची जमीन त्याच गावातील किंवा मालकीच्या जमीनीपासून ३ ते ५ कि.मी. च्या आत असावी.\n८. जमीन खरेदी बरोबर विकास कर्ज उपलब्ध.\nकृषी पदवी धारकांसाठी अँग्री क्लिनिक व अँग्रो बिझेनेस सेंटर काढण्यासाठी योजना\n१) कृषी किंवा कृषी संलग्न विषयातील पदवी धारक उघोजक वैयक्तिक कींवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र.\n२) ह्ग योजनेअंतर्गत कृषी पदवी धारकाने तंत्रक्षान प्रसाराने पिकांचे रोग व किड नियंत्रण आदी बाबत शेतकन्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.\n३) या योजने अंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी १० लाखाची / मर्यादा संयुक्तपणे घेतलेल्या प्रकल्पास रु. ५० लाखाची / मर्यादा.\n४) रु. ५ लाख पर्यँतच्या कर्जस मार्जनची आवश्यकता नाही. यापुढील कर्जाल अ. जा/ महिला लाभार्थीसाठी नाबार्डच्या मार्जीन मनी असिस्टोन्स योजनेखाली ५० % मार्जीन मनी उपलब्ध आहे.\n५) लाभार्य़ीस कर्जाशी निगडीत २५ % अनुदान उपलब्ध आहे. अजा / अजा महिला लाभार्थ्यास ३३ % अनुदान उपलब्ध आहे. सदर रक्कम ३ वर्षे पुर्ण झाल्यावर मिळते.\n६) पहिली दोन वर्षे कर्जावरील पूर्ण व्याज रकमेचे अनुदान मिळते.\n७) वरील दोन्हीही प्रकारचे अनुदान बँक कर्जचे नियमितपणे परतफेड करणन्यासच म���ळते. परतेफेडीचा कालावधी प्रकळ्पानुसार ५ ते १० वर्षे.\n८) उपरोक्त योजने अंतर्गत निवड झाल्यावर मान्याप्राप्त प्रशिक्षण संस्थेत विना शुल्क प्रशिक्षाणाची सोय.\nअ) शेतकरी मंडळ हे गांवचे खुले व अनौपचारिक व्यासपीठ\n१. योजनेचे उद्दिष्ट- कर्जच्या माध्यमातून शेतकच्यांचा विकास. कृषी तंत्रक्षान प्रसारण क्षमता बोंधणी इत्यादी.\n२. मंडळातील सदस्यांची संख्या कमीत कमी १० व जास्तीत जास्त कितीही.\n३. मंडळाचे बिगर थकबाकीदार, सर्व शेतकरी सदस्य होऊ शकतात.\n४. प्रत्येक मंडळात मुख्या स्वयंसेवक व सहायक स्वयंसेवक असे दोन पदाधिकारी असतात.\n५. एक गांव एक शेतकरी मंडळ. नजीकच्या २-३ गावांना मिळून देखील एक शेतकरी मंडळ काढता येते.\n६. मंडळाला नोंदणीची आवश्यकता नाही.\n७. मंडळाचे बँकेच्या नजीकच्या शाखेत बचत खाते उघडणे आवश्यक आहे.\n८. मंडळामार्फत कृषी तंत्रझान प्रसारणसाठी विविध कार्यक्रम उदा, शौक्षाणिक, भेटी, तक्षांचे व्याख्यान प्रगतीशील शेतकच्यांच्या शेकांने भेटी इत्यादी.\n९. नाबार्ड मार्फत पहिले तीन वर्ष काही आर्थिक सवलती उपलब्ध.\n१०. मंडळाच्या सदस्याना कृषी कर्ज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य.\n११. शेतकरी मंडळे बचत गटांची निर्मिती करु शकतात. बँकेला वसुलीसाठी व नव-नवीन योजना राबविण्यासाठी मदत करु शकतात.\n१२. बँकर व कर्जदार दोघांनाही फायहेशीर.\nव्हेचर कँपिटल फॉर डे अरी व पोलट्री योजना\n१. पात्र शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेऊ शकतात.\n२. पात्र व्यवसाय व प्रकल्प किंमत-\nअ) लहान डेअरी – ( १० म्हशी किंवा संकरीत गायी) दुधाचा महापूर योजना ज्या तालुक्यात राबविली आहे त्या तालुक्यांना ही योजना लागु नाही. प्रकल्प किंमत – रु. ३ लाख.\nब) मिल्कींग मशिन व बळ्क मिल्क कुलींग युनिट (२००० लि. क्षमतेपर्यंत) प्रकल्प किंमत – रु १५ लाख.\nक) स्थानिक दुग्धजन्य पदार्थ तयार करणयासाठी मशिनरी विकत घेणे.\nप्रकल्प किंमत – रु १० लाख.\nड) दुग्ध पदार्थ वाहतुक व्यवस्था (कोल्ड चेन सहीत\nप्रकल्प किंमत – रु २० लाख.\nइ) खाजगी व्हेटरनरी क्लिनिक काढण्यासाठी रु. २ लाख. फिरते क्लिनिक व स्थानिकासाठी रु. १.५० लाख\nउ) पोल्ट्री ब्रीडींग फार्म\nप्रकल्प किंमत – रु ३० लाख.\n३. मार्जिन श्क्कम १० %\n४. प्रकल्प किंमतीच्या ५० % बीनव्याजी वहेंचर कँपिटल\n५. बँक कर्ज – प्रकल्प किंमतीच्या ४० %\n६. परतफेड कालावधी �� वर्षे\n७. योजनेची अंमलबजावणी नाबार्ड बँकांमार्फत करते.\n८. नियमित कर्जफेड करणान्यांस बँकेने दिलेल्या कर्जवर ५० % व्याजासाठी अनुदान मिळते.\nकृषी कर्जाच्या इतर योजना\n१) राष्ट्रीय फलोघान मंडळामार्फत फलोत्पादन विकास अंतर्गत राबनिल्या जाणाच्या विविध योजना.\n२) केंद्र शासन पुरस्कृत अ.जा.व.अ.ज.च्या शेतकन्यांसाठी सिंचनासाठी शेततळी बांधण्यामाठी योजना.\n३) राष्ट्रीय प्रकल्प – सेद्रीय शेती अंतर्गत विविध उपक्रम.\n४) ठिंबक सिंचन योजना.\n६) कृषी निर्यात क्षोन अंतर्गत विविध फळे, फुले व भाजीपाला पिकांना कर्ज\n७) करार पध्दतीने शेती प्रकल्पांना कर्ज\n८) बचत गटंना कृषी उत्पादन व कृषी विकास कर्ज.\n९) कुळाने/ बटाईत शेती करणन्या शेतकन्यांच्या संयुक्त देणदार गटांना कर्ज (Joint liability Groups (JLG’s)\n१०) ग्रामीण भागात पेट्रो प्राँडक्टस विकण्यासाठी काढलेल्या किसान सेवा केंद्राना कर्ज\n११) शेतकन्यांना घरगुती गँस शेगडी खरेदीसाठी कर्ज सोय.\n१२) शेतकनायांना दुचाकी वाहन खरेदीसाठी कर्ज\n१३) ग्रामीण भागात स्वच्छतागृह बंधणेसाठी कर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/8760-donald-trump-forgets-to-mention-hindus-in-diwali-celebration-tweet", "date_download": "2018-12-15T20:13:20Z", "digest": "sha1:WFZELUVFLNH3MKIRKLPBSB5CP5Q3V4NB", "length": 6963, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "डोनाल्ड ट्रम्प का झाले 'ट्रोल'? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nडोनाल्ड ट्रम्प का झाले 'ट्रोल'\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली आणि शुभेच्छा देणारं एक ट्विटही केले. भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.\nदिवाळीच्या शुभेच्छा देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जैन, बौद्ध, शिख समुदायाचा उल्लेख केला मात्र हिंदू शब्द लिहायचे विसरले. मात्र त्यावरून ते चांगलेच ट्रोल झाले.\nबऱ्याच नेटकऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रोल केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ट्विट केले आणि त्यात हिंदूंनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.\nसोनू निगमनं केलं मुंडण, मौलविंच्या प्रत्युत्तरला आव्हान\n...म्हणून पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही – संजय ठाकूर\nपासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट\nसंजय निरुपम यांची ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका...\nहरियाणाच्या घटनेवर फरहान अखतरचं निषेधात्मक ट्विट...\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/otherimp?start=1", "date_download": "2018-12-15T20:55:11Z", "digest": "sha1:LNOW27RZJRY3NWNYBN46JTR6CWDZ6UMH", "length": 4361, "nlines": 102, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome आपल्यासाठी इतर महत्वाचे\nPlease Selectअपर जिल्हाधिकारीउप जिल्हाधिकारीतहसीलदारनायब तहसीलदारसर्वसाधारणमहसूल कर्मचारीअव्वल कारकूनलिपिकमंडळ अधिकारीतलाठीइतर\n1 उप जिल्हाधिकारी\t अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडश्रेणीची पदे २० ऐवजी ३३.३३ इतकी रुपांतरीत करणे / वाढविणेबाबत\n2 सर्वसाधारण\t मा बोंगीरवार समिती अहवाल\n3 सर्वसाधारण\t अमहसुली कामे Non Revenue Works\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T21:42:02Z", "digest": "sha1:TWGCPW5P2NG2DYZEON2KUKJG67IXHXTS", "length": 9720, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कालवा फुटीप्रकरण : बाधित कुटुंबांची संख्या 759 वर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकालवा फुटीप्रकरण : बाधित कुटुंबांची संख्या 759 वर\n98 कुटुंबे पूर्ण बाधित : गिरीश बापट यांची माहिती : पंचनामे झाले नसल्याच्या नागरिकांकडून तक्रारी\nपुणे – दांडेकर पुलाजवळ कालवा फुटून आलेल्या पुरामध्ये बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या 759 वर गेली आहे. त्यापैकी 98 कुटुंबे पूर्ण बाधित असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. तसेच पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे उर्वरित पंचनामे करण्यासाठी आठ पथके तयार केली असून मंगळवारपासून (दि.2) सुरुवात होणार असल्याची माहिती बापट यांनी दिली.\nविधानभवन येथे पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक धीरज घाटे, महेश लडकत, शंकर पवार, आनंद रिठे, रघु गौडा, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, दत्तात्रय कवितके, सिंचन विभागाचे एस. डी. चोपडे आदी उपस्थित होते.\nयावेळी बापट म्हणाले, बांधीत कुटुंबांचे पंचनामे सुरू आहेत. या संदर्भात काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राहिलेले पंचनामे पूर्ण करण्यासाठी आठ पथकांची नियुक्ती केली आहे. त्या परिसरातील नगरसेवकांच्या मदतीने राहिलेले पंचनामे पूर्ण होतील. कोणावरही अन्याय होणार नाही, यांची काळजी घेण्यात येत आहे.\nया घटनेमध्ये बाधित कुटुंबांना शहर अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत गहू आणि तांदूळाचे वाटप सुरू केले आहे. काही ठिकाणी गव्हाबद्दल तक्रारी केल्या आहेत. त्यांची पाहणी करून चांगल्या प्रतीचा गहू उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राहिलेल्या अडीचशे कुटुंबांना उद्या वाटप केले जाणार आहे. तेथील कुटुंबांकडे साठविण्यासाठी कोणती सुविधा नसल्यामुळे या धान्याचे वाटप टप्याटप्प्याने होणार आहे. तर, उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून सिलिंडर आणि गॅसचे वाटप होणार आहे, असेही बापट यांनी सांगितले.\nकागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी शिबीर\nमुठा कालवाग्रस्तांना आवश्‍यक ती सर्व मदत करण्यात येईल. बाधित नागरिकांसाठी जातप्रमाणपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे देण्यासाठी लवकरच शिबीर घेण्यात येईल, असे बापट यांनी यावेळी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#अवलोकन: राजकारण्यांच्या राजकीय रथयात्रा\nNext articleमहात्मा गांधी जयंती निमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nशहराचा पाणीकोटा कमी होऊ देणार नाही\nभाजपचीच एकहाती सत्ता राहणार का\nविद्यापीठात ��ाणीटंचाई आणखी महिन्याभर\nपाण्याची थकबाकी हप्त्याने देणार\nउंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालवा फुटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A5%A7/", "date_download": "2018-12-15T21:55:04Z", "digest": "sha1:V6DYUX3FJS5JNRP5TFZGSVX5D4IGWMUA", "length": 6770, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वेस्ट इंडिजचा पहिला डाव १८१ धावांवर संपुष्टात, फॉलोऑनची नामुष्की | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवेस्ट इंडिजचा पहिला डाव १८१ धावांवर संपुष्टात, फॉलोऑनची नामुष्की\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १८१ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली भारतीय संघाने पहिल्या डावात ६४९ धावांचा डोंगर उभारला होता.\nवेस्ट इंडिजकडून रस्टन चेज (५३), किमो पॉल (४७) आणि देवेंन्द्र बिशू ( १७ )वगळता अन्य फलंदाज वयक्तिक १० धावांपेक्षा जास्त धावा बनवू शकले नाहीत. तत्पूर्वी भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी शतके ठोकली होती तर चेतेश्वर पुजारा(८६), रिषभ पंत(९२) यांनी अर्धशतके केली होती.\nभारतासाठी आर. अश्विन ४ बळी मिळवले. मोहंमद शमी याने २ गडी बाद केले. तर रवींद्र जडेजा,कुलदीप यादव आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. वेस्ट इंडिजचा एक फलंदाज डाव बाद झाला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमेट्रोला चार एफएसआय नको\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i140706232139/view", "date_download": "2018-12-15T20:51:44Z", "digest": "sha1:6WNICWHF6QDIFYHG6OORKOBIOVBZ7XFM", "length": 8393, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रसगड्गाधर: - उत्प्रेक्षा अलंकारः", "raw_content": "\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|व्याकरणः|रसगड्गाधर:|उत्प्रेक्षा अलंकारः|\nरसगड्गाधर: - ��त्प्रेक्षा अलंकारः\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण ३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण ५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण ६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण ८\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण ९\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण १०\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण ११\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण १२\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण १३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nउत्प्रेक्षा अलंकारः - लक्षण १४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nपु. ( राग ) ह्या रागास षड्‌ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाती संपुर्ण , वादी पंचम , संवादी षड्‌ज , गानसमय रात्रीचा चवथा प्रहर .\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत��कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/jambhul-island-on-the-way-of-getting-extinct-274626.html", "date_download": "2018-12-15T20:23:15Z", "digest": "sha1:T2NSAUSNP2GZX2JM44PFV7YUVNNUEB34", "length": 13170, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परभणीतील जांभूळ बेट नामशेष होण्याच्या मार्गावर", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nपरभणीतील जांभूळ बेट नामशेष होण्याच्या मार्गावर\nमराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील हे पुरातन जांभूळ बेट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गोदावरी नदीच्या अगदी मधोमध वसलेलं हे छोटंसं बेट. या बेटावर निसर्गाच्या अद्भूत अविष्काराचा अनुभव येतो\nपरभणी,19 ऑक्टोबर: महाराष्ट्रात नैसर्गिक साधन संपत्ती अमाप आहे. ज्या जतन न केल्याने त्यांचा ऱ्हास होतोय. अशीच परभणी जिल्ह्यातील एक दुर्लक्षित झालेली निसर्गाची भेट म्हणजे जांभूळ बेट. पण याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे\nमराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील हे पुरातन जांभूळ बेट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गोदावरी नदीच्या अगदी मधोमध वसलेलं हे छोटंसं बेट. या बेटावर निसर्गाच्या अद्भूत अविष्काराचा अनुभव येतो. एकेकाळी हे बेट राज्यभरातील पर्यटकांनी गजबजलं असायचं. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे नावाजलेलं पुरातन बेट आज शेवटच्या घटका मोजतंय.\nनिसर्गाने वेढलेल्या या जांभूळ बेटावर अगदी मध्यभागी पुरातन मारुती मंदिर आहे. परिसरात जांभळाच्या झाडांची गर्दी. मोरांचे थवे आणि इतर पशुपक्षांची वर्दळ पुर्वी या ठिकाणी होती. मात्र नदीपात्रातून होणारा वाळू उपसा, आवश्यक सुविधांचा अभाव, बेटाची योग्य निगा न राखण्यात आल्यानं बेटाची झीज होऊन क्षेत्रफळ कमी होत चाललंय. त्यामुळे पर्यटक आणि पशुपक्षी इथं येणं कमी झालंय.\nएकूणच निसर्गाने दिलेल्या या जांभूळ बेटाकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झालीय. नाही तर काही दिवसांनी परभणीत जांभूळ बेट होत अशीच या परिसराची भविष्यातली ओळख असेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार ध���क, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6", "date_download": "2018-12-15T21:18:08Z", "digest": "sha1:YMBKGRI5PUWURODEEU5ONZH5IHEV6WMU", "length": 6839, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रघुवंश - विकिपीडिया", "raw_content": "\nरघुवंशम् हे प्राचीन भारतातील संस्कृत नाटककार आणि [कवी कालिदास] याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची मेघदूत , कुमारसंभवम् ही काव्येही प्रसिद्ध आहेत.\nरघुवंशावर प्राचीन संस्कृत पंडितांचे सुमारे ४० टीकागंथ आहेत. त्यांपैकी काही हे :-\nसर्वात प्राचीन टीका १०व्या शतकातील काश्मिरी कवी वल्लभदेव यांची\nमल्लिनाथकृत 'संजीवनी' टीका (या टीकेचे हिंदी भाषांतर राजेश्वर शास्त्री मुसलगॉवकर यांनी केले आहे)\nब्रह्मशंकर मिश्रकृत ’सुधा’ टीका (संस्कृत)\n’रघुवंशा’ची कथा सांगणारी किंवा त्या महाकाव्याचा रसग्रहण करणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :-\nकालिदास विरचित रघुवंश (गणेशशात्री लेले त्र्यंबककर) (पद्यानुवाद)\nमराठी रघुवंश (लेखक - हेमंत कानिटकर आणि पु.ना. वीरकर)\nमराठी रघुवंश कथा (लेखक - नी.शं. नवरे)\nरघुवंश (सर्ग १४) (लेखक - वसंत पाटील)\nरघुवंशातील उपमासौंदर्य (लेखक - विद्याधर भिडे)\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(��ामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१८ रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Setu_Bandha_Re_Sagari", "date_download": "2018-12-15T21:45:14Z", "digest": "sha1:7IOYSKT2GOEHYZ7XLUY53FMPMDA2QB3I", "length": 5146, "nlines": 71, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सेतू बांधा रे सागरीं | Setu Bandha Re Sagari | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसेतू बांधा रे सागरीं\nबांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं\nगजांगशा त्या शिळा उचलुनी\nजलांत द्या रे जवें ढकलुनी\nसेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरी\nफेका झाडें, फेका डोंगर\nपृष्ठीं झेलिल त्यांना सागर\nवडवाग्‍नी तो धरील माथीं सेतू शेषापरी\nरामभक्ति ये दाटुनि पोटीं\nश्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी\nनळसा नेता सहज लाभतां\nकोटी कोटी हात राबतां\nप्रारंभी घे रूप सांगता\nपाषाणाच हे पहा लीलया तरती पाण्यावरी\nचरण प्रभुचे जळांत शिरतां\nसकळ नद्यांना येइ तीर्थता\nशिळा हो‌उनी जडूं लागल्या, लाट लाटांवरी\nगर्जा, गर्जा हे वानरगण\nयुद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी\nसेतू नच हा क्रतू श्रमांचा\nथबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी\nविजयी राघव, हरली लंका\nमुक्त मैथिली, कशास शंका\nसेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र धून\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १२/१/१९५६\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- समूहगान.\nजव - वेग / घाई.\nनील (नळ) - एक वानर. सुग्रीवाचा एक सेनापती. विश्वकर्मा पुत्र.\nभेर - मोठा नगारा. नौबत.\nमैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).\nलंकारी - राम. लंकेचा अरि(शत्रु).\nवडवाग्‍नी (वडवानल) - समुद्रातला अग्‍नी.\nशेष - पृथ्वी डोक्यावर तोलून धरणारा सर्पांचा राजा.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-determined-develop-students-ventricious-learning-62397", "date_download": "2018-12-15T21:20:38Z", "digest": "sha1:LX4565ZVG65YGNFTTLOEBWIAQLWEO52M", "length": 28832, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news Determined to develop students from ventricious learning! उपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थी घडविण्याचा निर्धार! | eSakal", "raw_content": "\nउपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थी घडविण्याचा निर्धार\nबुधवार, 26 जुलै 2017\nजळगाव - प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर शालेय अभ्यासक्रमांबरोबरच सामाजिकता व राष्ट्रीयत्वाचा संस्कार व्हायला हवा. यामुळेच या वयातील मुलांची विविध उपक्रमांसह प्रयोगांतून बौद्धिक व शारीरिक जडणघडण होण्याची गरज असते. त्यादृष्टीने आगामी काळात शाळांमधून अशा उपक्रमशील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘सकाळ’तर्फे आयोजित चर्चासत्रात केला.\nजळगाव - प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर शालेय अभ्यासक्रमांबरोबरच सामाजिकता व राष्ट्रीयत्वाचा संस्कार व्हायला हवा. यामुळेच या वयातील मुलांची विविध उपक्रमांसह प्रयोगांतून बौद्धिक व शारीरिक जडणघडण होण्याची गरज असते. त्यादृष्टीने आगामी काळात शाळांमधून अशा उपक्रमशील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘सकाळ’तर्फे आयोजित चर्चासत्रात केला.\nऔद्योगिक वसाहत परिसरातील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात ‘सकाळ- एनआयई’च्या माध्यमातून आज दुपारी ‘शिक्षणातील प्रयोगशीलता व गुणवत्तावाढ’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्यात जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी वसंतराव महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीला ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. चर्चासत्राला शहरातील या. दे. पाटील शाळेचे मुख्याध्यापक संजय खंबायत, का. ऊ. कोल्हे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जे. आर. गोसावी, नंदिनीबाई विद्यालयाचे दीपक बारी, बाहेती विद्यालयाचे नामदेव चौधरी, जिजामाता विद्यालयाचे राजेंद्र खोरखेडे, भगीरथ इंग्लिश स्कूलचे अशोक पारधे, ला. ना. विद्यालयाचे दुर्गादास मोरे, सचिन देशपांडे, झांबरे विद्यालयाचे दिलीपकुमार चौधरी, प्रगती माध्यमिक विद्यालयाच्या मनीषा पाटील, मानवसेवा माध्यमिक विद्यालयाच्या प्रतिभा सूर्यवंशी, सावखेडा येथील शानभाग विद्यालयाचे उमेश इंगळे, लुंकड कन्या शाळेचे भगवान पाटील, सिद्धिविनायक विद्यालयाचे रमेश खोडपे उपस्थित होते. ‘एनआयई’ समन्वयिका हर्षदा नाईक यांनी उपक्रमाची माहिती दिली. अमोल भट यांनी सूत्रसंचालन केले.\nशिक्षणाधिकारी महाजन म्हणाले, की शाळांमध्ये रिकाम्या तासिकांच्या वेळी पुस्तकांची पेटी उपलब्ध करून द्यायला हवी. सर्वांत महत्त्वाचे शिक्षकांनी अगोदर तंत्रस्नेही व्हायला हवे, म्हणजे विद्यार्थ्यांसमोर सर्व साहित्य उपलब्ध करता येणे सोपे होईल.\nप्रशासन अधिकारी वसंतराव महाजन म्हणाले, की वाचनकौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने शहरातील शाळांमध्ये ‘द्या टाळी’ उपक्रम राबविला. तसेच ‘एक तास वाचनासाठी’ उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे सोपे जाते. गणिती क्रिया उपक्रम राबवून गणिताविषयी मुलांच्या मनातील भीती काढायला हवी.\nवेगवेगळ्या करिअरच्या दृष्टीने उपक्रम - दिलीप चौधरी\nआज पालकांनीच मुलांचे बालपण हिरावले आहे; पण मुलांचा सर्वांगीण विकास करायला हवा. यादृष्टीने आम्ही झांबरे विद्यालयात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअर कसा करू शकेल याचा विचार करून उपक्रम राबवीत आहोत. यात प्रामुख्याने शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी क्रीडा स्पर्धा, गायन, नृत्य स्पर्धा, उद्योजकतेच्या दृष्टीने दरवर्षी ‘क्षेत्रीय भेटी’चा उपक्रम राबविला जातो. इतकेच नाही, तर कोणी राजकारणात करिअर करू इच्छितात, यासाठी प्रत्येक वर्गात मंत्रिमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना काम करायला लावले जात असल्याचे दिलीप चौधरी यांनी सांगितले.\nपायाभूत चाचणी ठरतेय महत्त्वाची - जे. आर. गोसावी\nअभ्यास आणि कलांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनस्तरावरून उपक्रम सुरूच असतात. यासोबतच कोल्हे विद्यालयात मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन कृतिशील शिक्षण दिले जाते. बऱ्याचदा आठवी- नववीत अप्रगत विद्यार्थी आढळून येतात. त्यांना बाजूला काढून पायाभूत चाचणी घेतली जाते. तसेच तंत्रशिक्षण, शाळासिद्धी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत असतात.\nकौशल्य विकास अन्‌ सुप्तगुणांना चालना - अशोक पारधे\nआजच्या स्थितीला सर्वांत मोठा विषय म्हणजे दप्तराचे ओझे हा आहे. ओझे कमी करण्यासाठी वर्���ातील एकाच बाकावर बसणाऱ्यांना पुस्तके विभागून आणणे, शंभर पानी वह्या आणण्याच्या सूचना आहेत, तसेच परिपाठ घेणे हा उपक्रम राबवीत शाळेतील प्रत्येक तुकडीला एक- एक दिवस ठरवून दिला आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याची संधी मिळते. परिणामी त्याच्यात ‘स्टेज डेअरिंग’ वाढते. अशा पद्धतीने भगीरथ स्कूलमध्ये कौशल्य विकास व विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना चालना देण्याचे काम केले जात असल्याचे अशोक पारधे यांनी सांगितले.\nवाचनकौशल्यावर भर - प्रतिभा सूर्यवंशी\nविद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी मानवसेवा विद्यालयात रोज शेवटच्या तासिकेला विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले जाते. यासाठी प्रत्येक वर्गात अभ्यासमंत्री निवडण्यात आला आहे. याशिवाय, दहा वर्षांपासून नर्सरी ते दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला जातो. यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ‘शाळेसाठी एक पुस्तक भेट’ देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मुलींच्या सशक्‍तीकरणासाठी कार्यशाळा, मातृप्रबोधन कार्यक्रम, यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिभा सूर्यवंशी म्हणाल्या.\nपुस्तकासोबत तंत्रशिक्षण - मनीषा पाटील\nविद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यादृष्टीने प्रगती विद्यालयात वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. पुस्तकांसोबत तंत्रशिक्षणाची जोड दिली जात आहे. विद्यार्थ्यांकडून हस्तलिखित तयार केले जाते, तसेच वर्षभर झालेल्या विविध उपक्रमांचा ‘स्लाइड शो’ तयार करून वार्षिक स्नेहसंमेलनात दाखविला जातो, असे मनीषा पाटील म्हणाल्या.\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा - राजेंद्र खोरखेडे\nशाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके शासनस्तरावरून उपलब्ध करून दिली जातात; परंतु जिजामाता विद्यालयातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘केशवस्मृती’च्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून घेत असतो, तसेच शाळेतील दहावीतील बहुतांश विद्यार्थी क्‍लास लावू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेत रात्रीची शाळा घेत असून, त्यांच्या प्रगतीत भर पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राजेंद्र खोरखेडे यांनी सांगितले.\nजिल्हा प्रगत करण्यासाठी हवे प्रयत्न - संजय खंबायत\nशासनाच्या शाळासिद्धी उपक्रमात शाळांमध्ये उ���क्रम राबवून मूल्यांकन मिळविले जाते. मोठी गुणवत्ता उभारणीसाठी हा उपक्रम निश्‍चितच चांगला आहे. त्याच अनुषंगाने ‘सकाळ’ने गुणवत्तावाढीच्या दृष्टीने राबविलेला उपक्रम निश्‍चितच एक प्रेरणास्रोत होऊ शकतो. विद्यार्थी घडविण्याचे काम ‘सकाळ’ करीत असून, यांसारख्या उपक्रमांमधून जिल्हा प्रगत कसा होईल, यादृष्टीने प्रत्येक शिक्षकाने काम करायला हवे, असे आवाहन या. दे. पाटील शाळेचे मुख्याध्यापक संजय खंबायत यांनी केले.\nविद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता आणि उपक्रमशीलता आवश्‍यक विषय आहेत. यासाठी शासनाने धोरण आखून विद्यार्थी अधिक प्रगत करण्यावर भर दिला आहे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडताना जबाबदार नागरिक म्हणून बाहेर पडेल. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमामुळेच प्राथमिक व जिल्हा परिषद शाळांमध्ये बदल होत आहेत. आता शाळा डिजिटल करण्यावर भर दिला जा आहे. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे.\n- देविदास महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)\n‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’चा पहिला टप्पा संपला असून, यानुसार वाटचाल सुरू आहे. तंत्रस्नेही शिक्षक होण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोबाईल डिजिटल शाळादेखील सुरू केल्या असून, नव्या टेक्‍नॉलॉजीने शिक्षण देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत वाचन उपक्रम, गणिती क्रिया आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मुलांना देण्यावर भर असायला हवा.\n- वसंतराव महाजन, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ\n‘सकाळ- एनआयई’चा उपक्रम स्तुत्य\nआजच्या स्थितीला शालेयस्तरावरही गुणवत्तेची एक स्पर्धा लागलेली आहे. त्याअनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ- एनआयई’च्या माध्यमातून एक गुणवत्तापूर्वक उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलांना टीव्ही, मोबाईलच्या आहारी जाऊ न देता याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना ज्ञान देण्यावर भर राहणार असल्याचे मत चर्चासत्रात मांडण्यात आले असून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तावाढ आणि शाळा मूल्यांकनात वाढ होण्याच्या दृष्टीने ‘सकाळ- एनआयई’चा उपक्रम हा स्तुत्य असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी मांडल्या.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nपुण्यात वाहतूक नियम पाळा\nपुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-15T21:41:35Z", "digest": "sha1:YZUADDLNXXLRICUTC2PUXRFSVHJT6PIN", "length": 8560, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची फाईल पुतिन यांनी सार्वजनिक करावी – सुब्रमण्यम स्वामी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची फाईल पुतिन यांनी सार्वजनिक करावी – सुब्रमण्यम स्वामी\nनवी दिल्ली: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या करण्यात आली होती आणि याचे थेट कनेक्‍शन रशियासोबत असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्यानंतर प्‌ुन्हा एकदा त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पुतिन यांनी आमचे मित्र असल्याचा दाखला देण्यासाठी सुभाषचंद्र बोस आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्युच्या फाइल्स सार्वजनिक कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nस्वामी म्हणाले, पुतिन यांना हे ही सांगावे लागेल की सोनिया गांधी त्यांना भेटण्यासाठी दोनदा रशियाला कशासाठी गेल्या होत्या. पुतिन यांना सोनिया गांधी आणि त्यांचे वडिल यांच्या केजीबी एफीलिएशन्स कंपनीच्या संबंधांबद्दल माहिती द्यावी लागेल. सध्या पुतिन दोन्ही बाजूंनी भारताशी खेळत आहेत. स्वामींनी यापूर्वी म्हटले होते की, आजवर मानले जात होते त्याप्रमाणे, 1945 मध्ये विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला नव्हता.\nतर त्यांच्या हत्येमध्ये रशियाचे माजी राष्ट्रपती जोसेफ स्टालिन यांचा सहभाग होता. बोस यांनी साम्यवादी रशियाकडे शरण मागितली होती. त्यानंतर तिथेच त्यांची हत्या करण्यात आली होती. बोस यांचा मृत्यू 1945मध्ये झाला नव्हता, ही चुकीची समजूत आहे. त्यांच्या हत्येमध्ये जपान्यांचा कट होता. त्याचबरोबर सुब्रमन्यम स्वामी यांनी हा देखील दावा केला होता की, नेताजींच्या आझाद हिंद सेनेमुळेच ब्रिटनच्या शासनकर्त्यांनी भारताला स्वातंत्र्य देणे भाग पडले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारताला लवकरच अद्दल घडवू – डोनाल्ड ट्रम्प\nNext articleशेअर बाजारातला भूकंप\nदसॉल्ट एव्हीएशनकडून कोर्टाच्या निकालाचे स्वागत\nसीपीडब्ल्युडीच्या सर्व कार्यालयात एलईडी बल्ब लावणार\nऍटर्नी जनरल आणि कॅगला लोकलेखा समितीपुढे बोलावणार : खर्गे\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_5977.html", "date_download": "2018-12-15T21:50:10Z", "digest": "sha1:GGTFV37YILZAFDBMHM76TIFO44E6PI5O", "length": 21617, "nlines": 152, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: इंटर��ेटच्या भविष्यकाळाची चाचपणी", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nइंटरनेटला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचे लेख गेल्या दोन महिन्यांतील वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये वाचायला मिळाले. त्या निमित्ताने गेल्या चाळीस वर्षांवर एक दृष्टीक्षेप टाकला गेला. त्या चाळीस वर्षांमध्ये १९९९ आणि २००० ही वर्षेही आहेत. ह्या वर्षांमध्ये इंटरनेट जगताचा प्रचंड बोलबाला झाला. १९९९ नंतर संगणकी जगताचे घड्याळ ९९ नंतरचे पुढचे दोन आकडे शुन्य शुन्य होऊन १९०० होणार काय, आणि इयर २के च्या समस्येने जगात काय काय अघटित घडणार याची चर्चा झाली. १ जानेवारी २००० नंतर त्या ताणतणावातून हळूहळू जग मुक्त झालं. त्यालाही आता ९ वर्षे झाली. पुढे सन २००० मध्ये डॉट कॉम चा बुडबुडा फुटला आणि जगातल्या अनेक डॉट कॉम कंपन्यांना आपला गाशा त्या काळात गुंडाळावा लागला होता. तेव्हा इंटरनेटचं आता पुढे काय होणार अशीही भितीयुक्त चर्चा ऐकू येत असे.\n१९९९ साली जे झालं ते होऊन गेलं. २००९ मध्ये जे चाललय ते आपल्याला दिसतय. ह्याच क्रमाने पुढे जाऊन २०१५ ते २०१९ ह्या दरम्यान संगणकीय आणि इंटरनेटचं जग कसं असेल याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. मूळात (आणि मुख्यतः) ज्या अमेरिकेतून इंटरनेटचं तंत्र विकसित होत गेलं तेथे तर ही उत्सुकता अधिकच असणार हे ओघानच आलं. भविष्यकाळातील इंटरनेट ह्या विषयाचा अतिशय खोलवर विचार करणारा एक अहवाल अमेरिकेतील एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ही संशोधन संस्था ह्या दोघांनी संयुक्तपणे तयार केला आहे. येत्या १५० वर्षांत इंटरनेट कोणकोणते अवतार धारण करेल याचे अतिशय शास्त्रशुद्ध अंदाज ह्या अहवालात मांडण्यात आले आहेत. एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ह्या दोन्ही संस्था असा अहवाल तयार करण्यासाठी अत्यंत सक्षम आहेत. इंटरनेट ह्या विषयाच्या सर्व अंगांच्या तज्ज्ञांचा ताफा ह्या दोघांकडेही आहे. अशा मोठ्या अभ्यास प्रकल्पांसाठी जी आर्थिक ताकद लागते तीही त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांचा हा अहवाल महत्वाचा मानला जातो.\nह्या अभ्यास प्रकल्पाने २००० साली कामास सुरूवात केली. फ्युचर ऑफ इंटरनेट हे त्यांच्या प्रकल्पाचं नाव होतं. ह्या प्रकल्पाचा पहिला सर्व्हे हा २००४ ते २०१४ ह्या काळाबद्दल होता. ह्या दहा वर्षांच्या काळात इंटरनेटचं नेमकं काय होईल यासंबंधी त्यांनी जगातल्या तमाम संशोधक व तज���ज्ञांची मते मागवली होती. एकूण १३०० जणांनी आपली मते ह्या प्रकल्पाकडे पाठवली. २००४ ते २०१४ ह्या दशकात इंटरनेट, आपली कामाची जागा (वर्क प्लेस), कौटुंबिक जीवन, शिक्षण आणि अशाच आणखी काही विषयांवर नेमका कोणता परिणाम करेल ह्या प्रश्नाचं उत्तर त्या १३०० तज्ज्ञांनी दिलं होतं. ह्या आणि अशा प्रकारच्या सातत्याच्या अभ्यासातून आता ह्या प्रकल्पाने काही पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. ते काम आजही अखंड चालू आहे. येत्या १५० वर्षांत इंटरनेटचं काय होणार हा प्रश्न फार मोठा आहे. १५० वर्षांचा काळ हा तर कल्पनातीत आहे. ज्यांना इंटरनेटच्या येत्या १५० वर्षांबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांनी http://www.elon.edu/predictions/ ह्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. येत्या १५० वर्षांत काय होईल याची झलक ह्या साईटने एका २१ पानी सचित्र पुस्तिकेत दिली आहे. ही पुस्तिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असून ती http://www.elon.edu/e-web/predictions/forward150years.pdf ह्या पत्त्यावर वाचता येईल किंवा डाऊनलोड करता येईल. प्यु इंटरनेटची माहिती www.pewinternet.org ह्या वेबसाईटवर वाचता येईल.\n२०१० ते २०१९ ह्या येत्या दहा वर्षांच्या काळात इंटरनेटचं नेमकं काय होईल असं ह्या प्रकल्पाला वाटतं कोणती भाकितं त्यांनी वर्तवली आहेत कोणती भाकितं त्यांनी वर्तवली आहेत ह्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी त्या २१ पानी पुस्तिकेवर नुसती नजर टाकली तरी आपण अचंबित होतो. खरंच असं होईल, हो असं शक्य आहे ह्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी त्या २१ पानी पुस्तिकेवर नुसती नजर टाकली तरी आपण अचंबित होतो. खरंच असं होईल, हो असं शक्य आहे की ह्या नुसत्याच कल्पना आहेत की ह्या नुसत्याच कल्पना आहेत अशी आश्चर्यमिश्रित प्रतिक्रिया आपल्या तोंडून बाहेर पडते. त्यातल्या काही भाकितांकडे ह्या लेखात कटाक्ष टाकू. मूळातच ही २१ पानी पुस्तिका वाचण्यासारखी आहे याचा उल्लेख येथे पुन्हा करावासा वाटतो.\n२०१० हे वर्ष सुधारित इंटरनेटचं असेल हे पहिलं भाकित त्यांनी केलं आहे. पुढल्या पिढीचं इंटरनेट हे प्रचंड संख्येने जगभरचे लोक वापरणार आहेत. त्यात फार मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ तंत्राचा वापर असणार आहे. त्यासाठी आजचं इंटरनेट तंत्र सुधारण्याची गरज आहे. म्हणूनच त्या कामासाठी अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशनने फार मोठी आर्थिक तरतूद आज केली आहे. Global Environment for Networking Investigations (GENI) जेनी असं ह्या प्रकल्पाचं नाव आहे. के��ळ संगणकच नव्हे तर मोबाईल फोनसारख्या साधनावरील इंटरनेटही ह्या नव्या तंत्राने सुधारेल याकडे लक्ष दिलं जाणार आहे. पूर्वीच्या तंत्राची जागा नवं तंत्र घेताना त्यात सुरक्षिततेचा चोख विचार जेनी करीत आहे. GPS/RFID अर्थात ग्लोबल पोझीशनिंग सिस्टम व रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन डिटेक्टर्सचे तंत्र अमुलाग्र सुधारणार आहे. काही व्यक्ती व प्राणी हे नेमके कुठे आहेत हे एका क्षणात त्यामुळे जाणता येणार आहे.\n२०११ मध्ये अमेरिकेत एक नवा सुपर काँप्युटर जन्म घेत आहे. तो एका सेकंदाला 1,000,000,000,000,000,000,000,000 एवढी ऑपरेशन्स करू शकेल. ह्या मापाला एक पेटाफ्लॉप असं म्हणतात. जपानचं तंत्र मंत्रालय २०११ मध्ये १० पेटाफ्लॉप क्षमतेचा संगणक तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. ही क्षमता मानवी मेंदूएवढी आहे. ह्याच काळात, मानवी मेंदूच्या क्षमतेच्या पलिकडे लवकरच संगणक जाईल असं अनेक तज्ज्ञांच मत आहे.\n२०१२ मध्ये आपण खातो त्या अन्नपदार्थांच्या बाबतीत संगणक क्रांती करेल. गाई म्हशींसारख्या प्राण्यांना किंवा झाडे व पिकांना विशिष्ट इंजिक्शन्स देऊन त्यातील माणसाला अॅलर्जी ठरू शकणारे घटक थांबवता येतील. ज्या वस्तू खायच्या त्यांतच औषधांचे अंश तयार होतील अशा प्रकारे फळे, भाज्या वगैरे बनू शकतील. २०१० ते २०१४ ह्या काळात काय काय होऊ शकेल याची एक भली मोठी यादी एलॉन विद्यापीठ व प्यु इंटरनेटच्या अहवालात आहे. त्यापैकी ह्या काही शक्यता पहाः\nमाणसाच्या अंगातले कपडे त्याच्या शरीराचे तपमान जाणतील व त्याप्रमाणे रूममधील वातानुकुलित यंत्रणा तपमानाचे नियमन करेल.\nरूममधील माणसाच्या मूडनुसार तेथील प्रकाश कमी वा जास्त होईल.\nआर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए आय) च्या सहाय्याने फुटबॉल व सॉकरच्या कृत्रिम टीम्स तयार होतील. त्यांच्यातील सामने हे टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय होतील.\nअंगावरचे टॅटुज हे आज मुक्या चित्रांच्या स्वरूपात असतात. ते चालते बोलते म्हणजे व्हिडिओवर आधारित असतील.\nबहुसंख्य घरांमध्ये वायरलेस नेटवर्क असेल.\nटीव्हीवर मॅच पाहताना दर्शकाला मैदानातील हवा तो कोपरा बटणाने फिरवून पाहता येईल.\n१०० जीबीचे पेन ड्राईव्हज सर्रास वापरात असतील.\nस्फोटके शोधण्याच्या कामात बॅक्टेरिया (सुक्ष्म जंतू) चा उपयोग होऊ लागेल.\nसंगणकाचा मॉनिटर एखाद्या कागदाएवढा बारीक असेल. तो गुंडाळून कुठेही नेता येणे शक्�� होईल. अशा कागदवजा मॉनिटरचा वापर वृत्तपत्रासारखा होईल. केव्हाही हा कागद उघडला तर त्यावर ताज्या बातम्या कुठेही बसून वाचता येतील. ई पेपर व ई इंक ची संकल्पना साकार होऊ लागेल.\n२०१५ ते २०१९ ह्या पुढल्या पाच वर्षांत तर चमत्कार वाटाव्या अशा गोष्टी साध्य होऊ लागतील. त्या नेमक्या कोणत्या हे यथावकाश एका स्वतंत्र लेखात पाहू. एक लक्षात घ्यायला हवं की हा अहवाल विश्वासार्ह संस्थांनी तयार केलेला आहे. तो जाहीरपणे इंटरनेटवर प्रकाशितही केला आहे. त्याप्रमाणेच नेमकं घडेल की आणखी काही वेगळं चित्र आपल्याला २०१० ते २०१४ ह्या काळात अनुभवायला मिळेल हे सांगणं अवघड आहे. पण हे सारं येत्या पाच वर्षांतच आपल्याला पहायला मिळेल. घोडं मैदान खरंच फार लांब नाही.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग\nघरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\n'क्रोमा' तुझा रंग कसा\nमहाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nमहाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '\nप्रिंट व्हॉट यू लाईक…\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nब्लुक वर एक लूक\nद. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/note-ban-incurs-huge-loss-farmers-affects-agriculture-produce-badly-23440", "date_download": "2018-12-15T21:49:20Z", "digest": "sha1:3FAHOHBHI44Z6POPY3U3S2BVZNXFQAW3", "length": 12737, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "note ban incurs huge loss to farmers, affects agriculture produce badly \"केवळ नोटाबंदीमुळे झाले शेतकऱ्यांचे नुकसान\" | eSakal", "raw_content": "\n\"केवळ नोटाबंदीमुळे झाले शेतकऱ्यांचे नुकसान\"\nगुरुवार, 29 डिसेंबर 2016\nमुंबई : केंद्राने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर उतरले आहेत, अशी आकडेवारी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, केवळ नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.\nमुंबई : केंद्राने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर उतरले आहेत, अशी आकडेवारी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, केवळ नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.\nकृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोबीला ऑक्टोबर महिन्यात प्रति क्विंटल 611 रुपयांचा भाव मिळाला होता. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 575 रुपयांवर आला. त्याचप्रमाणे वांग्यांचा क्विंटलमागे भाव 2,663 रुपयांवरुन 1,018 रुपयांवर पोचला. नोव्हेंबरमध्ये फ्लॉवरला प्रति क्विंटल अवघा 814 रुपयेएवढा भाव मिळाला. ऑक्टोबरमध्ये आडतदारांनी 1,316 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे फ्लॉवरची खरेदी केली होती.\nयंदा मॉन्सून चांगला झाला. त्याचप्रमाणे, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी दुसरी पिके घेण्याच्या योजनेला प्रतिसाद मिळत होता. परंतु केवळ नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.\nराष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या मासिक अहवालात नोंदणीकृत आडतदारांच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदीचा भाव दिला जातो. या आडतदारांकडून किरकोळ भाजी विक्रेते आणि घाऊक खरेदीदारांना भाज्यांचा पुरवठा केला जातो.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\nपॉलिसीवरचं कर्ज (दिलीप बार्शीकर)\nआयुर्विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं का,ते कशा प्रकारे मिळतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, असे प्रश्‍न अनेकांच्या मनात असतात. अशाच...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/rahuri-nagar-news-four-drawn-waterfall-69050", "date_download": "2018-12-15T21:35:25Z", "digest": "sha1:OC6NTN3AJK3RFMDNA6ECJSFJJG7HWXMS", "length": 11623, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "rahuri nagar news four drawn in waterfall नगरचे चौघे तरुण धबधब्याच्या पाण्यात बुडाले | eSakal", "raw_content": "\nनगरचे चौघे तरुण धबधब्याच्या पाण्यात बुडाले\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nएक जण बचावला; शोधकार्यात पावसाचा अडथळा\nएक जण बचावला; शोधकार्यात पावसाचा अडथळा\nराहुरी - वांबोरी-नगर रस्त्यावरील डोंगरगण घाटातील पानदरी धबधबा पाहण्यासाठी गेलेले नगरचे चार तरुण पाण्यात बुडाले. खोल खड्ड्यात ते बुडाल्याने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. युवराज हरिभाऊ साळुंके (वय 21), शुभम अशोक मोरे (वय 19), श्रीराम प्रभाकर रेड्डी (वय 20, तिघे रा. केडगाव) आणि गणेश पोपट वराळ (वय 20, रा. माळीवाडा) असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेला प्रतीक दौलत गायकवाड (वय 21) हा बचावला आहे. मात्र, त्याला बसलेल्या धक्‍क्‍यातून तो सावरलेला नाही.\nहे पाचही तरुण घाटापासून दीड किलोमीटर आत असलेल्या जंगलातील पानदरी धबधबा येथे गेले होते. धबधब्याच्या खाली खोल खड्डा आहे. धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत असताना दोघांचा पाय घसरून ते खड्ड्यातील पाण्यात पडले. त्यांना वाचविण्यासाठी अन्य दोघांनी खड्ड्यात उडी मारली. खड्ड्यात चौघेही बुडाल्याचे पाहून त्यांच्यासमवेत असलेला प्रतीकला धक्का बसल्याने धबधब्याखाली तसाच बसून होता. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्यांचे मृतदेह सापडले नव्हत���. जंगलात हे ठिकाण असल्याने अंधार आणि पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तेथे धाव घेतली.\nपरप्रांतीयांकडून केडगावात एकाचा खून\nनगर - केडगाव परिसरातील शास्त्रीनगर भागात काल रात्री किरकोळ कारणावरून परप्रांतीय कामगारांनी एकाचा खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी...\nकुल यांनी पाणी प्रश्नावर वेधले राज्याचे लक्ष\nकेडगाव जि.पुणे : पुणे शहर, दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यांशी संबंधित पाणी प्रश्नावर एकाच दिवशी अर्धातास चर्चा, लक्षवेधी व तारांकित प्रश्न अशा...\nवाळूउपसा करणाऱ्या बोटी स्फोटकाने उडविल्या\nराहू - कोरेगाव भिवर (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रात वाळूचा अनधिकृत उपसा करणाऱ्या प्रत्येकी तीन फायबर आणि सेक्‍शन बोटी दौंड तहसील कार्यालयाच्या...\nविहिरीत पडलेल्या हरणाला शेतकऱ्याकडून जीवदान\nकेडगाव जि.पुणे : केडगाव (ता.दौंड ) शिवारात विहिरीत पडलेल्या हरणाच्या पिलाला तेथील शेतकरी भरत काळभोर यांनी जीवदान दिले. चारा व पाण्याच्या...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nबाबीर यात्रेमध्ये घोंगडीला बाजारपेठ\nकळस - रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर यात्रेमध्ये हक्काची बाजारपेठ असलेल्या घोंगडी विक्रेत्यांनी यंदाही हजेरी लावली. यात्रेतील घोंगडी विक्रेत्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-145-point-shoot-digital-camera-red-price-pdqp3D.html", "date_download": "2018-12-15T21:26:20Z", "digest": "sha1:K5P4SF37AV7NFVIWQ7XQCE5GKX6O2J4O", "length": 17222, "nlines": 410, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 145 पॉईंट & शूट\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेडपयतम उपलब्ध आहे.\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 4,715)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 695 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nमॉडेल नाव IXUS 145\nऑप्टिकल सेन्स�� रेसोलुशन 16 Megapixels\nऑप्टिकल झूम 8 x\nऑडिओ विडिओ इंटरफेस Yes\nरेड इये रेडुकशन Yes\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 1/3 Stop Increments +/- 2 EV\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 2.7 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720\nड़डिशनल डिस्प्ले फेंटुर्स Coverage 100%\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 7 पुनरावलोकने )\n( 788 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 369 पुनरावलोकने )\n( 31 पुनरावलोकने )\n( 1658 पुनरावलोकने )\n( 1416 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 511 पुनरावलोकने )\nकॅनन इक्सस 145 पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%89", "date_download": "2018-12-15T20:15:58Z", "digest": "sha1:TXCMAOASZLKLRXB5J276PYPR33BCL5Q5", "length": 4569, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॅम माणेकशॉला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसॅम माणेकशॉला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सॅम माणेकशॉ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपद्मविभूषण पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nफील्ड मार्शल सॅम माणेकशा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nफील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय लष्कर हुद्दे व मानचिन्ह ‎ (← दुवे | संपादन)\nबांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nसॅम माणिकशॉ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसॅम माणेकशा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजून २७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nभारत-पाकिस्तान तिसरे युद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nफील्ड मार्शल ‎ (← दुवे | संपादन)\nजनरल सॅम माण��कशॉ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय सेनानी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5.html", "date_download": "2018-12-15T21:32:52Z", "digest": "sha1:HYATAPG43VJ2WPCAGIITKAF76BRZNGXM", "length": 24103, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात\nनवी दिल्ली, [१६ जून] – पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काही नव्या चेहर्‍यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, तर काही जणांना वगळले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.\nअलाहाबाद येथे झालेल्या भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंत्रिमंडळातील आणि पक्षसंघटनेतील फेरबदलाचे संकेत मिळाले होते. उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक आणि आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाचे प्रतिबिंब मंत्रिमंडळ विस्तारात उमटू शकते. म्हणजे उत्तरप्रदेश आणि आसाममधून काही चेहर्‍यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. मंत्रिमंडळातील काही जणांना पक्षसंघटनेत जबाबदारी दिली जाण्याचीही चर्चा आहे.\nमंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सचिवालयाने १९ ते २१ जूनच्या दरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची वेळ राष्ट्रपती भवनाकडे मागितल्याने आज राजधानीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पुन्हा गती मिळाली आहे.\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या विदेश दौर्‍यावर आहे. ते १८ जूनला मायदेशी परणार आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ आणि २४ रशियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्यामुळे १९ ते २२ जून या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. राष्ट्रपती भवनाने मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अद्याप निश्‍चित तारीख दिली नसली तरी २० वा २१ जूनची तारिख दिली जाण्याची शक्यता आहे.\nपुढील वर्षी उत्तरप्रदेशसह पंजाब, उत्तराखंड या राज्यातही विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे या राज्यांना मंत्रिमंडळ विस्तारात प्रतिनिधित्व मिळू शकते. केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बांनंद सोनोवाल यांची आसामचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली, तर रावसाहेब दानवे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. अन्य एक केंद्रीय मंत्री विजय सांपला यांची पंजाब प्रदेश भाजपाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्यामुळे त्यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात तीन जागा रिक्त आहे.\n२५ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. नवीन मंत्र्यांना आपल्या विभागाची माहिती घेऊन अधिवेशनासाठी तयार होण्याच्या दृष्टीनेही मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणे आवश्यक आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nकरदात्यांच्या मनातील भीती काढण्यावर भर द्या: मोदी\n=पहिल्या राजस्व ज्ञान-संगमचे उद्‌घाटन= नवी दिल्ली, [१६ जून] - करदात्यांच्या मनातले भय दूर करण्यासाठी प्रशासनातील पाच स्तंभ राजस्व (Revenue), उत्तरदायित्व ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/possible-effects-modis-note-ban-ded-17936", "date_download": "2018-12-15T21:45:12Z", "digest": "sha1:OXLUC5LW27XK7AU43TCWOGUPOP4YMUZR", "length": 23443, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "possible effects of modi's note ban ded मोदींच्या निर्णयाचे संभाव्य परिणाम | eSakal", "raw_content": "\nमोदींच्या निर्णयाचे संभाव्य परिणाम\nनीरजा चौधरी (राजकीय विश्‍लेषक)\nशनिवार, 26 नोव्हेंबर 2016\nनरेंद्र मोदी यां���्या नेतृत्वाखालील सरकारला आज (ता. 26) अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. आता उर्वरित अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांच्या राजकारणाची दिशा काय राहील, त्यांच्या चलनबंदीच्या निर्णयाचे काय परिणाम होतील, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न.\nनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज (ता. 26) अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. आता उर्वरित अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांच्या राजकारणाची दिशा काय राहील, त्यांच्या चलनबंदीच्या निर्णयाचे काय परिणाम होतील, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न.\nकेंद्रातील आपल्या सरकारची निम्मी कारकीर्द पूर्ण होण्याच्या टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या नोटांची चलनबंदी जाहीर करून मोठी राजकीय जोखीम पत्करली. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्या विरोधात आपली लढाई सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मोदी यांनी ही जी जोखीम पत्करली आहे, तिचे राजकीय परिणाम जाणून घ्यायचे असतील, तर दोन शक्‍यता विचारात घ्याव्या लागतील. पहिली शक्‍यता म्हणजे, मोदींनी जाहीर केलेल्या निर्णयाची यशस्वी कार्यवाही.\nयात यश मिळाले, तर एक खंबीर नेता ही त्यांची प्रतिमा उजळून निघेल. 2019 मध्ये पुन्हा जनादेश मिळविण्याचा मोदींचा मार्ग सुकर होईल. उत्तर प्रदेशाची निवडणूकही त्यांना सोपी जाईल. चार लाख कोटी रुपयांचा चलनातील काळा पैसा नष्ट करून प्रत्येक गरिबाच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा करणेही त्यांना शक्‍य झालेले असेल. तसे झाले तर \"गरिबांचा मसीहा म्हणून त्यांना स्वतःला सिद्ध करता येईल. इंदिरा गांधी यांच्या \"गरिबी हटाव' या घोषणेची आठवण करून देणारी ही परिस्थिती आहे. (संस्थानिकांचे तनखे इंदिराजींनी रद्द केले होते आणि बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले होते.)\nव्यापारीवर्ग हा भाजपचा परंपरागत पाठीराखा. त्यांचे बहुतांश व्यवहार रोखीतच चालतात. त्यांना निर्णयाचा मोठा फटका बसला आहे, यात शंका नाही; परंतु मोदी त्यांच्या पलीकडे जाऊन व्यापक मतदारवर्ग डोळ्यांपुढे ठेवून पावले टाकत आहेत. गरीब, मागासवर्गीय, वंचित घटक व मध्यमवर्ग यांना आकृष्ट करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन ही घोषणा मध्यमवर्गाला नेहमीच भुरळ घालते. ते मोदींच्या पथ्यावर पडेल. पक्ष संघटनेला वळसा घालून थेट लोकांपर्यंत पोचणे, ही मोदींची व्यूहरचना आहे. ���ुजरातेत त्यांनी हीच पद्धत अवलंबिली होती. तेथे पक्ष संघटना आणि रा. स्व. संघ ही मातृ संघटना यांना डावलून ते \"सुप्रिम लीडर' बनले होते; पण हे सगळे पहिली शक्‍यता वास्तवात आली, तरच घडेल.\nपण दुसरी शक्‍यता म्हणजे, योजनेचा बोजवारा उडणे. \"व्यवस्थापनातील प्रचंड घोडचूक', अशा शब्दांत या निर्णयाच्या अंमलबजावणीवर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. या निर्णयाचे समर्थक आणि विरोधक या दोघांचेही एका विषयावर एकमत दिसते, ते म्हणजे या योजनेसाठी पुरेशी पूर्वतयारी करण्यात आलेली नाही.\nदुसरी शक्‍यता खरी ठरली, तर देशाचा आर्थिक विकासदर घसरेल. डॉ. मनमोहनसिंग यांनी \"जीडीपी' दोन टक्‍क्‍यांनी घसरेल, असा इशारा दिला आहे. बेरोजगारी आणखी वाढेल. आत्ताच काही ठिकाणी टाळेबंदीला सुरवात झाली आहे. यातून गुन्हेगारी वाढण्याचा धोका आहे. रोजीरोटी कमावणाऱ्यांना आणखी त्रास संभवतो. रब्बी पिकांच्या उत्पादनालाही फटका बसेल. शेतकरी, लघुउद्योजक यांना सोसाव्या लागणाऱ्या हलाखीचे राजकीय दुष्परिणाम अटळ असतील. सरकारी संस्था व कृषी विद्यापीठांतून शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून सरकारने काही पावले उचलली असली, तरी ती पुरेशी नाहीत. याचे कारण बहुतांश शेतकरी बी-बियाणे व खतांची खरेदी सरकारी नव्हे, तर खासगी विक्रेत्यांकडून करतात. फार मोठ्या जनसमूहाने मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला, हे खरेच आहे. व्यवस्थेतील कीड घालवून ती स्वच्छ करण्याच्या प्रयत्नाला ते अनुकूल आहेत. जो त्रास होत आहे, त्याविषयीच्या प्रतिकूल भावनेचे रागात किंवा संतापात अद्याप रूपांतर झालेले नाही; पण सहनशक्तीची मर्यादा ओलांडली गेली, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि त्याचे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिणाम संभवतात.\nउत्तर प्रदेशातील निवडणुकीत या निर्णयामुळे पक्षाला मोठा फटका बसला, तर मोदींचे पक्षांतर्गत विरोधक डोके वर काढतील. संघ परिवारातही त्यांच्या विरोधातील आवाज मोठा होईल. निर्णयाच्या व्यवस्थापनातील घोडचुकांमुळे निर्माण झालेले वादळ शमविण्यासाठी मोदी \"राष्ट्रवादा'चा मुद्दा उच्चरवाने मांडतील. लोकांच्या हलाखीवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करतील; परंतु दैनंदिन रोजीरोटीवरच परिणाम झाला, तर राष्ट्रवादाची मात्राही चालणार नाही. अर्थव्यवस्था क्षीण झ��ली, तर पाकिस्तानचा प्रश्‍न हाताळणेही अवघड बनणार आहे.\nअंमलबजावणीतील घोडचुका, दिरंगाई याबद्दल आता काहींवर कारवाईची कुऱ्हाड कोसळेल. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही ही कारवाई होईल. \"संरक्षणासाठी आक्रमण' या सूत्राचा अवलंब केला जाईल. काळ्या पैशाविरुद्धची मोहीम चालू ठेवण्यासाठी बेनामी मालमत्तांवर टाच आणण्याच्या कामाला गती दिली जाईल. राजकीय पक्षांना पुरविल्या जाणाऱ्या निधीचा प्रश्‍नही ते हाती घेतील. हे सगळे सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिंब्याने घडू शकेल, जर या सर्वसामान्यांचा \"आज' सरकारला सुसह्य करता आला तर\nनव्या चलनाची टंचाई हा कळीचा मुद्दा आहे. रद्द झालेल्या चलनाच्या किमतीएवढे चलन पन्नास दिवसांच्या मुदतीत छापण्याची क्षमता आपल्याकडील छपाई यंत्रांची नाही. चलनातील 87 टक्के रक्कम एका फटक्‍यासरशी बाद ठरवून त्यापैकी अर्ध्या रकमेचेही चलन अर्थव्यवस्थेत पुन्हा आणणे शक्‍य होत नसेल, तर त्याचा हादरा अर्थातच असह्य असणार. बाद झालेल्या चलनाच्या किमतीच्या अर्ध्या किमतीइतके चलन काही महिन्यांत सरकारला आणता आले. तरीही बॅंकिंगवरच्या विश्‍वासाला तडा गेल्याने सर्वसामान्य माणसे खर्च न करण्याचा पवित्रा घेण्याची दाट शक्‍यता आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवहारांवर, विकास दरावर होईल.\nथोडक्‍यात परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार किती वेगाने हालचाली करते, यावर मोदी यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. जुन्या नोटा काही काळासाठी वापरू देण्याचा निर्णय हा या परिस्थितीत एक उतारा ठरू शकतो. दुसरा मार्ग नाही; पण तो स्वीकारला, तर ती निर्णयाची मोठीच शोकांतिका ठरेल. पूर्ण विचारांती निर्णय घेतला नव्हता, हे त्यावरून उघडच होईल. पंतप्रधान राजकीयदृष्ट्या हा संपूर्ण विषय कसा हाताळतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडील सर्वसामान्य लोक नेत्याच्या चुका पोटात घालतात; मात्र अंहकाराला कधीच क्षमा करीत नाहीत.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/money/page/13/", "date_download": "2018-12-15T22:00:10Z", "digest": "sha1:5PZKYDXXB4WFTEZLZMRX52GVUYY4FUDS", "length": 2657, "nlines": 36, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Money Archives - Page 13 of 13 - Marathi Gold", "raw_content": "\nआज मोदीजी देऊ शकता नवीन घोषणा, तुम्ही तयार आहात का\nनोटबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले म्हणजेच गेल्यावर्षी 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी मोदीजींनी 500 आणि 1000 … [Read more...] about आज मोदीजी देऊ शकता नवीन घोषणा, तुम्ही तयार आहात का\nEvent Blogging काय असते – इव्हेंट ब्लॉगिंग करून पैसे कसे कमवावे – भाग 1\nइंटरनेटवर फक्त फेसबुक आणि व्होट्सअप वापरणाऱ्या माझ्या मित्रांनो यापुढे ही विचार करायला शिका. तुम्हाला कदाचित माहीत नसेल … [Read more...] about Event Blogging काय असते – इव्हेंट ब्लॉगिंग करून पैसे कसे कमवावे – भाग 1\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे ब��लणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.abacre.com/inventorymanagementcontrol/mr/index.htm", "date_download": "2018-12-15T20:36:51Z", "digest": "sha1:66BOMS5V7IA2YR4DOGI3JP3EIP3K7LKJ", "length": 10273, "nlines": 51, "source_domain": "www.abacre.com", "title": " Abacre यादी व्यवस्थापन आणि नियंत्रण - मुखपृष्ठ", "raw_content": "आम्ही आमच्या स्मार्ट सॉफ्टवेअर करून आपले मेंदू मोकळी होईल\nAbacre यादी व्यवस्थापन आणि नियंत्रण\nRSS फीड करण्यासाठी Subsribe\nआमच्यासोबत व्यवसायिक संलग्न आणि आमच्या साइटवर एक साधी दुवा करून पुनर्विक्रीसाठी ते 5% मिळवा\nAbacre यादी व्यवस्थापन आणि नियंत्रण\nपुढच्या पिढीला यादी व्यवस्थापन व नियंत्रण संपूर्ण नियंत्रण साध्य\n(पूर्ण वैशिष्ट्यीकृत 30-दिवसांची चाचणी आवृत्ती डाऊनलोड करा 6.15 एमबी)\nप्रमुख वैशिष्ट्ये यादी पहा\nमानक वि व्यावसायिक परवाने वि लाइट मॅट्रिक्स वैशिष्ट्य\nटॉप 10 कारणे विकत Abacre यादी व्यवस्थापन आणि नियंत्रण\n/ व्हिस्टा / 2008 / विंडोज 7/8 विंडोज XP / 2003 रोजी उत्तम प्रकारे कार्य करते.\nAbacre यादी व्यवस्थापन आणि नियंत्रण Windows साठी यादी सॉफ्टवेअर एक नवीन पिढी आहे. हे कामगार व्यवस्थापन आदेश, बिलिंग, खरेदी, आणि यादी घेऊन ते सर्व कामकाज समाविष्टीत आहे. वापरकर्ता इंटरफेस काळजीपूर्वक उच्च गती एक ग्राहकांच्या आदेशाची इनपुट आणि सामान्य चूक प्रतिबंध करीता अनुकूल केले जाते. हे एकाधिक संगणकांवर वापरून डिझाइन, आणि विश्वसनीय आणि सुरक्षित अधिकृतता पातळी समाविष्टीत आहे.\nनिर्जीव, FIFO आणि सरासरी: हे सर्वात सामान्य यादी गणना पद्धती करीता समर्थन पुरवतो. विक्री आयटम घटक म्हणून विविध यादी आयटम समावेश असू शकतो.\nहे सर्व सामान्यतः वापरले हार्डवेअर कार्य करते: स्पर्श स्क्रीन, पीओएस प्रिंटर, ओळ दाखवतो (पोल), रोख भरणे आणि बारकोड वाचक (बार कोड स्कॅनर). क्लायंट बिलाचे मांडणी ऐच्छिक करता येऊ शकते, आणि कार्यक्रम कोणत्याही चलने, कर, आणि नंबर स्वरूप करीता सेट अप केले जाऊ शकते. पेमेंट रोख, क्रेडिट कार्ड, किंवा धनादेश स्वीकारला जाऊ शकते.\nव्यवस्थापक साठी, यादी आणि विक्री ऑपरेशन संपूर्ण चित्�� दाखवते की अहवाल एक श्रीमंत संच आहे: हात यादी, नफा मार्जिन वर, दिलेल्या कालावधीत करून विक्री, उच्च लोड तास, झेड-आउट, सर्वात सक्रिय कर्मचारी, देयक पद्धती, आणि स्वयंचलित कर गणिते.\nसंपूर्ण यादी व्यवस्थापन व कंट्रोल प्रक्रिया मानकीकरणावर करून, सॉफ्टवेअर मूलत: आपला उलाढाल आणि नफा मार्जिन सुधारणा आपले कर्मचारी 'वेळ आणि ऊर्जा उत्तम वापर करते.\nहे स्थापित सोपे आणि वापरण्यास सोपा आहे. अतिशय स्वस्त परवाना हे सॉफ्टवेअर एकाधिक Checkout लेन सह मोठ्या रिटेल चेन लहान एकमेव संगणक किरकोळ दुकानातून कोणतेही पर्यावरण वापरले करण्यास परवानगी देतो.\n(पूर्ण वैशिष्ट्यीकृत 30-दिवसांची चाचणी आवृत्ती डाऊनलोड करा 6.15 एमबी)\nप्रमुख वैशिष्ट्ये यादी पहा\nमानक वि व्यावसायिक परवाने वि लाइट मॅट्रिक्स वैशिष्ट्य\nटॉप 10 कारणे विकत Abacre यादी व्यवस्थापन आणि नियंत्रण\nइंग्रजी , अफ्रिकान्स , अल्बानियन , अरबी , आर्मेनियन , आझरबैजानी , बास्क , बेलारूसी , बंगाली , बोस्नियन , बल्गेरियन , कॅटलान , सिबुआनो , चीनी (सरलीकृत) , चीनी (पारंपारिक) , क्रोएशियन , झेक , डॅनिश , डच , मुद्दाम तयार केलेली भाषा , एस्टोनियन , फिलिपीनो , फिन्निश , फ्रेंच , गॅलिशियन , जॉर्जियन , जर्मन , ग्रीक , गुजराती , हैतीयन क्रेओल , हौसा , हिब्रू , हिंदी , ह्माँग , हंगेरियन , आईसलॅंडिक , ईग्बो , इंडोनेशियन , आयरिश , इटालियन , जपानी , जावनीस , कन्नड , ख्मेर , कोरियन , लाओ , लाट्वियन , लिथुआनियन , मॅसेडोनियन , मलय , माल्टीज , माओरी , मराठी , मंगोलियन , नेपाळी , नॉर्वेजियन , पर्शियन , पोलिश , पोर्तुगीज , पंजाबी , रोमानियन , रशियन , सर्बियन , स्लोव्हाक , स्लोव्हेनियन , सोमाली , स्पॅनिश , स्वाहिली , स्वीडिश , तामिळ , तेलुगु , थाई , तुर्की , युक्रेनियन , उर्दू , व्हिएतनामी , वेल्श , यिद्दिश , योरुबा , झुलू\nलोक काय म्हणत आहेत:\nआम्ही शेवटी एक चांगला विंडोज आधारित बदलण्याची शक्यता मिळेपर्यंत \"वर्षे आम्ही एक एमएस डॉस रेस्टॉरंट पीओएस प्रणाली वापरली: Abacre विक्रीची रेस्टॉरन्ट पॉइंट. मी इतर अनेक कार्यक्रम सह तुलनेत तो तसेच केले आणि तसेच दरातील आहे कारण मी, artpos वर थांबला. त्यामुळे आम्ही टच स्क्रीन मॉनिटर्स, नवीन संगणक आणि artpos खरेदी. नवीन विंडोज आधारित प्रणाली मध्ये जुन्या एमएस डॉस प्रणाली पासून बदल नाट्यमय होते: artpos मध्ये आम्ही अहवाल आश्चर्यकारक आहेत आणि कार्यक्रम स्वतः जोरदार संयोजनाजोगी व स���लभ आहे, वेगवान सुचालन मेनू आयटम साठी प्रतिमा वापरा. त्या वेळी असल्याने मी artpos एक स्पष्ट चाहता आहे आणि मी माझा व्यवसाय मित्रांना शिफारस. \"\nन्यू यॉर्क, यूएसए अधिक वाचा\nमुख्यपृष्ठ | उत्पादने | डाउनलोड | ऑर्डर | समर्थन\nकॉपीराइट © 2014 Abacre Limited . सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_728.html", "date_download": "2018-12-15T20:09:32Z", "digest": "sha1:MQJC6KBNIDQ4AUHWMFFULVB5LZ2OZKRE", "length": 7172, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अश्विनचे २०० बळी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nक्रीडा देश ब्रेकिंग विदेश\nबर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर सामन्याच्या चौथ्या दिवशी ३१ धावांनी विजय मिळवला. यात भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी यासामन्यात भारताच्या आर.अश्विनने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. या कसोटीमध्ये त्याने २०० बळी आपल्या खात्यात टाकले.अलिस्टर कुकसारख्या दिग्गजफलंदाजाला अश्विनने सामन्याच्या दोनही डावात सारख्याच पद्धतीने त्रिफळाचित केले. यासह कुकला कसोटी क्रिकेटमध्ये सार्वधिक ९ वेळा बाद करणारा अश्विन पहिला खेळाडूठरला. पण त्यापेक्षा मोठा विक्रम हा अश्विनने विराट कोहलीच्या साथीने केला. अश्विनने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताकडून खेळताना कसोटी सामन्यांमध्ये आपले २००बळी पूर्ण केले.अश्विनने सामन्याच्या पहिल्या डावात ४ बळी टिपले, तर दुसऱ्या डावात ३ बळी टिपले. पण दुर्दैवाने भारताला हा सामना गमवावा लागला.\nLabels: क्रीडा देश ब्रेकिंग विदेश\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-15T20:48:26Z", "digest": "sha1:NXONWIN4JBD74GJXAVO2NVY4HC35MSNS", "length": 15471, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "औरंगाबाद खंडपीठाकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्या��्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra औरंगाबाद खंडपीठाकडून माजी मंत्री एकन���थ खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश\nऔरंगाबाद खंडपीठाकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश\nऔरंगाबाद, दि. २३ (पीसीबी) – माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या तक्रारीवरून दाखल प्रथम माहिती अहवाल रद्द करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यावरून खडसे यांना नोटीस बजावण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. के.एल. वडणे यांनी १८ जुलै ला दिला आहे.\nअंजली दमानिया व इतरांनी संगनमताने तसेच धनादेश चोरून त्यावर खोटा मजकूर लिहून बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून त्याचा गैरफायदा घेतला, अशी तक्रार माजी मंत्री खडसे यांनी १३ जून ला मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून दाखल एफआयआर रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशा विनंतीची याचिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खंडपीठात दाखल केली. त्यावरून न्यायालयाने हा आदेश दिला. या अर्जावर २१ ऑगस्ट २०१८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.\nPrevious articleकसबा पेठेत १७ वर्षीय तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nNext article‘सावजाची शिकार मीच करणार, त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही’ – उध्दव ठाकरे\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nमध्य प्रदेशमध्ये बसपा ठरणार किंगमेकर; मायावतींनी आमदारांना दिल्लीत बोलावले\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nकोंढव्यात अंगात दैवी शक्ती येत असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीसह तरुणीवर लैंगिक...\nरिझर���व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n२०१९ चा संग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ;...\nखंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डब्बा रुळावरून घसरला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Trivar_JayJaykar_Rama", "date_download": "2018-12-15T20:51:43Z", "digest": "sha1:VJUP3ZV326C6SGQJEUMZJQZZOXNMFOAP", "length": 5389, "nlines": 70, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "त्रिवार जयजयकार रामा | Trivar JayJaykar Rama | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nत्रिवार जयजयकार, रामा, त्रिवार जयजयकार\nपुष्पक यानांतुनी उतरलें स्वर्गसौख्य साकार\nतुला चिंतिते सुदीर्घ आयु\nपुलकित पृथ्वी, पुलकित वायु\nआज अहल्येपरी जाहला नगरीचा उद्धार\nसानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार\nतव दृष्टीच्या पावन स्पर्शे\nआज मांडिला उत्सव हर्षे\nमनें विसरलीं चौदा वर्षे\nसुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार\nतुझ्या मस्तकी जलें शिंपतां\nसप्त नद्यांना मिळो तीर्थता\nअभिषिक्ता तुज जाणिव देतां\nमुनिवचनांचा पुन्हां हो‌उं दे अर्थासह उच्चार\nपितृकामना पुरी हो‍उं दे\nरामराज्य या पुरीं ये‍उं दे\nतें कौसल्या माय पाहुं दे\nराज्ञीसह तूं परंपरेनें भोग तुझा अधिकार\nप्रजाजनीं जें रचिलें स्वप्‍नीं\nमूर्त दिसे तें स्वप्‍न लोचनीं\nराजा राघव, सीता राज्ञी\nचतुर्वेदसे लोक पूजिती रघुकुलदीपक चार\nरामराज्य या असतां भूवर\nविचारांतलें सत्य आणतिल अयोध्येंत आचार\nसमयिं वर्षतिल मेघ धरेवर\n\"शांतिः शांतिः\" मुनी वांच्छिती, ती घेवो आकार\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- २२/३/१९५६\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- समूहगान.\nअभिषिक्त - ज्याच्यावर अभिषेक झाला आहे असा, राजा.\nअहल्या - ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्‍नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला.\nपुष्पक - कुबेराचे (देवांचा खजिनदार) विमान.\nतांडा चालला रे गड्या\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://mandarwaani.blogspot.com/2011/10/", "date_download": "2018-12-15T21:32:04Z", "digest": "sha1:OL6UVA5QITP3USNSTST7XZHTLGX675AA", "length": 23978, "nlines": 209, "source_domain": "mandarwaani.blogspot.com", "title": "गोष्टी मनातल्या: October 2011", "raw_content": "\nस्थळ: MTDC, मोहर्ली, ताडोबा\nया ट्रिपमधे आम्हाला नाईक म्हणून एक कुटंब भेटले. Nice and very friendly family... मृण्मय आणि त्यांचा मुलगा ध्रुव यांची चांगली मैत्री झाली होती. शेवटच्या दिवशी आम्ही कॉन्टॅक्टस exchange करत होतो, तेव्हा ध्रुवच्या बाबाने मृण्मयला विचारले:\nकाका: अरे मला तुझा पत्ता सांगतोस का\n(असे म्हणून त्याने टेबलवर पत्ता सांगायला सुरुवात केली. एका टोकापासून दु‌सर्‍या टोकापर्यंत हात फिरवत जोरजोरात चालू होते)\nमृण्मय: असे इथून यायचे straight.. बाबा straightच यायचे ना श्रद्धामामीकडून (For him the starting point is always the day care\nमी: हो सरळच यायचे.\nमृण्मय: (कुठली तरी अगम्य नावे वापरून परत..) बाबा, मग Right घ्यायचा ना\nमृण्मय: आपल्या घरी यायला\nबाबा: हो, चांदणी चौकातून Right घ्यायचा..\nमृण्मय: मग असं वंडर फ्युचुरामधे यायचे.\nआणि मग जिना चढून वर यायचे. तिथे लिफ्ट असते.\nती बंद असेल तर जिना चढून वर यायचे\nआणि ती चालू असेल तर लिफ्टमधे शिरायचे आणि ५ नंबरचे बटण दाबायचे.. मग आमच्या घरी पोहोचाल\n ५ मजले चढून यायचे\nमृण्मय: हो लिफ्ट बंद असेल तर..\nकाका: अरे, खूपच उंच आहे रे.. तुमच्याकडे बादली वगैरे नाही का\nकाका: बादली खाली सोडायची आणि मी मग त्यात बसेन, मग ती वर ओढायची\nमृण्मय: \"आमच्याकडे असले काही नाही....\"\nलग्नाला उणे-पुरे वर्ष नाही झाले तोच यांच्यात बदल व्हायला लागला आहे. हल्ली मला फारसा वेळ देत नाहीत हे. पुर्वी कसे तासन्‌ तास बोलत बसायचो, वेळ कमी पडायचा. बोलायला विषय नाही असे कधी झालेच नाही. हा नाही, तर तो विषय असायचाच. कधी माझ्या मित्र-मैत्रिणी, तर कधी त्याचा गिर्यारोहणाचा ग्रुप. माझ्या नाटकातल्या मजा, तर त्याच्या ट्रेकिंगमधले अनुभव. आई-आप्पांची होणारी मजा आणि माझ्या नाटकांमुळे ममा-पप्पांना वाटणारी काळजी. कितीतरी वेळ बोलत बसायचो. पण आता ते नाही. मोठ्या मुष्कीलीने कशीबशी १५-२० मिनिटे मिळतात रात्री झोपायच्या आधी. तेही स्वारी दमलेली नसेल तर. नाहीतर आहेच दुसर्‍या दिवसाची वाट बघणे. काल पण असेच झाले. मला नवीन नाटक मिळते आहे. त्याच्याबद्दल बोलायचे होते. तर स्वारी आली दमून. त्यात कंपनीत चिडचिड झालेली होती. हाताखालचे लोकं कामं करत नाहीत आणि मग घेतात डोक्यात राख घालून. घरी बायको आहे, तिलाही वेळ दिला पाहीजे, तिच्याशी बोलले पाहीजे वगैरे काही नाही. जरा भाजीला तिखट जास्त काय झाले तर लगेच भाजी टाकून दिली. काही बोलले पण नाहीत तसेच आडवे झाले. दोन शब्द पण बोलले नाहीत. सकाळी उठून काही समजायच्या आत पोहोचले पण ऑफीसमधे. आता आज परत असेच होईल. मग मी नव्या नाटकाबद्दल कधी बोलू यांच्याशी\nआज काल जरा चिडचिडच होते माझी हिच्यावर. कंपनीतला सगळा राग तिच्यावर निघतो. तिला मी घरी आल्यावर माझ्याशी खूप बोलायचे असते. मी पूर्वीसारखा तिच्याशी बोलत नाही ही तिची तक्रार काही फारशी चुकीची आहे अशातला भाग नाही, पण मी तरी काय करू हल्ली फारसा वेळच मिळत नाही इतर काही करायला. आणि कंपनीतल्या गोष्टींमधे तिला ईंटरेस्ट नसतो. मग मी बोलणार तरी कशावर. ट्रेकींग पण हल्ली बंद झाले आहे. त्यामुळे बदल पण काहीच होत नाही. आता हे हातातले प्रोजेक्ट पूर्ण झाले कि तिला मस्त कुठेतरी बाहेर घेऊन जायचा विचार आहे. मस्त सरप्राईज होईल तिला. काल रात्री त्याच विचारात होतो. वेगवेगळी ठिकाणे, किती दिवस, कधी – हेच सगळे डोक्यात चालू होते. त्यात ती नव्या नाटकाबद्दल बोलत होती. म्हणजे मला ही ट्रिप तालमी चालू व्हायच्या आत करायला पाहीजे. म्हणजे प्रोजेक्ट पण जरासे आधीच संपवले पाहीजे. त्याच नादात आज सकाळी लवकर कंपनीत जायचा विचार पक्का केला. जेवण करून लगेच झोपलो आणि भल्या पहाटे ऑफीसला पोहोचलो. पण त्या गडबडीत तिच्याशी नाटकाबद्दल बोलायचे राहूनच गेले. आता आज मात्र बोललेच पाहीजे.\nटीप: ही संकल्पना श्री. सुधीर गाडगीळ यांच्या \"शब्द\" या \"चतुरा\" मासिकातील लेखमालेवरून घेतली आहे.\nLabels: गद्य, तो आणि ती, पुन:प्रकाशित, मुक्त चिंतन\nकाही दिवसांपूर्वी, घरी परत येत असताना, मृण्मयला खूप झोप येत होती. त्याला जागे ठेवण्यासाठी मी काहीतरी करून त्याला गुंतवून ठेवत होतो बोलण्यात. त्यातलाच एक संवाद:\nमी: अरे तो लाल दिऊ बघितलास का\nमृण्मय: तो कसला दिऊ आहे बाबा\nमी: अरे त्याची ना वेगळीच गंमत आहे...\nमृण्मय: सांग ना बाबा..\nमी: अरे, आकाशातून विमाने जातात ना, त्यांना दिवसा प्रकाशामुळे टॉवर कुठे आहे ते दिसते. पण रात्री कसे दिसणार अंधार असतो ना... त्यांना कळावे रात्री कि इथे टॉवर आहे, म्हणून दिऊ लावला आहे तिथे.\nहे मग घरी पोहोचल्यावर आईला सांगून झाले. मग काही दिवस याच गोष्टीचे \"Repeat Telecast\" चालू होते. गेले बरेच दिवस या \"लाल दिऊची\" चर्चा झाली नव्हती. काल ताडोब्याहून परत येताना, परत मृण्मयला जागे ठेवण्याचे प्रयत्न चालू होते. And this time it was Meghana keeping him awake (and herself too). तोच लाल दिऊचा संवाद असा उलगडला\nबाबा: अरे मृण्मय, तो लाल दिऊ दिसतो आहे का त्याची गोष्ट सांग ना आईला...\nआई: काय गोष्ट आहे रे ती\nमृण्मय: अगं आई, विमानाला दिसले पाहिजे ना, म्हणून तो दिऊ आहे.\nआई: पण विमान इथे थोडेच उतरणार आहे\nमृण्मय: अगं आई.. विमानाला आकाशात दिसले पाहीजे ना, नाहीतर त्यांची धडक होईल ना\nमृण्मय: अंधारात विमानाला दिसले नाही दुसरे विमान, तर धडक होईल ना त्यांची, म्हणून तो दिऊ लावला आहे\nकधी फुलपाखराला वाटले असेल का की सागरात डुबकी मारावी मस्त लाटांवर आरुढ होवून खुशाल डुलकी काढावी मस्त लाटांवर आरुढ होवून खुशाल डुलकी काढावी ते सततचे भिरभिरणे थांबवून जरा विश्रांती घ्यावी ते सततचे भिरभिरणे थांबवून जरा विश्रांती घ्यावी नसावे वाटंत. एका फुलावरून दुसर्‍या फुलावर जाण्यात जी मजा असेल ती कैक पटीने जास्त असावी. प्रत्येक फूल कसे वेगळे. कोणाचा रंग आकर्षक, तर कोणाचा सुगंध. कोणाच्या पाकळ्या मनमोहक तर कोणाचे परागकण. प्रत्येक फूल म्हणजे एक वेगळा अनुभव असावा. आणि त्या अनुभवाचीच नशा फुलपाखरांला चढत असावी. नाहीतर कोण उगाच कशाला अशी भ्रमंती लावून घेईल स्वतःच्या पाठीशी\nLabels: पुन:प्रकाशित, मुक्त चिंतन\nघर म्हणजे फक्त तू आणि मी नाही,\nघर म्हणजे फक्त वीटा आणि भिंती नाहीत\nघर म्हणजे दोन कुटंबांचा संगम\nत्यात तुझे आणि माझे असे भेद करायचे नाहीत\nपण फक्त नियमांनी घर बनत नाही\nआणि संयमाशिवाय घर तगत नाही\nघर म्हणजे तुझा माझा संवाद\nनको तिथे एकही विसंवाद\nयदाकदाचित झाले जरी वादविवाद\nतरी देऊ एकमेकांच्या सादेला साद\nजिवाभावाचा सोबती, असा अचानक निघून गेला,\nजाताना जीवन जगायची आसच घेवून गेला\nती शेवटची आर्त हाक, ती व्याकुळ नजर,\nबोलायचे होते बरेच काही, पण शब्द अडकले ओठांवर\nजगन्नियंत्याशी केली कितीही मारामारी,\nतरीही शेवटचे शब्द – I am sorry\nआता संपले सगळे, काहीच नाही उरले\nअजून काही सहन करायचे त्राण नाही उरले\nLabels: कविता, पुन:प्रकाशित, वेदना\nभल्या पहाटे जाग आली. उठून बाल्कनीत आले तर नुकतेच कुठे फ़ुटायला लागले होते. सूर्य अजून वरती यायचा होता. पक्षांची किलबिल सुरु होती. थंड हवेच्या झुळुकीने मन प्रसन्न झाले. गेल्या कित्येक दिवसात असा अनुभव घेतलाच नव्हता. खाली उतरले तर काय, दवबिंदूनी पाने मोहरून गेली होती, फुले नुकतीच उमलायला लागली होती. \"फुलराणी\" कविता आठवली:\nहिरवे हिरवे गार गालिचे,\nफुलराणी हि खेळत होती\nतिथेच बसले मग जरा, फुलाकडे बघत. त्या इवल्याशा विश्वात काय काय हालचाली होत असतील याचा विचार करत. एका नव्या जीवाचे या दुनियेत येणे, पण मानवी जन्मापेक्षा संपूर्णपणे भिन्न. आयुष्य किती तर जेमतेम काही तास पण त्या थोड्याश्या वेळातच काय ते होवून जाणार. एखादयाच्या नशिबी गजरा, तर दुस‍र्याच्या प्रक्तनात तसेच गळून जमिनीवर पडणे. एखादे देवाच्या मस्तकी पोहोचेल तर एखाद्याच्याच नशिबात भ्रमराची साथसंगत. त्या फुलाला हे सगळे जाणवत असेल का पण त्या थोड्याश्या वेळातच काय ते होवून जाणार. एखादयाच्या नशिबी गजरा, तर दुस‍र्याच्या प्रक्तनात तसेच गळून जमिनीवर पडणे. एखादे देवाच्या मस्तकी पोहोचेल तर एखाद्याच्याच नशिबात भ्रमराची साथसंगत. त्या फुलाला हे सगळे जाणवत असेल का कि ते पूर्णपणे अनभिज्ञ असेल या सर्व शक्यतांबाबत कि ते पूर्णपणे अनभिज्ञ असेल या सर्व शक्यतांबाबत\nआणि अचानक माझ्या चेहेर्‍यावर सूर्याची कोवळी किरणे विसावली आणि माझे डोळे मिटले गेले. त्या एका क्षणात रंगांची कित्येक आवर्तने माझ्या डोळ्यापुढे नाचून गेली आणि शेवटी उरला तो फक्त पिवळा – सोनेरी पिवळा रंग … सूर्याचा रंग.\nदव हळूहळू कमी होत चालले होते. एका पानावर एकच टपोरा बिंदू उरला होता. सूर्याच्या किरणांनी तो उजळून निघाला होता, इतक्यात एक वार्‍याची खुळुक आली आणि त्यासरशी तो मोती खाली पडला.\nते मगाचचे फूल आता पूर्णपणे उमलले होते. येणार्‍या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज मी ही मग उठले – कामाच्या आठवणीने. परत फिरले – येणार्‍या कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज होवून \nLabels: गद्य, पुन:प्रकाशित, मुक्त चिंतन, स्फुट\nपण लिहिल्याशिवाय राहवत पण नाही\nकविता लिहू कि कथा लिहू\nमजा लिहू कि व्यथा लिहू\nपण हे सगळे कोणासाठी\nएकदा वाटते सोडून देऊ सगळे\nकारण आपण नाही जगावेगळे\nआम्ही तर पामर दुसरे काय\nअचानक एक खजिना गवसला आहे... नाही नाही, पैशाचा नाही, माझ्याच जुन्या काही लिखाणाचा... कुठल्यातरी तंद्रीत लिहिलेल्या कविता, चारोळ्या, स्फुटलेखन वगैरे वगैरे. त्यावेळेस काय भूत डोक्यात होते कोणास ठाऊक, पण तेव्हा \"anonymously\" लिहून ठेवलेले हे साहित्य परत सापडले आहे. पुढिल काही दिवस मी हे साहित्य () ब्लॉगवर लिहिणार आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा\nतो आणि ती (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118061200006_1.html", "date_download": "2018-12-15T20:22:57Z", "digest": "sha1:7EBANZHTXJEOVTMYICZI27Q7LY4K4X6I", "length": 7736, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "\" या आईपणाला एक बटन हवं होतं \" | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n\" या आईपणाला एक बटन हवं होतं \"\n\" या आईपणाला एक बटन हवं होतं ...\nमायेचं बटन सहज ..\nतरी करता आलं असतं ..\nकमी करता आला असता ..\nसतत शंकांचं बटन ..\nम्युट करता आलं असतं ..\nया आईपणाला एक बटन हवं होतं ...\nकिती दूरवर पोहोचते ...\nया आईपणाची रेंज ...\nमुलांच्या विचारा शिवाय ..\nदुसरा नसतो चेंज ..\nसेटिंग मध्ये जाउन जरा ..\nऑन ऑफ करता ..\nअगदीच नॉट रिचेबल वाटलं,\nतर आज नेट वर्क नाही ..\nम्हणून गप्प बसता आलं असतं ..\nया आईपणाला एक बटन हवं होतं ..\nमूड मध्ये असली ..\nकि \" आई ग माझी \" म्हणत ..\nऑडिओ विडीओ रेकोर्डिंग ..\nतरी करता आलं असतं ..\nया आईपणाला एक बटन हवं होतं ...\nताम्हण, पंचपात्र, निरांजन घासून लख्ख केलं तिने.....\nशिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा 'शिक्षा' लघुपट\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-12-15T20:25:29Z", "digest": "sha1:JJTYIEAT2WLZL7YTR5XCIADLQJFXDXQO", "length": 4011, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२२४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२२४ मधील जन्म\nइ.स. १२२४ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२२० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी ०२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mandarwaani.blogspot.com/2012/10/", "date_download": "2018-12-15T21:02:16Z", "digest": "sha1:LZPRT626UHCSNRB3MCID72QH4KCB7LHT", "length": 3628, "nlines": 85, "source_domain": "mandarwaani.blogspot.com", "title": "गोष्टी मनातल्या: October 2012", "raw_content": "\nदिवाळीची खरेदी चालू होती. आत दुकानात गर्दी होती म्हणून मी आणि मृण्मय दुकानाबाहेर बसलो होतो. मृण्मयची बडबड सुरु होती.\nमृण्मय: बाबा, मला आत आईकडे जायचे आहे.\nमी: अरे, आई ड्रेस ट्राय करते आहे. थांब इथेच...\nमृण्मय: तुला कसे माहित\nमी: अरे मी आणि आई सगळं सांगतो ना एकमेकांना..\nमृण्मय: मग मला का नाही सांगत तुम्ही\nमी: अरे तुला कळत नाही ना अजून सगळे... थोडा मोठा झालास की सांगू..\nमी: मी ऑफिसचे नाही कि नाही सांगत सगळे..\nमृण्मय: सांग ना.. कळते मला..\nमी: मी ऑफिसमधे कोड लिहितो ना, ते कसे कळणार तुला...\nमृण्मय: अरे, एक ब्लॉक असतो. त्याच्या खाली लिहिलेले असते कि काय लिहायचे आहे त्या ब्लॉक मधे\nमृण्मय: त्या ब्लॉकमधे काही ब्लॅक असतात आणि काही व्हाईट असतात. ब्लॅकमधे काही लिहायचे नसते..\nआणि मी कपाळावर हात मारून घेतला\nLabels: मराठी, मृण्मय, विनोद\nतो आणि ती (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-sx610-hs-digital-camera-white-price-pe95aY.html", "date_download": "2018-12-15T21:08:24Z", "digest": "sha1:KMBUCLZBZ5DZWQM7N3DNAG2ABN2WSLOZ", "length": 19104, "nlines": 431, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणार��\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम किंमत Jul 25, 2018वर प्राप्त होते\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईटइन्फिबीएम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 11,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 119 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट वैशिष्ट्य\nमॉडेल नाव SX610 HS\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.2 Megapixels MP\nसेन्सर सिझे 1/2.3 type\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस NTSC, PAL\nईमागे स्टॅबिलिझेर Lens-shift type\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 inch inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 922,000 dots\nविडिओ डिस्प्ले ��ेसोलुशन 1920 x 1080\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 316 पुनरावलोकने )\n( 80 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 37 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 586 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 318 पुनरावलोकने )\n( 346 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\nकॅनन पॉवरशॉट सक्स६१० हंस डिजिटल कॅमेरा व्हाईट\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T20:13:24Z", "digest": "sha1:HGLMTF7M6U3X2NVHBE5RF6DITNSPPEQ4", "length": 17924, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘लोकांनी गोमांस खाणे बंद केले, तर मॉब लिंचिंग थांबेल’; राष्ट्रीय स्वयंसेवक चे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh ‘लोकांनी गोमांस खाणे बंद केले, तर मॉब लिंचिंग थांबेल’; राष्ट्रीय स्वयंसेवक चे...\n‘लोकांनी गोमांस खाणे बंद केले, तर मॉब लिंचिंग थांबेल’; राष्ट्रीय स्वयंसेवक चे नेते ���ंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nनवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार म्हणाले आहेत की, जर लोकांनी बीफ खाणे बंद केले, तर देशात मॉब लिंचिंग होणार नाही. राजस्थानच्या अलवरमध्ये गोतस्करीच्या आरोपात झालेली रकबर खानच्या हत्येवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात इंद्रेश कुमारांनी हे वक्तव्य केले आहे.\nमुस्लिमांमध्ये काम करणारी आरएसएसची संघटना राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी असेही म्हटले की, मॉब लिंचिंगचे स्वागत केले जाऊ शकत नाही. परंतु जर लोकांनी गायीचे मांस खाणे बंद केले, तर असे गुन्हे थांबतील.\nते म्हणाले की, जगातील असा कोणताही धर्म नाही, जो गोहत्येला परवानगी देतो. इंद्रेश कुमार यांनी दावा केला की, इस्लामपासून ते ख्रिश्चन धर्मापर्यंत गोहत्येला थारा नाही.\nइंद्रेश कुमार यांच्याशिवाय भाजप नेते विनय कटियार यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांनी गायीला स्पर्श करण्याआधी अनेक वेळा विचार करावा. हा या देशातील कोट्यवधी जनतेच्या भावनेचा प्रश्न आहे.\nअलवरच्या रामगढ परिसरात २० जुलैच्या रात्री उशिरा काही जणांनी गोतस्करीच्या संशयावरून रकबर खानला बेदम मारहाण केली होती. यानंतर पोलिस रकबरला पोलिस स्टेशनला घेऊन गेले. आरोप आहे की, पोलिसांनी रकबरला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी सर्व गायींना गोशाळेत सोडले. त्यांनी रकबरला हॉस्पिटलला नेण्यामध्ये खूप उशीरही केला. यामुळे उपचाराविना रकबरचा मृत्यू झाला.\nराजस्‍थान सरकारने आपली बेजबाबदारी कबूल केली आहे. याप्रकरणी ५ पोलिस कर्मचाऱ्यांना शिक्षा देण्यात आली आहे. याअंतर्गत इंचार्ज इंस्पेक्टर सुभाष शर्माला निलंबित करण्यात आले, तर एएसआय मोहन चौधरीची बदली करण्यात आली आहे. याशिवाय त्या वेळी ड्यूटीवर हजर असलेल्या आणखी ३ पोलिसांचीही बदली करण्यात आली आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक चे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nPrevious articleआजपासून महाराष्ट्र बंद: मराठा क्रांती मोर्चाची हाक; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nNext articleरहाटणीत व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या; मारेकरी सीसीटीव्हीत कैद\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा म��त्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का\n‘गडचिरोलीच काय, घरात बसेन’ पण… ; पोलीस उपअधीक्षकांचे आमदार हसन मुश्रीफ,...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nभाजप मध्यप्रदेशात सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही- शिवराज सिंह चौहान\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमहाआघाडीला घाबरू नका, त्यांच्यावर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा –...\n‘या’ गावात अजब फतवा; महिलांनी गाऊन परिधान केल्यास २ हजारांचा दंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.html", "date_download": "2018-12-15T20:22:27Z", "digest": "sha1:6KKMVUAILWOK7BES6KPHZRGBEY47IIBN", "length": 29532, "nlines": 299, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | आमची माहिती सुरक्षित आहे का?", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » युवा भरारी » आमची माहिती सुरक्षित आ��े का\nआमची माहिती सुरक्षित आहे का\nमित्रहो, मागील सायबर कट्ट्याद्वारे आपण ‘इंटरनेटवर राज्य कुणाचे’ या विषयावर काही माहिती मिळवली.तो मजकूर आपल्या वाचनात येईपर्यंत अजून एक धक्कादायक बातमी घडली.\n‘तीन वर्षांत १०३० सरकारी वेबसाईट हॅक’ या मथळ्याखाली आलेली ही बातमी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल.भारत सरकारचे गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी लोकसभेत दिलेली माहिती पुढीलप्रमाणे-\nसन २०१०, २०११, २०१२ व मार्च २०१३ पर्यंत अनुक्रमे ३०३, ३०८, ३७१ व ४८ अशा एकूण १०३० सरकारी वेबसाईट हॅक झाल्या आहेत. यापुढे अशीही आश्‍वासने देण्यात आली की,‘सरकारी वेबसाईटवरील संवेदनशील माहिती हॅक होण्यापासून वाचविण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत.’\nमित्रहो, ही बातमी प्रकर्षाने आपल्या निदर्शनास पुन: आणण्याचे कारण एवढेच आहे की, आमचे सरकार गेल्या तीन वर्षांत संगणकीय क्षेत्रातील सुरक्षेसाठी काय करीत आहे, हे तुमच्या लक्षात यावे. मी तर असेही म्हणेन की,संगणकीय क्षेत्रातील सुरक्षा किंवा ‘सायबर सिक्युरिटी’ ही बाब आमच्या सरकारने अजूनही पुरेशी गंभीरतापूर्वक घेतलेली नाही.मागील तीन वर्षांचे आकडे अभ्यासले तर असे आढळून येईल की, दरवर्षी हॅक होणार्‍या संकेतस्थळांच्या संख्येत वाढच होते आहे. जर आम्ही सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करत आहोत, तर या संख्येत घट व्हायला हवी. मात्र, सद्यपरिस्थितीत चित्र याउलट दिसून येत आहे. असो.\nमित्रहो, दिवसेंदिवस ही संख्या का वाढत आहे यामागचा तांत्रिक भाग समजावून घेणे फार गरजेचे आहे.भारत सरकारच्या अखत्यारित येणार्‍या सर्व विभागांची तसेच सर्वच राज्य सरकारांच्या अखत्यारित येणार्‍या सर्व विभागांची तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानावर चालविण्यात येणारे सर्वच उपक्रम या सर्वांची संकेतस्थळे निर्माण करण्याचे तसेच त्यांना सुरक्षित ठेवण्याचे कार्य हे ‘नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर’ (एनआयसी) या संस्थेकडे आहे. थोडक्यात म्हणजे या संस्थेद्वारे भारत सरकारची सर्व संगणकीय सुरक्षेची देखभाल केली जाते. ही एक अतिशय प्रतिष्ठित संस्था असून, तेथे तज्ज्ञ व्यक्ती कार्यरत असतात.\nपण एवढ्या तज्ज्ञ व्यक्ती असताना दरवर्षी हॅक होणार्‍या संकेतस्थळांच्या संख्येत भर पडत आहे.म्हणजेच त्या तज्ज्ञ व्यक्तींचे ज्ञान एकतर अद्ययावत नाही किंवा त्यांच्या तज्ज्ञतेवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे.\nया सर्व सरकारी संकेतस्थळांमार्फत भारतभर कोणतीही अफवा पसरविणे, खोटी माहिती प्रदर्शित करणे, बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे, संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती नष्ट करणे, संकेतस्थळावर उपलब्ध असणार्‍या माहितीचा गैरवापर करणे हे सर्वच या हॅकर्सना शक्य आहे. मध्यंतरी पुणे व बंगलोर येथे उत्तरपूर्वीय राज्यातील हिंसाचाराबाबत खोटी अफवा पसरवून जो प्रकार घडला, तो तर एक छोटासा नमुना होता. याहीपेक्षा भयानक गोष्टी, ज्यांची कल्पना आज बहुतांशी लोक करूही शकत नाही,अशा घटना संकेतस्थळ हॅक होण्यामुळे होऊ शकतात.\nआणि म्हणूनच आपण सरकारला किंवा सरकारी संकेतस्थळांमार्फत जी माहिती देत असतो त्याच्या सुरक्षिततेवरही एक मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. मित्रहो, सध्या ‘आधार कार्ड’ हा भारत सरकारचा एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे.याद्वारे सर्व भारतीय नागरिकांची काही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात आली असून, ती माहिती बर्‍याच ठिकाणी कामी पडणार आहे.\nजर आमचा संगणकीय सुरक्षेबाबतचा दृष्टिकोन एवढा कामचलाऊ किंवा वरवरचा दिखाऊपणा करणारा असेल, तर तीही माहिती किती सुरक्षित असू शकेल, याचा सर्वच वाचकांनी विचार केला पाहिजे व स्वत: यावर विचारमंथन करून काही उपाययोजनांच्या सूचना केल्या पाहिजेत.\nमित्रहो, संगणकीय सुरक्षा किंवा सायबर सिक्युरिटी हा विषय सर्वच इंटरनेट वापरकर्त्यांनी विचार करण्याचा आहे. कारण, याद्वारे तुमचे सर्वांत जास्त वैयक्तिक नुकसान होणार आहे.तुमच्या वैयक्तिक माहितीद्वारे सर्वांत जास्त तुम्हालाच नुकसान सोसावे लागू शकते आणि म्हणून तुम्हीच या माहितीचे काळजीपूर्वक रक्षण केले पाहिजे.\nमित्रहो, हा विषय हाताळण्याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या बहुतांशी राज्यकर्त्यांना किंवा प्रशासकीय सेवेत वरिष्ठ पदांवर असणार्‍या अधिकार्‍यांना या विषयाचे गांभीर्य अजूनही पुरते कळलेले नाही. त्यांची अर्ध्याहून जास्त कारकीर्द या माध्यमांविना गेल्यामुळे आणि त्यातील ९० टक्के राज्यकर्ते व अधिकारी अजूनही या माध्यमांपासून दूर असल्यामुळे त्यांना याची प्रखरता किंवा यातील धोके संभवण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.\nविचार करा २०२० मध्ये भारत हा सर्वांत तरुण लोकशाही देश असणा�� आहे आणि आजच्या तरुणाईची १०० टक्के मदार ही तंत्रज्ञानावर आहे.म्हणजेच आजच्या संपूर्ण तरुणाईच्या माहिती तंत्रज्ञान सुरक्षेची जबाबदारी ही सध्यातरी अशा व्यक्तींच्या हातात आहे ज्यांना याबाबत कोणतीही प्राथमिकही माहिती नाही.\nमित्रहो, आजच्या तरुणाईला या सायबर कट्ट्याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की,तुमच्या माहितीची सुरक्षा हा तुमचा मूलभूत अधिकार असून, तो प्राप्त करण्यासाठी तुम्हालाच झटावे लागणार आहे.\nतुमचे याबाबतचे विचार जरूर कळवा. पुढील काही भागात अजून काही उपाययोजनांबाबत चर्चा करू या.\nपंढरीची वारी आणि तरुणाई \nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आं��्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nरावण, फेसबूक आणि तरुणाई\n‘‘गर्भवती मॉं ने बेटी से पुछा क्या चाहिये तुझे बहन या भाई मॉं : किसके जैसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-online-admission-student-67614", "date_download": "2018-12-15T21:42:07Z", "digest": "sha1:Q5MIAQILRIASVUZL7SNG3KR3KNOUZNQW", "length": 11928, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news online admission student खुल्या ऑनलाइन फेरीत 93 विद्यार्थ्यांना प्रवेश | eSakal", "raw_content": "\nखुल्या ऑनलाइन फेरीत 93 विद्यार्थ्यांना प्रवेश\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nपुणे - अकरावी प्रवेशाच्या खुल्या ऑनलाइन फेरीत आज गट क्रमांक एकमधील (80 ते 100 टक्के गुण मिळालेल्या) 93 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यापैकी 55 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेतला आहे.\nपुणे - अकरावी प्रवेशाच्या खुल्या ऑनलाइन फेरीत आज गट क्रमांक एकमधील (80 ते 100 टक्के गुण मिळालेल्या) 93 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यापैकी 55 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेतला आहे.\nउर्वरित 38 विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत जाऊन प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. गट क्रमांक दोनमधील (60 ते 100 टक्के गुण मिळविलेले) विद्यार्थ्यांच्या फेरीसाठी उद्या (ता. 22) सायंकाळी पाच वाजता रिक्त जागांचा तपशील प्रवेशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. या गटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश 23 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या काळात होतील. खुल्या फेरीमध्ये आरक्षणाचे नियम डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nशिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर याबाबत म्हणाले, \"\"खुल्या फेरीमध्ये \"प्रथम अर्ज करणारास ��्रथम प्रवेश' या तत्त्वावर देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानेच घेतलेला आहे. या आधी झालेल्या पाच फेऱ्यांमध्ये आरक्षणाचे सर्व नियमांचे पालन करून अंमलबजावणी केलेली आहे. परंतु, अकरावीच्या रिक्त राहिलेल्या अधिक जागा आणि उर्वरित विद्यार्थ्यांची कमी संख्या याचा विचार करून प्रवेश प्रक्रिया लवकर संपविण्यासाठी या खुल्या फेरीचे आयोजन केलेले आहे.''\nओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nऔरंगाबाद - सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nमुंबई - सहायक कक्षाधिकारी ते कक्षाधिकारी या पदाची पदोन्नती रखडल्यामुळे मंत्रालयातील १२५ जणांची कक्षाधिकारी पदाची स्वप्ने टांगणीवर आहेत. परिणामी,...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-police-officer-arrested-62605", "date_download": "2018-12-15T21:55:34Z", "digest": "sha1:OARYDBZXXU7IQKSRFHAGURKFOUUDLQ6H", "length": 13574, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news police officer arrested सुनेचा छळ करणाऱ्या फौजदाराला अटक | eSakal", "raw_content": "\nसुनेचा छळ करणाऱ्या फौजदाराला अटक\nगुरुवार, 27 जुलै 2017\nजळगाव - विवाहितेचा छळ करून पीडितेच्या आत्याला मारहाण केल्याची घटना शहरातील उस्मानिया पार्कमध्ये घडली. जखमी महिलेची प्रकृती गंभीर असून, तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nप्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्यालयात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक सासऱ्याला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nजळगाव - विवाहितेचा छळ करून पीडितेच्या आत्याला मारहाण केल्याची घटना शहरातील उस्मानिया पार्कमध्ये घडली. जखमी महिलेची प्रकृती गंभीर असून, तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nप्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्यालयात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक सासऱ्याला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nशहर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केल्यानुसार, बाहेरील जिल्ह्यात नियुक्त उपनिरीक्षकाची पत्नी मिसबा अझरुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून पती अझरुद्दीन शेख, सासू रुकसानाबी शेख, सासरे हुसनोद्दीन अब्दुल कादर शेख, जेठ वसीम शेख, दीर मोहसीन शेख, नणंद मुबशरा शेख यांच्याविरुद्ध हाणामारी, कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. यातील पती अझरुद्दीन शेख, जेठ वसीम शेख, दीर मोहसीन शेख व नणंद मुबशरा शेख यांनी अटकपूर्व जामीन मिळविला. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सून मिसबा शेख या रस्त्याने घरी जात होत्या. यावेळी सासू-सासरे यांनी आपल्या कारने येऊन विवाहितेची आत्या नसरीनबानो लतीफ शेख यांना हुसोनोद्दीन शेख यांनी गाडीवर आपटून जोरात ढकले. या मारहाणीत नसरीनबानो यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन मेंदूत अंतर्गत रक्तस्राव झाल्याने प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत. परिणामी याप्रकरणी फिर्यादीचा पुरवणी जबाब नोंदवून संशयित आरोपींविरुद्ध वाढीव कलम लावण्यात आले. त्याअनुषंगाने पोलिसांनी उपनिरीक्षक हुसनोद्दीन अब्दुल कादर शेख यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्या. कांबळे यांनी संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-12-15T21:24:28Z", "digest": "sha1:OMSX5N27KWSVLCAQYCBCNLQHN3AUKPKB", "length": 5468, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १६३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १६३० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६०० चे १६१० चे १६२० चे १६��० चे १६४० चे १६५० चे १६६० चे\nवर्षे: १६३० १६३१ १६३२ १६३३ १६३४\n१६३५ १६३६ १६३७ १६३८ १६३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १६३०‎ (२ क, १ प)\n► इ.स. १६३१‎ (१ क, १ प)\n► इ.स. १६३२‎ (२ क, १ प)\n► इ.स. १६३३‎ (२ क, १ प)\n► इ.स. १६३४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १६३५‎ (१ क, १ प)\n► इ.स. १६३७‎ (१ क, १ प)\n► इ.स.च्या १६३० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n► इ.स.च्या १६३० च्या दशकातील मृत्यू‎ (१ क)\n\"इ.स.चे १६३० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६३० चे दशक\nइ.स.चे १७ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T21:44:45Z", "digest": "sha1:2DXRLQIMQSH4PLMALZMFM3UGP6LH6RN2", "length": 10398, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्पन्न दाखल्याच्या अटीने आरटीई प्रवेशाची परवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्पन्न दाखल्याच्या अटीने आरटीई प्रवेशाची परवड\nपुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्‍के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही. मात्र, आरटीईचे ऑनलाइन अर्ज करताना तहसीलदार कार्यालयाकडून उत्पन्नाचा दाखला बंधनकारक करण्याचा निर्णय ऐनवेळी शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी ऑनलाइन अर्ज भरताना नव्हे, तर प्रत्यक्ष शाळेत प्रवेश घेताना उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक होता. आता शिक्षण विभागाने घाईघाईने उत्पन्नाच्या दाखला अनिवार्य केल्याने आरटीई प्रवेशासाठी पालकांची परवड होणार असल्याची चिन्हे आहेत.\nआरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन प्रवेश म्हणजेच कोणत्याही कागदपत्राची आवश्‍यक नसताना ही प्रक्रिया राबविणे. मात्र यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल केल्याने ऑनलाइन प्रवेशाचा खेळखंडोबा होणार असल्याचे चित्र आहे. कारण यंदा ऑनलाइन अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला अनिवार्य केले आहे. त्याशिवाय आरटीई प्रवेशाचा अर्ज भरता येणार नाही. दरवर्षी ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कागदपत्राची आवश्‍यकता नव्हती. यंदा मात्र उत्पन्नाचा दाखला बंधनकारक केल्याने पालकांची ससेहोलपट होणार असल्याचे दिसून येत आहे.\nआरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे. अशा कमी वेळेत पालकांना उत्पन्नाचा दाखला कसे मिळणार, असा प्रश्‍न आहे. मुळात ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी महिनाभर आधीच पालकांना उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक असल्याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाने कोणतेही पूर्वकल्पना न देता हा दाखला आवश्‍यक केल्याने पालकांना आता उत्पन्नाचा दाखला काढायचा की अर्ज भरायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nआरटीई प्रवेश लांबणीवर पडणार\nआरटीई प्रवेशासाठी लवकरच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मात्र उत्पन्नाचा दाखला अनिवार्य केल्याने, त्यासाठी पालकांना वेळ द्यावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना उत्पन्नाचा दाखल्याची सक्‍त करू नये, असेच काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र राज्य शासनाने ही बाब बंधनकारक केल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आरटीई अर्जासाठी मुदतवाढ द्यावी लागेल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयाकडून देण्यात आली.\n‘त्या’ शाळांवर कारवाई होणार\nसध्या आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात एकूण 946 शाळांमध्ये 25 टक्‍के आरटीई प्रवेश केले जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 885 शाळांनी नोंदणी केली असून, अद्याप 61 शाळांनी नोंदणी केली नाही. शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. उर्वरित शाळांना उद्यापर्यंत (दि.30) नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही आणि अशा शाळांवर कारवाई होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleईशान्य भारतातील लोकहिताकडे लक्ष – राष्ट्रपती\nNext articleशाहरुखपुत्र आर्यनचे बॉलिवूड पदार्पण लवकरच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/tips-information-in-marathi/monkey-makad/", "date_download": "2018-12-15T20:46:51Z", "digest": "sha1:ZMFQ4WX4E6622J5EMZRNO243ANXOWBDG", "length": 9005, "nlines": 43, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Monkey Information in Marathi | Nibandh Mahiti Makad Story", "raw_content": "\nमाकड माणसाचा पूर्वज, ज्याच्या वर अगणित म्हणी आणि श्लोक तसेच गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. शास्रज्ञ म्हणतात की उत्क्रांति होऊन माकडाचा माणूस झाला. आधी चार पायावर चालणारे माकड दोन पायावर उभे राहणारे एप झाले आणि त्यानंतर बदल होत शेपटी नसलेला आणि अंगावर भरपूर केस नसलेला माणूस निर्माण झाला. म्हणून माकडांना माणसाचे पूर्वज म्हणतात. “आधीच मर्कट तशात मद्य प्याला “, बंदर क्या जाने अद्रक का स्वाद”, अशा म्हणी लिहिल्या गेल्या. इसापनीती आणि बोध कथांमध्ये माकड हे रूपक घेऊन कथा लिहिल्या गेल्या. आपण तर हनुमानाला शक्ती, बुद्धी आणि पराक्रमाचा आदर्श मानतो. त्याची स्वामिनिष्ठा आणि चातुर्य हे गुण वाखाणले गेले. म्हणून त्याची आपण देव म्हणून पूजा करतो.\nजाती आणि जीवन पद्धती :\nमाकडांमध्ये शेपूट असलेले आणि नसलेले अशा आपण समजतो. परंतु शास्रज्ञांच्या मते शेपूट नसलेले एप म्हणून ओळखले जातात. आणि ते पुष्कळसे मानवासारखे असतात. त्यांनी दोन प्रकार केले आहेत. ते म्हणजे जुन्या जगातील आणि नवीन जगातील माकडे. नव्या जगातील माकडे मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात. जुन्या जगातील माकडे अफ्रिका आणि आशिया येथे आढळतात. सिमियंस माकडे ६० मिलियन वर्षापासून पृथ्वीवर आहेत. नवीन जगातील माकड हे ३५ मिलियन वर्षापासून आहेत.\nशेपूट असलेल्या माकडांमध्ये आपण नेहमी पाहतो ते वाईल्ड टोक माकड हे आहेत. त्या नंतर पांढर्या तोंडाचे कापुचिन, जपानी माकाकी, सिंहासारखी आयाळ असलेला मार्मोसेत, बोनेत माकाकी, खारीसारखा सैमिरी ,क्रब [खेकडे] खाणारे माकड ब्लाक होलार [काळे माकड] बनून, मंद्रील, पिग्मी मार्मोसेत,इत्यादी. एप माकडांमध्ये ओरांग उटांग, गोरिल्ला यासारखी माकडे येतात.\nमाकडे नेहमी कळपानी राहतात. १००, १५० माकडे एका कळपात असतात. त्यात दोन मोठी माकडे आणि पाच सहा माद्या असतात. आणि बाकी सर्व पिल्ले आणि लहान माकडे असतात. माकडांचे आयुष्य साधारणपणे १२ [पिग्मी] ते ४५ [गिनी बबून] वर्षे असते. पिल्ले दोन ते तीन आठवडे आईच्या पाठीवर असते. नंतर ते स्वतंत्र फिरते. माकडे सर्वाहारी म्हणजे पाने, फळे, कठीण कवचाची फळे,आणि लहान प्राणी हे खातात. शहरात फिरणारी देवळातील माकडे फुटाणे शेंगदाणे सर्व खातात.\nकाही माकडे झाडावर राहतात. काही जमिनीवर राहतात. एकमेकांना संदेश देण्यासाठी त्यांची वेगळी भाषा असते. काही ��ानात राहतात. पण काही ना शहरात माणसांची भीती वाटत नाही. दिल्लीच्या रस्त्यावरून तसेच निजामुद्दीन रेल्वे स्टेशन वर झुंडी ने हिंडणारी माकडे आपण पहिलीच आहेत. वणी, महाबळेश्वर येथे पर्यटकांच्या जवळ हिंमतीने जाऊन त्यांच्या हातातून फुटाणे खाणारी माकडे आपण पहिली आहेतच.\nमाकड आणि माणसाचे नाते :\nमाकडांना पण भावना असतात. विशेषत: आई बाळाचे संगोपन करते तेंव्हा. आणि तिला पण बाळ गेले तर दारूण दुख: होते. मेलेल्या मुलाला कवटाळून ती दिवस च्या दिवस बसते. माकडे विकलांग लोकांचे सहायक म्हणून पण काम करतात. सर्कस मध्ये आणि रस्त्यावर खेळ करणाऱ्या मदारी बरोबर ते खेळ करून दाखवतात. माकडे सिनेमामध्ये पण कामे करतात. खप हिंदी आणि इंग्लीश सिनेमात माकडांची कामे आहेत. शास्रज्ञ त्यांचा उपयोग प्रयोगासाठी करतात. अवकाशात पण त्यांना सोडून प्रयोग केला आहे. त्यानंतर मानव अवकाशात गेला. पण अशा प्रयोगांपायी भारतातले रीसास मंकी ही जात नामशेष होण्याची भीती निर्माण झाली. चीन मध्ये माकड ह्या प्राण्यावर वर्ष असते.\nमाकडांची एकच वाईट गोष्ट आहे ते म्हणजे ते फळांच्या बागांमध्ये शिरून नासधूस करतात. त्यामुळे त्यांना मारले जाते. असे असले तरी हा चपळ, मिष्कील प्राणी बहुतेकांना आवडतो हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2018-12-15T21:58:41Z", "digest": "sha1:WBBCMVGFIBN4UKALLU4JUQ6F3ETYKHUZ", "length": 3094, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nकेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nकेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nरविवार, १४ मे, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ९:३८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: केक, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://portal.iecit.in/archives/1190", "date_download": "2018-12-15T20:24:21Z", "digest": "sha1:NRXZP3LTC53QRT3RVLYL6B5PA546QN55", "length": 21148, "nlines": 121, "source_domain": "portal.iecit.in", "title": "स्वर्णजयंती | Continuing Education", "raw_content": "\nस्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना\nविविध आघाड्य़ांबर देशाने प्रभावी प्रगति केलेली असूनही दारिद्र्य नेहमी गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. देशाच्या विकासावर गरिबीच्या एका विशाल टक्केवारीचा प्रभाव उघड आहे. आम्हाला स्थिति ताबडतोब दूर करण्याची आवश्यकता आहे. हे ह्या संदर्भा मध्ये आहे की, स्वरोजगार कार्यक्रमाने महत्व प्राप्त केले आहे. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना गरीब ग्रामीण लोकांकरिता एकल स्वरोजगार कार्यक्रम आहे. ह्याची सुरुवात 1-4-1999 मध्ये झाली. हा कार्यक्रम आधीच्या स्वरोजगार व संबद्ध कार्यक्रमांचे पुन:स्थापन करतो. आयआरडीपी, टीआरवाय एसईएम, डीडब्ल्यूसीआरए, एसआयटीआरए, जीकेवाय व एमडब्ल्यूएल, ज्या दिर्घकाळापासून व्यवहारामध्ये नाही आहेत. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे (एसजीएसवाय) गरीब ग्रामीण लोकांच्या सामर्थ्यशाली निर्माणाकरिता ग्रामीण क्षेत्रांमध्ये सू्क्ष्म-उपक्रमांची एक विशाल संख्या स्थापित करण्याचे ध्येय आहे. हे ह्या विश्वासामध्ये निर्दिष्ट आहे की, भारतात ग्रामीण गरीब लोक सक्षम आहेत व योग्य आधार देतात, ज्यामुळे ते बहुमूल्य सामान/सेवेचे सफल निर्माता बनू शकतील. ह्या कार्यक्रमांतर्गत सहाय्य दिलेल्या व्यक्ति स्वरोजगारी रुपात ज्ञात होतील व लाभाधिकारी म्हणून नाहीत.\nलाभ कोणाला मिळेल :\nएसजीएसवाय एक नवीन व काळजीपूर्वक साद्यंत योजना आहे. यामध्ये अगोदरच्या स्वरोजगार कार्यक्रमांची सर्व ताकद व दौर्बल्य विचारात घेण्यात आले आहे. ही उधार व सहाय्याचा योग्य समतोल प्रस्तुत करते. हा कार्यक्रम ग्रामीण गरीब लोकांची शक्तता व अंगभूत गुणांना उच्च स्थान प्रदान करण्यासाठी उचित आधार व उत्तेजन देण्याकरिता बनविण्यात आला आहे. हा कार्यक्रम त्यांच्यामधील अधिक दुबळ्यांना लक्ष्य बनविल. कमीत कमी 50% स्वरोजगारी अजा/अज, 40% महिला व 3% विकलांग असतील.\nग्राम सभा बीपीएल जनगणनेमध्ये अभिज्ञात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची यादी अधिप्रमाणित करेल. व्यक्तिगत स्वरोजगारीची ओळख एका सहभाग प्रक्रिये मार्फत करण्यात येईल. एसजीएसवायचा एक महत्त्वाचा पैलू हा आहे की, ह्या कार्यक्रमा अंतर्गत सहाय्य देण्यात आलेले प्रत्येक कुटुंब तीन वर्षामध्ये दारिद्र्य रेषेच्या वर आले पाहिजे आणि म्हणून कार्यक्रमाचे ग्रामीण गरीब लोकांकरिता भरीव अतिरिक्त आय निर्माण करण्याचे ध्येय आहे. निधींच्या उपलब्धतेच्या अधीन ह्याचा पुढील पाच वर्षामध्ये प्रत्येक गटामध्ये 30% ग्रामीण गरीब लोकांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.\nत्यांना लाभ कसा मिळेल \nएसजीएसवाय स्वरोजगाराच्या सर्व बाजू उदा. स्वयं मदत समूहांमध्ये (एसएचजी) ग्रामीण गरीब लोकांची संघटना व त्यांचे क्षमता निर्माण, कार्य समूहांचे नियोजन, संसाधन निर्माण तंत्रशास्त्र, उधार व पणन समाविष्ट करणारा सूक्ष्म-उपक्रमांचा एक संपूर्ण कार्यक्रम रुपात कल्पित आहे.\nएसजीएसवाय एक उधार-सह-सहाय्य कार्यक्रम आहे. उधार एसजीएसवाय मध्ये गंभीर घटक असेल, सहाय्य एकटेच व सहाय्यभूत होणारे मूलतत्त्व असेल. तदनुसार एसजीएसवाय प्रकल्पांचे नियोजन व सिद्धता, कार्य समूहांची ओळख, संसाधन नियोजन व तसेच एसजींच्या कार्याची क्षमता निर्माण निवड, व्यक्तिगत स्वरोजगारीची निवड, कर्ज वसूली समाविष्ट पूर्व-उधार कामकाज व उत्तर-उधार संनियंत्रणामध्ये बँकांची एक मोठी गोवणूक दृष्टीसमोर ठेवते. एसजीएसवाय एक पूर्वीचे उधार “इंजेक्शन” पेक्षा अधिक श्रेयस्कर बहुविध उधार प्रवर्तन करण्याकरिता प्रयत्न करते. स्वरोजगारीची उधार आवश्यकता काळजीपूर्वक निर्धारित करण्यात येईल व त्यांना स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, जी रु. 7,500/- (अजा/अज करिता ती क्रमश: 50% व रु. 10,000/- राहील) च्या एका कमाल मर्यादेच्या अधीन प्रकल्प खर्चाच्या 30% वर एकरूप होईल, अंतर्गत येणा-या वर्षांमध्ये त्यांचे उधार अंतर्ग्रहण वाढविण्याकरिता उत्तेजन देण्यात येईल. एसएचजी करिता, सहाय्य रु. 1.25 लाखाच्या एका कमाल मर्यादेच्या अधीन प्रकल्प खर्चाच्या 50% राहील. सिंचन प्रकल्पांकरिता सहाय्यावर मर्यादा राहणार नाही.\nएसजीएसवाय कार्य समूहांवर जोर देते. साधनसंपत्ति, लोकांचे व्यावसायिक कौशल्य व बाजारांची उपलब्धता यावर आधारित प्रत्येक गटाकरिता 4-5 मुख्य कामे अभिज्ञात करण्यात येतील. मुख्य कामांची निवड गट स्तरावर पंचायत समित्या व जिल्हा स्तरावर जिल्हा ग्रामीण विकास एजंसी (डीआरडीए)/जिल्हा परिषद (झेडपी) यांच्या मान्यते सोबत राहील. कामे योग्य सुविधांच्या सहाय्यभूत विस्ताराकरिता योग्य समूहांमध्ये घेण्यात येतील. मुख्य कामे समाविष्ट करण्यामध्ये शक्य रूपात अधिक पंचायतींना अंतर्भूत करण्याची काळजी घेण्यात येईल. एसजीएसवाय सहाय्याचा मोठा हिस्सा कार्य समूहांमध्ये राहील. एसजीएसवाय प्रत्येक मुख्य कामाकरिता एक प्रकल्प दृष्टिकोन स्वीकृत करेल. कामांच्या समूहाकरिता वर्तमान संसाधनांचा आढावा घेण्यात येईल व गंभीर पोकळी एसजीएसवाय अंतर्गत भरण्यात येईल.\nएसजीएसवाय समूह दृष्टिकोनावर ध्यान केंद्रित करते. ह्यामध्ये स्वयं-सहायता समूहांमध्ये गरिबांची संघटना व त्यांचे क्षमता निर्माण अंतर्भूत राहील. प्रत्येक एसएचजी समूह कामामध्ये महिला सदस्यांचा समावेश करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल व त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि निधीचा मोठा हिस्सा स्वयं सहायता समूहांना अधिकाधिक देण्यात येईल. प्रत्येक पंचायत समितिमध्ये कमीत कमी अर्धे समूह केवळ महिला समूह असावेत.\nविशेष जोर निवडक कामांकरिता व प्रत्येक स्वरोजगाराच्या आवश्यकतेकरिता विशेष अनुरूप चांगल्या प्रकारे बनविलेल्या प्रशिक्षण पाठ्यक्रमा द्वारे लाभाधिका-यांच्या कौशल्य विकासावर निर्धारित राहील.\nतंत्रशास्त्र व स्वरोजगारीच्या पणन गरजांकरिता सूक्ष्म लक्ष एसजीएसवायचे प्रमाणचिन्ह राहील. तंत्रशास्त्र हस्तक्षेप स्थानिक व बिगर-स्थानिक बाजाराकरिता नैसर्गिक व इतर साधनसंपत्ति पासून स्थानिक उपलब्ध सामानाची प्रक्रिया समाविष्ट स्थानिक साधनसंपत्तिमध्ये मूल्य जोडण्याकरिता शोधण्यात येईल. एसजीएसवाय, एसजीएसवाय स्वरोजगारी द्वारे उत्पादित सामानांचे पणन व प्रवर्तन करिता तरतूद करेल. यामध्ये निर्यात समाविष्ट करुन सामानांच्या पणनाकरिता संस्थाविषयक व्यवस्था, बाजार माहिती, बाजारांचा विकास आणि तसेच संमंत्रणा सेवेची तरतूद समाविष्ट राहील.\nएसजीएसवाय – सफलतेकरिता काळजीपूर्वक योजनाबद्ध :\nएसजीएसवाय प्रत्येक भाग घेणा-याची भूमिका – पंचायत, ग्राम सभा, बँक, वित्तीय संस्था, पीआरआय, एनजीओ आणि तसेच जिल्ह्यामधील तांत्रिक संस्थांना विचारात घेते. कल्पनात्मकता स्थितिच्या अगोदर पासून समावेशाकरिता काळजी घेण्यात येते, म्हणूनच ते ��ार्यक्रमाच्या सफलतेकरिता एक चमूच्या रूपात काम करतात. दारिद्र्य निर्मूलन प्रयत्न सुकर करण्याच्या हेतूसाठी विविध विभाग, आद्य प्रकल्प इत्यादी द्वारे समन्वित कार्याची गरज आहे. एसजीएसवायने विशेष प्रकल्पांकरिता एक तरतूद केली आहे, जी ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे मंजूर करण्यात येईल.\nएसजीएसवाय एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे व निधी 75:25 च्या गुणोत्तरामध्ये केंद्र व राज्य सरकारांद्वारे प्रदान करण्यात येईल.\nसमग्र आवास योजना »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=394", "date_download": "2018-12-15T20:43:32Z", "digest": "sha1:VCKDSPHOSMRJJ73EYD6EHRE2D75TZXDN", "length": 4919, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nमुख्य प्रवाही इतिहासलेखन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक समीक्षा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतातील सुपरिचित विद्वान व्यक्तिमत्त्व, राजकारणी, समाज कारणी, कायदेपंडित, मानववंश शास्त्रज्ञ, समाजसुधारक, न्याय हक्कांचे पुरस्कर्ते, भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आ��ि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_9242.html", "date_download": "2018-12-15T20:32:51Z", "digest": "sha1:JX3LKDTRGJJNEZ6BZYWNYFRWDFVQPHYR", "length": 11813, "nlines": 183, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: वैशिष्ट्यपूर्ण सर्च इंजिन", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nहे खरं तर एक वैशिष्ट्यपूर्ण सर्च इंजिन आहे. अत्यंत उपयुक्तही आहे. गुगलच्या प्रचंड ढिगार्‍यातून टाचणी शोधत बसण्यापेक्षा इथे जावं. हवी ती टाचणी पटकन मिळण्याची शक्यता इथे जास्त. Auto, Travel, Health, Finance, Politics आणि Video Games हे विभाग इथे आहेत. ह्या विभागाच्या अंतर्गत माहितीची मांडणी नेटकेपणाने करण्यांत आली असल्याने हे त्या विशिष्ट विषयांचे अत्यंत सोयीस्कर असे सर्च इंजिन बनले आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z171105210628/view", "date_download": "2018-12-15T21:28:38Z", "digest": "sha1:I43RXBCOBNLP2GUGU54XGSUPFJCDVVLV", "length": 8699, "nlines": 133, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लक्षणे - ७१ ते ७५", "raw_content": "\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें|\nरामदासी संप्रदायाची वीस लक्षणें\nलक्षणे - ७१ ते ७५\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nलक्षणे - ७१ ते ७५\nकुग्रामीचा वास आयुष्याचा नाश विद्येचा अभ्या��� तेथें कैंचा ॥१॥\nतेथे कैंचा देव कैचा तेथे धर्म \n लागतसे सदा पोटधंदा ॥३॥\nपोटधंदा नीच जनाची संगति तेथें कैंची गती विवेकाची ॥४॥\n दास म्हणे स्थिती पालटावी ॥५॥\nदेवा तुझी पागा थोर देते दगा धान्य वस्त्रें कीं गा नासीयेलीं ॥१॥\nनासीयेलीं घरें पाडिली विवरें घरांत उकीरें ढीग केलें ॥२॥\nढीग केले रानीं वनीं ते पर्वती मोकाटें हिंडती चहुंकडे ॥३॥\nचहुंकडे तया वेर्थ बाळगीसी तुंहि लवंडसी क्षणक्षणा ॥४॥\nक्षणक्षणा देवा रागहि येतोसी दास म्हणे ऐसी स्थिती नव्हे ॥५॥\nपिंपळाची भक्ती केल्यां नव्हे मुक्ती उगेची फिरती दुराशेनें ॥१॥\nदुराशेची फेरी घेती नानापरी कामना अंतरीं धरूनीयां ॥२॥\nधरूनीयां भाव माईकची माव तेणें मुख्यदेव अंतरला ॥३॥\nअंतरला देव असोनी अंतरीं दंभ लोकाचरी लोकलाज ॥४॥\nलोकलाज कांहिं सेवट करीना जन्म चुकवीना दास म्हणे ॥५॥\nशिमग्याचा खेळ बोंबेचा सुकाळ बोलणें बाष्फळ जेथें तेथें ॥१॥\nजेथें तेथें भंड उभंड वाचाळी राख माती धुळी शेणकाला ॥२॥\nशेणकाला पाणी तडक मारिती तेथें न्यायनीती कोठें आहे ॥३॥\nआहे तेथें आहे विचारूनि पाहे बाष्फळ न साहे नेमकासी ॥४॥\nनेमकाचा संग भाग्याचा उदयो दास म्हणे जयो प्रपत होतो ॥५॥\nसंसाराची आलें देवासी चुकलें प्राणी आलें गेलें वायांविण ॥१॥\nवायांविण सीण केला जन्मवरी \nवाहोनियां जीवें भोगिली आपदा आत्महित कदा केलें नाहिं ॥३॥\nकेलें नाहिं आतां ऐसें न करावें विवेकें भरावें निरूपणीं ॥४॥\n दास म्हणे येथें समाधान ॥५॥\nकडू कारल्‍याची उपाधी गोडीनेंहि जात नाहीं\nकडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच प्रमाणेच.\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-bows-down-to-martyrs-of-marathwada-mukti-sangram-270032.html", "date_download": "2018-12-15T21:29:44Z", "digest": "sha1:4QD5QOAL2OVF53VFP7QFGCY4HZ7CAQ5G", "length": 12380, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आज मराठवाडा मुक्ती स��ग्राम दिन; मुख्यमंत्र्यांनी केलं शहिदांना अभिवादन", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; मुख्यमंत्र्यांनी केलं शहिदांना अभिवादन\nऔरंगाबादेत आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली दिली.\nऔरंगाबाद,17सप्टेंबर: आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. याचदिवशी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला आणि भारतात सामील झाला होता. यानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिद स्तंभाला अभिवादन करण्यात आलं.\nऔरंगाबादेत आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली दिली. यावेळी पालकमंत्री रामदास कदम खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.\n'निजामाच्या रजाकारांच्या जुलमाला न जूमानता 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीमधून मुक्त केला. त्यासाठी मोठा लढा उभा केला गेला. त्यामुळेच मराठवाडा भारतात सामील होवू शकला' असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.\nया कार्यक्रमानंतर त्यांनी काही स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबाची भेटही घेतली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T20:35:09Z", "digest": "sha1:7HC5AISWL4NRXXES3QVH3N2I7MDSFPPM", "length": 6243, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हंबन्टोटाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख हंबन्टोटा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइडन गार्डन्स ‎ (← दुवे | संपादन)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई ‎ (← दुवे | संपादन)\nचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक, २०११ ‎ (← दुवे | संपादन)\nफिरोजशाह कोटला मैदान ‎ (← दुवे | संपादन)\nएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर ‎ (← दुवे | संपादन)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान ‎ (← दुवे | संपादन)\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nविराट कोहली ‎ (← दुवे | संपादन)\nरणसिंगे प्रेमदासा मैदान ‎ (← दुवे | संपादन)\nगया विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमहिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान ‎ (← दुवे | संपादन)\nमुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक, २०११ - गट अ ‎ (← दुवे | संपादन)\nशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान ‎ (← दुवे | संपादन)\nचट्टग्राम विभागीय मैदान ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:क्रिकेट विश्वचषक, २०११ - मैदान ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक, २०११ - विक्रम ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nरूहुना रॉयल्स ‎ (← दुवे | संपादन)\nबंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nशारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nबांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bhakshak-win-lokankika-final-1151619/", "date_download": "2018-12-15T20:54:30Z", "digest": "sha1:5DL3D4OBGV7PCHVAKOLI4BZWTR2QOQMZ", "length": 25920, "nlines": 237, "source_domain": "www.loksatta.com", "title": "औरंगाबादची ‘भक्षक’ महाराष्ट्राची लोकांकिका! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nऔरंगाबादची ‘भक्षक’ महाराष्ट्राची लोकांकिका\nऔरंगाबादची ‘भक्षक’ महाराष्ट्राची लोकांकिका\nयावेळी स्पर्धकांना ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.\n‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या शनिवारी मुंबईत झालेल्या महाअंतिम फेरीत औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘भक्षक’ एकांकिकेने बाजी मारली. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते या विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. (छाया : गणेश शिर्सेकर)\n‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम फेरीचा जल्लोष; नाटय़प्रेमी रसिकांचा उदंड प्रतिसाद\nतरुणाईची सर्जनशीलता, कलात्मकता आणि सामाजिक जाणिवांचे दर्शन घडवणाऱ्या, महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी प्रचंड उत्साह आणि उदंड प्रतिसादात पार पडली. मनोरंजनाची आणि संवादाची अत्याधुनिक माध्यमे सतत बदलत असताना नाटकासारखी महाराष्ट्राची पारंपरिक कला आजच्या तरुणांच्या हाती सुरक्षित आहे याचा प्रत्यय ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या अंतिम सोहळय़ात आला. राज्यातील आठ विभागांमधील सवरेत्कृष्ट एकांकिकांच्या झालेल्या उत्कंठावर्धक महाअंतिम लढतीत अखेर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भक्षक ही महाराष्ट्राची लोकांकिका ठरली. यावेळी स्पर्धकांना ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.\n‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने शनिवारी रवींद्र नाटय़गृहात पार पडलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहाय्य लाभले आहे. या स्पध्रेला ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यभरातील आठ केंद्रावर होत आहे. या स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून होते. तर ही स्पर्धा पॉवर्ड बाय केसरी आहे.\nस्पध्रेत अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते अत्याधुनिक संवादमाध्यम ‘व्हॉट्सअ‍ॅप’पर्यंतच्या विषयांचा समावेश होता. राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि अहमदनगर या केंद्रांवर पार पडलेल्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये तब्बल १३० एकांकिका सादर झाल्या होत्या. यातील सवरेत्कृष्ट आठ एकांकिका महाअंतिमफेरीत दाखल झाल्या होत्या. वन्यजीव-मानव संघर्षांवर आधारीत औरंगाबादच्या भक्षक एकांकिकेने अंतिम फेरीची सुरुवात झाली. यानंतर अपयशातून यशाचा मार्ग दाखविणारी अहमदनगरची ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका सादर झाली. नक्षलवादापेक्षा मानवता ही किती महत्त्वाची आहे हे सांगितले ठाण्याच्या ‘मित्तर’ या एकांकिकेने. तर आधुनिक संवाद माध्यमांमुळे जडणारी नाती आणि बिघडणारा संवाद सादर केला तो नाशिकच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ या एकांकिकेने. रत्नागिरीच्या ‘भोग’ या एकांकिकेतून अंधश्रद्धा निमूर्लनावर प्रकाश टाकण्यात आला तर स्त्री सक्षमीकरणाचा पट प्रकाशयोजनेतून वेगळय़ा सादरीकरणाने नागपूरच्या ‘विश्वनटी’ या एकांकिने सर्वाचे लक्ष वेधले. यानंतर मुंबईच्या ‘एक्स-प्रीमेंट’ या एकांकिकेने लुई पाश्चरच्या संशोधनाचा प्रवास दाखविण्यात आला. तर पुण्याच्या ‘जार ऑफ एल्पिस’ या एकांकिकेतून आशावादावर प्रकाशझोत टाकण्यात आला. महाअंतिम फेरीसाठी अभिराम भडकमकर, आनंद इंगळे, राजन भिसे, परेश मोकाशी, प्रतीक्षा लोणकर यांनी परीक्षण केले.\nस्पर्धकांचा उत्साह, मान्यवर परीक्षक आणि नाटय़क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. तर या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांची उपस्थितीही तितकीच लक्षणीय होती. एकांकिकांमधील संवादफेक, कसदार अभिनय याला प्रेक्षकांकडून वेळोवेळी दाद मिळत होती. यामुळे नाटय़गृहातील वातावरण नाटय़मय झाले होते. अनोखा नाटय़ाविष्कार पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी एकांकिकांना दाद देऊन नवतरुणांना प्रोत्साहन दिले.\nया स्पध्रेत तरुणां���्या सृजनशील शक्तीचे दर्शन घडले. विषयांच्या खोलवर जाण्यासाठी केलेला विचार आणि ते सादर करण्याचा प्रयत्न खरोखरच स्तुत्य होता. – शैलेश पेंढारकर\nअनेक वेगवेळय़ा कल्पना आणि प्रयोग त्याचप्रमाणे मांडणी लोकांकिका स्पध्रेचे वैशिष्ठय़ मानले गेले पाहीजे. तरुणांनी सादर केलेले लेखन आणि दर्जेदार अभिनय हे सरस ठरले. – संतोष सावंत\nतरुणांसाठी ही स्पर्धा म्हणजे उत्तम व्यासपीठ आहे. या स्पध्रेत प्रचंड उर्जा जाणवली. आजचे तरूण इतके वेगवेगळे विचार मांडतात हा अनुभव थक्क करणारा आहे. – प्रीतम धामणसकर\nगेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा उत्तम झाली. काळाशी सुसंगत विषय निवडून केलेले सादरीकरण कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले हे मोठे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे संधीत रुपांतर करावे. – अनुराधा बगेकर\nएकांकिकेचे तंत्र चकाचक झाले असले तरी आशयावर अजून मेहनत घेणे आवश्यक आहे. दूरदर्शनवरील मालिका किंवा चित्रपटाकडे जाण्यासाठी एकांकिका स्पध्रेचा पायरीचा दगड म्हणून वापर करू नका. किमान काही वर्षे तरी एकांकिका नाटक गांभीर्याने करा.\n– राजन भिसे, परीक्षक\nभाषाशैलीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एकांकिकांमधून विविध विषय हाताळले गेले पाहिजेत. तसेच त्यावर अधिक सखोलपणे विचार करणे आवश्यक आहे.\n– आनंद इंगळे, परीक्षक\nसगळय़ांचा कल प्रबोधनाकडेच आहे. मात्र, जगण्यातला एखादा रसरशीत अनुभवही महत्त्वाचा असतो. त्याची माहिती त्यातून व्हायला हवी होती.\n– प्रतीक्षा लोणकर, परीक्षक\nएकांकिका सादरीकरणाच्या विविध शैली असून ती प्रत्येक शैली सादरीकरणात येणे आवश्यक आहे. एकांकिका करत असताना जे करतोय ते जमलेच नाही असे समजून पुढे व्हा.\n– परेश मोकाशी, परीक्षक\nआपली एकांकिका सादर झाल्यानंतर त्याकडे तटस्थपणे बघा त्या कलाकृतीने आपल्याला आनंद दिला का असा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारा.\n– अभिराम भडकमकर, परीक्षक\n’मागच्या वर्षीपासून ‘लोकसत्ता लोकांकिका’ पाहतेय. येथील ऊर्जा आणि रंगभूमीवर धडपड करणारी वृत्ती आवडली. महाविद्यालयांमध्ये केलेले ते दिवस आठवले.\n’एकांकिका पाहण्यासाठी झालेली गर्दी पाहून भारावून गेलो. येथे उपस्थित मुलांमध्ये प्रचंड उर्जा होती.\n– संजय मोने, अभिनेते\n’मागच्या वर्षी या स्पध्रेत सहभाग घेतला होता. त्यावेळी केलेली मेहनत यावेळी फळाला आली. विभागीय अंतिम फेरीमध्ये दिग्दर्शक आणि अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. आज त्याचा राज्य पातळीवर शिक्कामोर्तब झाला. ‘लोकसत्ता लोकांकिका’ म्हणजे नाटके कशी असावी याचे उत्तम उदाहरण आहे.\nसवरेत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक, सवरेत्कृष्ट एकांकिका.\nरमाची छोटीशी भूमिका होती त्यामुळे सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. मात्र, आता पुरस्कार मिळाल्याचा आनंद वाटतोय.\nसर्वोत्कृष्ट लोकांकिका – रु. २५ हजार\nद्वितीय लोकांकिका – रु. १५ हजार\nतृतीय लोकांकिका – रु. १० हजार\n(विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्हही प्रदान करण्यात आले)\nमुंबईच्या डहाणूकर महाविद्यालयाची ‘एक्स-प्रीमेंट’ ही एकांकिका तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या हस्ते या एकांकिकेतील कलाकारांचा सन्मान करण्यात आला.\nअहमदनरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाची ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. या एकांकिकेतील कलाकारांना परीक्षक परेश मोकाशी, प्रतीक्षा लोणकर व सॉफ्ट कॉर्नरचे डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.\nदिग्दर्शन (विनय आपटे स्मृती पारितोषिक) : रावबा गजमल, ‘भक्षक’, डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद\nलेखन : आदिल नूर शेख, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक\nसंगीत : भरत जाधव आणि अनिल बडे, ‘भक्षक’, डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद\nप्रकाश योजना : वैदेही चवरे, ‘विश्वनटी’, डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालय, नागपूर\nनेपथ्य : आश्लेषा कुलकर्णी, ‘ड्रायव्हर’, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nऔरंगाबाद विभागातून ‘भक्षक’ला मुंबईचे तिकीट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट��री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=194&limitstart=25", "date_download": "2018-12-15T21:16:58Z", "digest": "sha1:YIRE52SOKB3LLT3R2NDTJOJ7PCYRGQ3U", "length": 11606, "nlines": 140, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nनवरात्र, अर्थात दुर्गोत्सव. नवरात्रींच्या या नऊ दिवसांत ही आदिशक्ती नऊ रूपांत प्रकटून दुष्ट प्रवृत्तीचा नाश करते असे मानले जाते. या दुर्गेचे मानवी शक्तिरूप असलेल्या अनेक स्त्रिया आज समाजातल्या दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध वा व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत. त्यांचा हा लढा समाजाच्या भल्यासाठी आहे. असंख्यांसाठी आदर्शवत ठरणाऱ्या देशभरातल्या नवदुर्गाच्या या प्रेरणादायी कहाण्या.. त्या आहेत - डॉ. सुनीता कृष्णन, बीणालक्ष्मी नेप्राम, बीना कालिंदी, अ‍ॅड. पल्लवी रेणके, रोशनी परेरा, प्रीती सोनी, सोनी सोरी, तेरेसा रहमान व कौसल्या पेरीयास्वामी..\nलढा लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा : मूर्ती लहान कर्तृत्व महान ..\nआरती कदम ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nवयाच्या पंधराव्या वर्षी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, पण त्याने उद्ध्वस्त न होता त्यातल्या विखारालाच हत्यार बनवत हैदराबादच्या डॉ. सुनीता कृष्णन यांनी संघटना स्थापन केली ‘प्रज्वला’. वेश्याव्यवसायातल्या ३२०० मुलींना बाहेर काढणाऱ्या आणि वेश्यांच्या ५००० मुलांसाठी शाळा उघडणाऱ्या डॉ. सुनीता यांचा लढा सुरू आहे तो लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा. दररोज मृत्यूला सामोरं जाणाऱ्या सुनीताच्या या लढय़ाची ही दास्तान..\nलढा हिंसाचाराविरोधातला : क्षण एक पुरे जगण्याचा.. :\nस्वरूप पंडित, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nमृत्यूच्या छायेत कुंथत जगण्यापेक्षा धमक्यांना न जुमानता तेजस्वितेचा एकच क्षण जगावा या विचारातूनच जन्माला आलेल्या ‘मणिपूर विमेन गन सव्‍‌र्हायवर्स नेटवर्क’ची स्थापना करणाऱ्या बीणालक्ष्मी आता इथल्या हिंसाचाराला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वाचा फोडतात. आपल्या लेखांमधून-भाषणांमधून अगदी संयुक्त राष्ट्रांच्या सभेसमोरही त्या धाडसीपणे राष्ट्रनिहाय आकडेवारी सादर करीत शस्त्रसंधीसाठी आवाहन करतात. त्या मणिपूरच्या बीणालक्ष्मी नेप्राम यांच्या लढय़ाची ही कहाणी..\nलढा बालविवाहाविरुद्धचा : छोटीसी गुडिया की लंबी कहानी\nमनीषा सबनीस ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nपश्चिम बंगालमधल्या पुरुलिया या छोटय़ाशा गावातील शेतमजुराची अकरा वर्षांची मुलगी, बीना. स्वत:च्या बालविवाहाविरुद्ध सुरू झालेला तिचा लढा आता गावातल्या मुलींसाठीही सुरू झाला आहे. एका लढाईचं आंदोलनात रूपांतर करणाऱ्या बीनाच्या लढय़ाची ही गोष्ट.\nबीना कालिंदी- अकरा वर्षांची साधीसुधी मुलगी.\nमेधा सोमण ,शनिवार,२० ऑक्टोबर २०१२\nदुर्गापूजा म्हणजे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती यांची पूजा श्री महाकाली ही शरीरसामर्थ्यांची देवता आहे. श्री महालक्ष्मी ही धन-धान्य-धैर्य व शौर्य लक्ष्मी आहे, तर महासरस्वती ही विद्येची देवता आहे. घरच्या स्त्रीमध्ये या तिन्ही देवतांचे गुण असायला हवेत. त्यासाठी प्रयत्न करणे हीच दुर्गापूजा.\nलढा भटक्या विमुक्तांसाठी : ओळख नसलेल्या समाजाला मिळाली ओळख : अ‍ॅड. पल्लवी रेणके\nलढा वडिलांच्या हक्कांसाठी : नको वर्चस्ववाद, हवी समानता - रोशनी मथन परेरा\nलढा समाजव्यवस्थेशी : कच्छ संस्कृतीचा समृद्ध वारसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-15T20:23:08Z", "digest": "sha1:FDXG2YTQBL276TP3WZLTWX3ICQJUDDG4", "length": 16243, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इं’धना’साठी इथेनॉल निर्मिती फायद्याची | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइं’धना’साठी इथेनॉल निर्मिती फायद्याची\nपेट्रोलियमसह, औषध, रसायन, मद्यनिर्मिती कंपन्यांकडून साखर कारखान्यांकडे वाढती मागणी\nपुणे- जागतिक पातळीवर कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा या इंधनाचे दर आगामी वर्षभरात 20 टक्‍क्‍यांनी वाढणार असल्याने याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो, असे जागतिक बॅंकेने कमोडिटी मार्केटस्‌ आउटलूक या आपल्या अहवालात म्हटले आहे. सध्या, कच्या तेलाचा प्रति बॅलर 53 डॉलरचा असलेला भाव 65 डॉलरपर्यंत पोहोचला आहे. यामुळे भारतात इंधनाचे दर सर्वोच्च पातळीवर जाणार हे निश्‍चित आहे.\nजागतिक बाजारातून इंधनाची आयात कमी करणे आहे, हा यावरील पर्याय आहे; परंतु मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण साध्य करण्याकरिता इंधनात इथेनॉल मिसळणे हा एक चांगला पर्याय आहे. याच पार्श्‍वभूमिवर पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने बंधनकारक केल्याने पेट्रोयिलम कंपन्यांकडूनही याची कडक अंमलबजावणी होत आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांसह औषध, रसायनं तसेच मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडूनही इथेनॉलला मागणी वाढत आहे. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर पडायचे असेल तर साखर कारखान्यांकरिता इथेनॉल उत्पादन फायदेशीर ठरणार आहे.याबाबत इंडियन ऑईल कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी…\nइंधनाचे वाढते दर आणि सरकारचे धोरण…\nदेशासह राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहेत. या आठवड्यात तर इंधन दराने उच्चांक गाठला आहे. दिल्लीत पेट्रोल 74.50 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 65.75 रुपयांवर पोहचले असून हे दर गेल्या चार वर्षांतील उच्चांकी आहेत. जागतिक बाजारपेठेतील स्थिती पाहता इंधनाचे दर कमी होण्याची शक्‍यता कमी आहे.\nकारण, इंधनावरील कर हा किमतीच्या सुमारे एकचतुर्थांश असून तो कमी केल्यास सरकारला वित्तीय तूट कमी राखण्याचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु, इंधनावरील उत्पादन शुल्कात एक रुपया कपात केल्यास 13 हजार कोटी रुपयांचा फटका सरकारला बसेल, अशा स्थितीत पेट्रोल व डिझेलवरील विक्री कर अथवा व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारवरच दबाव टाकला जाऊ शकतो, याचा अर्थ आगामी काळात इंधन दरातील चढ-उतार मोठ्या प्रमाणात होतील.\nपेट्रोलियम, रसायन तसेच मद्यनिर्मिती करणाऱ्या देशांतर्गत कंपन्यांकडून होत असलेली इथेनॉलची मागणी वाढत आहे. ही गरज उत्तरप्रदेशातील साखर कारखान्यांकडून 40 टक्के पूर्ण केली जाते. इथेनॉल निर्मिीत महाराष्ट्रातील साखर कारखान्यानेही आघाडीवर असले तरी यामध्ये सातत्य नाही. इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिल्यास राज्यातील साखर उद्योगाला इथेनॉल विक्रीतून अंदाजे किमान सहा अब्ज रुपये मिळू शकतात.\nआज, इथेनॉलला प्रतिलिटर 40.85 रुपये इतका दर आहे. हा दर मिळाला तर इथेनॉल उत्पादन फायदेशीर ठरते. याकरिता लागणारे शंभर टक्के शुद्ध अल्कोहल अशा कंपन्यांना पुरविणे हा एक महत्त्वाचा सहप्रकल्प साखर कारखान्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे सहवीज निर्मितीप्रमाणेच इथेनॉल उत्पादनाकडेही लक्ष देणे साखर कारखान्यांकरिता फायदेशीर ठरू शकते.\nराज्यातून 50 कोटी लिटर अल्कोहोल…\n99 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक शुद्ध असलेल्या अल्कोहोललाच इथेनॉल म्हटले जाते. साखर कारखाने सध्या अल्कोहोलचीच विक्री करतात. पेट्रोलियम, मद्य, औषध आणि रसायन उद्योगाची प्रत्येकवर्षांची अल्कोहोलची गरज किमान 50 कोटी लिटरपेक्षा अधिक असून ती वाढत आहे. गेल्यावर्षी इथेनॉलचा दर 38 रूपये होता, यात केंद्र सरकारने वाढ केली असून सध्या 40.85 रूपये लिटर दराने इथेनॉल विक्री कारखान्यांकडून केली जात आहे. या प्रमाणात दर मिळाला तर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती फायदेशीर ठरणार आहे.\nराज्याची इथेनॉल उत्पादन क्षमता…\nइथेनॉलच्या किमतीवरून यापूर्वी एकमत होत नसल्याने पेट्रोलियम कंपन्या पर्यायी साखर कारखान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. मात्र, आता 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे बंधन घातले असल्याने कंपन्यांपुढेही इथेनॉल खरेदीशिवाय पर्याय उरलेला नाही. पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी महाराष्ट्रात एका वर्षात 15 कोटी लिटर पेक्षा अधिक इथेनॉलची गरज भासते. राज्याची इथेनॉल उत्पादन क्षमता 90 कोटी लिटरची आहे, साखर कारखान्यांतून निर्माण होणाऱ्या शुद्ध अल्कोहलला (मळी) चांगला भाव मिळत असल्याने साखर कारखान्यांकरिता उत्पन्नाचा हा एक चांगला स्त्रोत आहे.\nब्राझीलमध्ये शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इंधन आयातीवर होणारा खर्चही कमी आहे. याउलट अमेरिका, जपानसारखी राष्ट्रे ब्राझीलकडून इथेनॉल आयात करतात. इथेनॉलचे भाव वाढत असल्याने साखर निर्मितीसह इथेनॉलनिर्मितीला त्या देशात अधिक प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारात साखरेचे भाव पडल्यानंतर ब्राझीलमधील साखर कारखाने थेट इथेनॉल निर्मिती करतात. उसाच्या रसापासून थेट इथेनॉलनिर्मितीचे तंत्र ब्राझीलमध्ये आहे. यामुळेच जागतिक बाजापेठेत साखरच्या भावांत चढ-उतार झाला तरी तेथील कारखान्यांना फारसा काही फरक पडत नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतापमानाचा पारा ओलांडणार चाळीशी\nNext articleहायकोर्टाकडून पालिकांची झाडाझडती\n परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही- अजित पवार\nभिगवणची वाहतूककोंडी होणार दूर, हायवेलगतच्या स्टॉलवर पोलिसांची कारवाई\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=396", "date_download": "2018-12-15T20:34:08Z", "digest": "sha1:PWELY74XOXQ2IFDAPWLV7ANQP4KNUDCD", "length": 4643, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nआंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ते –रामराव पवार\nडॉ. अनिल मुरलीधर कठारे\nरामराव नामदेव पवार हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आयचे आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T20:20:56Z", "digest": "sha1:2GZ2KH27DZ6YV3PAGS5OJ7RY3OEFJXM6", "length": 14347, "nlines": 222, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्युमोनिया - विकिपीडिया", "raw_content": "\n'न्युमोनिया' हा फुफ्फुसांचा सांसर्गिक आहे. ह्यामध्ये फुफ्फुसांच्या आतील अल्वोली - म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते व त्यात कफसारखा द्रव जमुन रहातो. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.\nन्यूमोनिया हे लक्षण आहे. नेमक्या आजाराचे नाव नाही. पण डॉक्टर न्यूमोनिया फारसा काळजी करण्यासारखा आजार असल्याचे सांगतात. या आजारात प्रचलित असलेली आणखी एक वैद्यकीय शब्द म्ह्णजे डबल न्यूमोनिया- म्ह्णजे दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग पोहोचल्याचे लक्षण. दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग होणे ही सामान्य बाब आहे. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसामध्ये जिवाणू, विषाणू किंवा कवकांचा संसर्ग होतो. फुफ्फुसाच्या वायुकलिकामध्ये द्रव किंवा पू साठतो. यामुळे वायुकलिकामधून पुरेसा ऑक्सिजन शरीरास मिळत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशींचे कार्य नीट्से होत नाही. योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओ��वतो. न्यूमोनियाचे तीन प्रकार आहेत जिवाणूजन्य, विषाणूजन्य आणि मायकोप्लाझमा (कवक). न्यूमोसिस्टिस कॅरिनी नावाच्या कवकामुळे झालेला न्यूमोनिया विरळा आहे . या प्रकारचा न्यूमोनिया सहसा एड्स रुग्णाना होतो. क्षयाचे पर्यवसान कधी कधी न्यूमोनियामध्ये होते. निरोगी व्यक्तीचा मृत्यू न्यूमोनियाने सहसा होत नाही. पण न्यूमोनियाने फुफ्फुसात घर केले म्ह्णजे एड्स झालेल्या रुग्णाच्या जीवितास धोका उद्भवतो. सध्या उत्तम उपचार उपलब्ध असल्याने न्यूमोनियाने मरण पावणा-या व्यक्तींची संख्या कमी झाली आहे. तरी पण जगभराच्या म्रृत्यूचे न्यूमोनिया हे सातवे कारण आहे. Pneumonia is treated by the antibiotic Penicillin.\n२ गंभीर न्यूमोनिया रुग्णामधील लक्षणे\n२.१ मायकोप्लाझमा न्यूमोनियाची लक्षणे\nश्वास जलद होणे (गति वाढणे )\nश्वास घेताना धाप लागणे\nछातीत आणि पोटात दुखणे\nजिवाणूजन्य न्यूमोनिया हळुवारपणे किंवा एकाएकी उत्पन्न होतो.\nगंभीर न्यूमोनिया रुग्णामधील लक्षणे[संपादन]\nखोकल्यातून हिरवा, पिवळा किंवा तपकिरी कफ\nविषाणूजन्य न्यूमोनियाची प्रारंभीच्या काळातील लक्षणे फ्लूसारखी असतात. ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, अंग दुखी आणि अशकतपणा .याशिवाय 12-36 तासात रुग्णास अधिकाधिक श्रेणीमध्ये श्वास लागतो. श्वसन अपुरे होते, कफ़ तीव्र होतो, थोडा कफ पडतो. ताप वाढतो.श्वास घेणे कठीण होते. आणि ओठ निळे पडतात. टोकाच्या गुंतागुंतीमध्ये जिवाणू संसर्ग होतो.\nमायकोप्लाझमा न्यूमोनियाची लक्षणे भिन्न आहेत. याला चालता फिरता (वॉकिंग) न्यूमोनिया म्हणतात. याची लक्षणे विविध आहेत. एकसारखी लक्षणे नसणे हेच याचे वैशिष्ठ्य.घसा खवखवण्यापासून झालेल्या लक्षणांचा प्रारंभ दीर्घकाळ चाललेल्या खोकल्यामध्ये होतो. दम्याच्या रुग्णामध्ये मायकोप्लाझमा न्यूमोनिया तीव्र आणि दीर्घकालीन स्वरूप घेतो.\nअधून मधून खोकल्याची मोठी उबळ . पांढ-या रंगाचा कफ. कफ़ाचे प्रमाण कमी असते.\nहुडहुडी भरून थंडी वाजणे हे आजाराचे प्रारंभीचे लक्षण आहे.\nशरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास किंवा तिचे संतुलन बिघडल्यास न्युमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. श्वसनमार्गाच्या वरील बाजूस प्रथम संसर्ग होतो किंवा तो सिस्टेमिक म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाचाही असू शकतो. तोंड, घसा किंवा नाकात असलेले जीवाणू अथवा विषाणू फुफ्फुसामध्ये शिरल्यास हा रोग होतो.\nन्युमोनिया हा बालकांचा अदृश्य मारेकरी आहे. मलेरिया, गोवर किंवा एड्सने मरणाऱ्या मुलांपेक्षा न्युमोनियामुळे मरणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये न्युमोनियाकोकस या जीवाणूने औषधांना विरोध करायला सुरुवात केली आहे आणि हीच सर्वांत गंभीर बाब आहे.\nडॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते प्रतिजैविक हा योग्य उपचार आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०५:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/mera-bharat-mahan-19247", "date_download": "2018-12-15T21:25:35Z", "digest": "sha1:RK6G3446CPARHD2OWOESW2HTR35CNG43", "length": 19850, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mera Bharat Mahan 'मेरा भारत महान' आहे आणि पुढेही राहील! | eSakal", "raw_content": "\n'मेरा भारत महान' आहे आणि पुढेही राहील\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\n'मेरा भारत महान..' होय, मला आपल्या देशाचा अभिमान आहे. तसा तो प्रत्येकालाच असतो कदाचित. मी \"कदचित' म्हणतेय कारण जो तो आपपल्या सोयीनुसार देशप्रेम, देशभक्ती हे शब्द वापरत असतो. म्हणजे काही चांगले घडले तर अभिमान आणि नाही तर मग हा आपला देश किती मागासलेला आहे, किती भ्रष्ट लोकांचा आहे वगैरे. अर्थात तेही वास्तव आहेत. माझा हा देश अन्य काही देशांपेक्षा मागासलेला आहे. गरीब आहे. देशाला भ्रष्टाचार, अंधश्रद्धा यांचा जणू महाशाप आहे. लोकसंख्या, बेरोजगारी, निरक्षरता यांचा फार मोठा विळखा भारताभोवती आहे. कदाचित समस्यांच्या यादीसाठी हे पानदेखील कमी पडेल. मग हे सगळं असताना \"भारत महान' कसा असू शकतो...\n'मेरा भारत महान..' होय, मला आपल्या देशाचा अभिमान आहे. तसा तो प्रत्येकालाच असतो कदाचित. मी \"कदचित' म्हणतेय कारण जो तो आपपल्या सोयीनुसार देशप्रेम, देशभक्ती हे शब्द वापरत असतो. म्हणजे काही चांगले घडले तर अभिमान आणि नाही तर मग हा आपला देश किती मागासलेला आहे, किती भ्रष्ट लोकांचा आहे वगैरे. अर्थात तेही वास्तव आहेत. माझा हा देश अन्य काही देशांपेक्षा मागासलेला ��हे. गरीब आहे. देशाला भ्रष्टाचार, अंधश्रद्धा यांचा जणू महाशाप आहे. लोकसंख्या, बेरोजगारी, निरक्षरता यांचा फार मोठा विळखा भारताभोवती आहे. कदाचित समस्यांच्या यादीसाठी हे पानदेखील कमी पडेल. मग हे सगळं असताना \"भारत महान' कसा असू शकतो...\nएक तर, निश्‍चित चढउतार तर असतातच. व्यक्तीच्या आयुष्यात असतात तसे देशाच्या संदर्भातही. आघात असतात. अडचणी असतात. आव्हानं असतात. कधी लादलेल्या परिस्थितीची. तर कधी बदलत्या परिस्थितीची. ती पेलायची तर वेळ हवा, कष्टाची तयारी हवी. इच्छाशक्तीही हवी. देश म्हणजे काही दगड-विटांनी, सिमेंटने सांधलेलं स्ट्रक्‍चर नव्हे..\nइथे आठवते ती, देश जोडण्यासाठी त्या गोष्टीतल्या मुलानं वापरलेली ती युक्ती. \"जीगसॉ पझल' तुकडे जोडून देशाचा नकाशा साकारण्याचा त्याचा प्रयत्न फसतो, तेव्हा तो त्या नकाशामागचा माणूस जोडतो. देश आपोआप जोडला जातो. या सगळ्याचा भारताच्या महानतेशी काय संबंध हो संबंध आहे. या देशानंही माणूस महत्त्वाचा मानला आहे. माणूसच जोडला आहे. संस्कृतीच्या धाग्यांनी. मला नेमका अभिमान आहे तो या देशानं जतन केलेल्या या सांस्कृतिक संचिताचा.\nभारताने कधी कोणावर आक्रमण नाही केले. उलट भारतावर कित्येक देशांनी आक्रमणे केली. इथे राज्य केले. देशातील संपत्ती, ठेवा अक्षरशः ओरबाडून नेला. कित्येक राज्यकर्त्यांनी त्यांचा धर्म, रीतीरिवाज आपल्या भारतीयांवर लादण्याचा प्रयत्न केला. थोडेबहुत लोक सोडले तर बाकी लोक या अत्याचारासमोर नमले नाहीत. म्हणूनच आपली संस्कृती टिकून आहे. आणि ही माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. अर्थात, आपण फक्त आपली संस्कृती जतन केली असे म्हणणे अर्धवट होईल. कारण भारतावर अनेक परदेशी आक्रमणे झाली. त्याचबरोबर परकीय संस्कृतीही त्यांच्यासोबत इकडे आली, नांदली. आपल्या लोकांनीही ती स्वीकारली. यातून काही नवीन संस्कृती निर्माण झाल्या तर काही संस्कृतींनी त्यांना आपल्यात सामावून घेतलं. उदा. रेवदंडा (अलिबाग) येथील Creole पोर्तुगीज. हे original पोर्तुगीज नाहीत. या लोकांच्या चालीरीती, प्रथा-परंपरा या पोर्तुगिजांप्रमाणे नाहीत ना आपल्या कोकणवासियांसारख्या. पण या दोहोंचा मिलाफ त्यांच्यात जाणवतो. हे फक्त एक उदाहरण झालं. पण भारत महान वाटावा अशा अनेक गोष्टी आहेत. नेमक्‍या याचं गोष्टी मला भारताच्या, भारतीयांच्या दिवसेंदिवस प्रेमात पडायल�� कारणीभूत होतात. म्हणतात ना, \"स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' म्हणून. तसचं काहीस झालंय माझं. जेव्हा मी माझं सीमित जग ओलांडून बाहेर पडले तेव्हा जाणवलं, आपल्याकडे \"काही नाही' असं नाही. बस; आपण त्याचा जास्त गवगवा करत नाही. (जो खरंतर थोडातरी आपण करायला हवा). उदा. आपल्या युद्धकला, दानपट्टा, लाठीकाठी, केरळची कालारीपायपट्टू (यांचा वापर आजकाल स्वरक्षण तसेच व्यायाम म्हणून होतो आहे). आयुर्वेद, योगा, ध्यान, अध्यात्म अशासारख्या अद्‌भूत आणि जीवनोपयोगी गोष्टी भारताकडे आहेत. जर आपण बालवयापासून या गोष्टींचा जीवनशैलीत समावेश झाला तर पुढचे अवघे जीवन नक्कीच सुलभ आणि आनंदी होईल, असं मला वाटतं.\nआणि हो, आपली खाद्यसंस्कृती. याबाबत एकाच देशात इतकी विविधता असणारा कदाचित या पृथ्वीवर भारत हा एकमेव देश असावा. आयुर्वेदाला प्रथिने, जीवनसत्व ही माहिती नाहीत. परंतु आयुर्वेदाचार्यांनी किंवा आपल्या पूर्वजांनी जी आहारशैली घालून दिली आहे त्यांचा अभ्यास करता हे तर दिसतेच की, आपला आहार नक्कीच परिपूर्ण आहे. आपल्याकडची कलाकुसर, आपल्या लोककला आजही जगाला आपल्याकडे आकर्षित करतात. अनेक परदेशी साधक, विद्यार्थी आपल्याकडे योग, ध्यान, लोककला शिकण्यासाठी येतात. हे सारं अभिमानास्पद नाही काय\nशेवटी इतकेच, आजही आपल्यावर विविध परदेशी वस्तूंची आणि त्यायोगे तिकडच्या संस्कृतीची आक्रमणे होतच आहेत. पण पूर्वीप्रमाणेच आपल्याला त्यांच्यासमोर न नमता आपला सांस्कृतिक ठेवा, आपले ज्ञान, आपली कौशल्ये जतन करायची आहेत आणि पुढच्या कित्येक पिढ्यांपर्यंत ती हस्तांतरित करायची आहेत. मेरा भारत महान आहेच, होता आणि पुढेही तो महानचं राहील.\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-ganesh-festival/satara-news-karad-ganesh-festival-2017-69599", "date_download": "2018-12-15T20:59:42Z", "digest": "sha1:TYQYZRZUQTXB2KGDPIW4GZQCYKVAJ6O6", "length": 13572, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news karad ganesh festival 2017 साताराः गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर मंडळांची लगबग सुरू | eSakal", "raw_content": "\nसाताराः गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर मंडळांची लगबग सुरू\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nकऱ्हाड (सातारा): गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर आता उर्वरीत पाच दिवसात शहरात देखावे खुले करण्यासाठी मंडळांची लगबग सुरू आहे. जीवंतलव हलत्या देखाव्यांना विंडबन व विनोदाची किनार आहे. आज व उद्यापासून ते खुले होतीलही मात्र पाऊस नसले तर लोक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतील, अशी स्थिती आहे.\nकऱ्हाड (सातारा): गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर आता उर्वरीत पाच दिवसात शहरात देखावे खुले करण्यासाठी मंडळांची लगबग सुरू आहे. जीवंतलव हलत्या देखाव्यांना विंडबन व विनोदाची किनार आहे. आज व उद्यापासून ते खुले होतीलही मात्र पाऊस नसले तर लोक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतील, अशी स्थिती आहे.\nशहरात सुमारे ३५० सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. त्यात बहुतांशी गणेश ���ंडळांनी हलत्या व पौराणीक देखाव्यांवर भर दिला आहे. पोलिसांनाही उत्सव काळातील बंदोबस्त चोख ठेवला आहे. फिरती दहा पथक पट्रोलींग करून गर्दीतील अनिष्ठ प्रकारावर नियंत्रण ठेवणार आहेत. गुंडा विरोधी पथक त्यांच्या परिने साध्या वेशात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालणार आहेत. महिलांच्या छेडछाडी विरोधैतील पथक पूर्ण क्षमतेने स्वतंत्र पणे कार्यरत राहणार आहे. निर्भया पथकावर ती जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय आझाद चौक, दत्त चौक, दर्गा मोहल्ला, कार्वे नाका, चावडी चौक येेेथे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. काही ठिकणी छावणी टाकून बंदोबस्त ठेवला आहे.\nशहरात अनेक मंडळ त्यांचा रौप्य महोत्सव साजरा करत आहेत. त्यात सुदर्शन गणेश मंडळही आहे. त्यांनी व्याख्यानांसह वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. अनेक देखावे विडंबनावर अवलंबून आहेत. काही ठिकाणी जीवंत देखावे तेही विनोदी किनार ठेवून साकरले आहेत. काही गणेश मंडळांनी मोठ्या प्रतिकृती उभारल्या आहेत. त्यात मध्यवर्ती आझाद चौकातील नवजवान गणेश नवरात्र उत्सव मंडळाने मोठी स्वामी समर्थांची प्रतिकृती उभी केली आहे. विठ्ठल चौकात आकर्षक देखावा आहे. मंगळवार पेठेत खंडोबाचा हलता देखावा केला आहे. कमानी मारूती मंदीर चौकातही देखवा आहे.\nबहुतांशी गणेश मंडळाचे कार्यकर्ते देखाव्यावेळी स्वयंसेवक म्हणून काम करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी पोलिसांना त्यांचा आधार असतो. तशीच स्थीती याहीवेळी असेल, असे गणेश मंडळाच्या हालचालीवरून दिसते आहे.\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nपूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nसूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली...\n#PMCIssue गाळ नव्हे पैशांचाच उपसा\nपुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज...\nकमी पाण्यावर घेता येणार�� पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/changing-equations-uttar-pradesh-22695", "date_download": "2018-12-15T21:35:38Z", "digest": "sha1:A2K5YJGEMLZZ6DVPSBARRRQENDBPBONN", "length": 22345, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Changing equations in Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील बदलती समीकरणे | eSakal", "raw_content": "\nउत्तर प्रदेशातील बदलती समीकरणे\nप्रा. अविनाश कोल्हे(राज्यशास्त्राचे प्राध्यापक)\nशनिवार, 24 डिसेंबर 2016\nउत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर भिस्त असलेल्या भाजपला यशाची आशा आहे, तर दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष आघाडी करून रिंगणात उतरतील अशी चिन्हे आहेत.\nउत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर भिस्त असलेल्या भाजपला यशाची आशा आहे, तर दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष आघाडी करून रिंगणात उतरतील अशी चिन्हे आहेत.\nमोदी सरकारने अचानक घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल आता खुद्द सत्तारूढ भाजपमधील नेतेच दबक्‍या आवाजात तक्रारी करीत आहेत. सरकारने हा निर्णय चांगल्या हेतूने घेतला असे मान्य केले, तरी यात कोठेतरी प्रचंड गडबड झाली आहे, हे आता उघडपणे बोलले जात आहे. सामान्य माणूस आजही स्वतःच्या पैशासाठी बॅंकेसमोर रांगेत उभा आहे, तर दुसरीकडे श्रीमंतांकडे दोन हजारांच्या नव्या शेकडो नोटा सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अशा स्थितीत भाजपच्या धुरिणांना येत्या दोन-तीन महिन्यांत होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबद्दल चिंता वाटू लागली नसती तरच नवलच.\nदेशातील राजकीयदृष्ट्या सर्वांत महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. जेथून ८० खासदार निवडले जातात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील अनेक राज्यांप्रमाणे उत्तर प्रदेशातही काँग्रेसची सत्ता होती. उत्तर प्रदेशाच्या राजकारणाचा विचार केला, तर १९९० च्या दशकापासून यात बदल होऊ लागला व भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाप्रमाणेच बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष हे दोन प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे ठरू लागले. एवढेच नव्हे तर डिसेंबर १९९३ मध्ये उत्तर प्रदेशात बसप व समाजवादी पक्ष यांचे आघाडी सरकार सत्तेत आले. यातून उत्तर प्रदेशाच्या राजकारणातून उच्चवर्णीयांची सद्दी संपत आल्याचे संकेत मिळाले. जून १९९१ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने ४२५ पैकी २२१ जागा जिंकल्या, तेव्हा ओबीसी समाजाचे नेते कल्याणसिंह मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. आज पुन्हा भाजप १९९१ सारखे स्वबळावर सत्तासंपादनाचे स्वप्न पाहत आहे; पण २०१७ म्हणजे १९९१ नव्हे. या पंचवीस वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तेव्हाचा भाजप सत्तेच्या राजकारणात तसा नवखा होता. भाजपच्या घोषणेत (पार्टी विथ अ डिफरन्स) किती तथ्यांश आहे हे समोर यायचे होते. आज तशी स्थिती नाही. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी भाजपने ७१ जागा जिंकल्या. हा चमत्कार मानला पाहिजे. तेव्हा असे वातावरण होते की तेथे ताबडतोब विधानसभा निवडणुका घेतल्या तर भाजप सहज सत्तेत आला असता. पण हे म्हणजे ‘आत्याबाईला मिशा असत्या तर... ’सारखे विधान आहे. राजकारणात अशा विधानांना फारसा अर्थ नसतो. आज उत्तर प्रदेशात मे २०१४ मध्ये राजकीय वातावरण होते तसे नाही.\nयाची दुसरी बाजू म्हणून विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश यादवांचा उल्लेख करता येईल. अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने २०१२ मध्ये विधानसभा निवडणूक दणक्‍यात जिंकली. त्यामुळे अखिलेश यादव यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. या तरुण व उच्चशिक्षित नेत्याकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा होत्या; पण त्या फारशा पूर्ण झाल्या नाहीत. शिवाय सत्तारूढ समाजवादी पक्ष ज्या यादव कुटुंबाच्या ताब्यात आहे, त्य��� कुटुंबातच आता यादवी सुरू आहे. एका बाजूला सख्खा भाऊ, तर दुसरीकडे मुलगा अशा कात्रीत समाजवादी पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष मुलायमसिंह अलीकडे सापडले होते. त्यांनी सध्या याला लगाम घातला असला, तरी ही शांतता तात्पुरती आहे व विधानसभा निवडणुकीनंतर हे चित्र बदलण्याची शक्‍यता आहे.\nउत्तर प्रदेशातील तिसरी राजकीय शक्‍ती म्हणजे मायावतींचा बसप. या पक्षाने २००७ मध्ये विधानसभा निवडणुकीत २०६ जागा जिंकून स्वबळावर सरकार स्थापन केले होते; पण मायावतींचा कारभार तितकासा चांगला नसल्यामुळे २०१२ मधील विधानसभा निवडणुकीत बसपला कशाबशा ८० जागा जिंकता आल्या. आता हा पक्ष पुन्हा जोम धरत आहे, असे वाटत असताना गेल्या काही महिन्यांपासून या पक्षाला गळती लागल्यासारखे दिसत आहे. या पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडून गेले आहेत. २०१२ मध्ये मायावतींनी पुढाकार घेऊन अनेक उच्चवर्णीय समाजाच्या नेत्यांशी मैत्री केली होती. नंतर मात्र त्यांना ही मैत्री टिकवता आली नाही. पण आज या पक्षाची थोडीबहुत हवा आहे, हे मान्य केले पाहिजे.\nउत्तर प्रदेशातील चौथी व सर्वांत कमकुवत राजकीय शक्‍ती म्हणजे काँग्रेस. या पक्षाला २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत फक्‍त २८ जागा, तर २००७ च्या निवडणुकीत २२ जागा जिंकता आल्या होत्या. उत्तर प्रदेशातील अनेक सामाजिक घटक कालौघात काँग्रेसपासून कायमचे दूर गेले. यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मुस्लिम समाज - जो डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पडू दिल्याबद्दल तेव्हा केंद्रात सत्ता असलेल्या काँग्रेसला आजही दोष देतो. त्यामुळे गेली अनेक वर्षे तेथील राजकारणात काँग्रेसची भूमिका नगण्य राहिलेली आहे.\nआता मात्र या स्थितीत बदल होत असल्याचे दिसते. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोदी सरकार टीकेचे धनी झाले असले, तरी समाजवादी पक्ष किंवा काँग्रेस स्वबळावर सत्तेत येण्याची सुतराम शक्‍यता नाही. अशा स्थितीत हे दोन्ही पक्ष निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज ना उद्या अशी आघाडी अस्तित्वात येईल असा अंदाज आहे. याचे कारण आज या दोन्ही पक्षांना एकमेकांशिवाय पर्याय नाही. हे चित्र समोर ठेवले म्हणजे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज व्यक्‍त करता येतो. फेब्रुवारी २००२ मध्ये विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला १४३ जागा, बसपला ९८ जागा, भाजपला ८८ जागा, तर काँग्रेसला २५ जागा मिळाल्या. निवडणुका झालेल्या असूनही तेव्हा तब्बल दोन महिने राष्ट्रपती राजवट होती. एप्रिलमध्ये बसप व भाजप यांनी युती केली व मायावती मुख्यमंत्री झाल्या. अशीच त्रिशंकू विधानसभा २०१७ मध्येही अस्तित्वात येईल, असे आज तरी वातावरण आहे.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satya-margadarshak-8-24460/", "date_download": "2018-12-15T20:56:45Z", "digest": "sha1:JDWD3ZPWNDTSLEYEAKSXTVET5NJYTIRR", "length": 14559, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक:२७४. दोन बिया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक:२७४. दोन बिया\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक:२७४. दोन बिया\nअपने मरने की खबर न जाना, असं विचारताना कबीरांचा हेतू हा आहे की, मृत्यूनंतर उपयोगी पडेल याच हेतूनं केवळ दान आणि पुण्य करणारे जगताना स्वतच्या\nअपने मरने की खबर न जाना, असं विचारताना कबीरांचा हेतू हा आहे की, मृत्यूनंतर उपयोगी पडेल याच हेतूनं केवळ दान आणि पुण्य करणारे जगताना स्वतच्या ‘आनंदा’साठी स्वार्थानं दुसऱ्यांची लुबाडणूकही करतात आणि पापही बेलाशक करतात मंदिरं उभारण्यासाठी मोठय़ा देणग्या देऊन ‘पुण्य’ साठवणारे उद्योगपती आपल्या भरभराटीसाठी ‘पापकृत्यं’ही करीत नाहीत का मंदिरं उभारण्यासाठी मोठय़ा देणग्या देऊन ‘पुण्य’ साठवणारे उद्योगपती आपल्या भरभराटीसाठी ‘पापकृत्यं’ही करीत नाहीत का मग पाप आणि लुटमारीचं फळ भोगण्यासाठी जसं जन्मावं लागतंच त्याचप्रमाणे दान आणि पुण्याचं फळ भोगण्यासाठीही जन्मावं लागतंच. याचाच अर्थ पाप मुक्ती देऊ शकत नाही, हे तर उघडच आहे पण पुण्यसुद्धा मुक्ती देऊ शकत नाही मग पाप आणि लुटमारीचं फळ भोगण्यासाठी जसं जन्मावं लागतंच त्याचप्रमाणे दान आणि पुण्याचं फळ भोगण्यासाठीही जन्मावं लागतंच. याचाच अर्थ पाप मुक्ती देऊ शकत नाही, हे तर उघडच आहे पण पुण्यसुद्धा मुक्ती देऊ शकत नाही कबीरांनीच एका भजनात म्हंटलं आहे- पाप पुन्न के बीज दोऊ कबीरांनीच एका भजनात म्हंटलं आहे- पाप पुन्न के बीज दोऊ पाप आणि पुण्य या दोन्ही बियाच आहेत. भ्रमानं त्यांच्यापैकी कोणत्याही बीचं पोषण केलं तरी रोपटं उगवणार आणि पाहाता पाहात ‘अहं’चा विशाल वृक्ष डवरणार पाप आणि पुण्य या दोन्ही बियाच आहेत. भ्रमानं त्यांच्यापैकी कोणत्याही बीचं पोषण केलं तरी रोपटं उगवणार आणि पाहाता पाहात ‘अहं’चा विशाल वृक्ष डवरणार ‘माझी वट आहे, या दुनियेत मला कोण अडवणार’, या जा���िवेनं पापबीजातून डवरलेला ‘अहं’वृक्ष ताठ उभा असतो. तर ‘माझ्यासारखा पुण्यवान या जगात कोणीच नाही’, या वृत्तीनं पुण्यबीजातून डवरलेला ‘अहं’वृक्ष ताठ उभा असतो. त्या वृक्षांना मग ‘माझे’पणाच्या किती फांद्या, किती फुलं, किती पानं, किती फळं येत राहातात ‘माझी वट आहे, या दुनियेत मला कोण अडवणार’, या जाणिवेनं पापबीजातून डवरलेला ‘अहं’वृक्ष ताठ उभा असतो. तर ‘माझ्यासारखा पुण्यवान या जगात कोणीच नाही’, या वृत्तीनं पुण्यबीजातून डवरलेला ‘अहं’वृक्ष ताठ उभा असतो. त्या वृक्षांना मग ‘माझे’पणाच्या किती फांद्या, किती फुलं, किती पानं, किती फळं येत राहातात पुढच्या जन्माची तजवीज करणाऱ्या पारंब्याही अमाप पुढच्या जन्माची तजवीज करणाऱ्या पारंब्याही अमाप मग ‘मुक्ती’ कुठली ती हवी असेल तर ‘पाप पुन्न के बीज दोऊ, बिज्ञान अगिन में जारिये जी ‘पाप पुन्न के बीज दोऊ, बिज्ञान अगिन में जारिये जी’ या बिया मुळातच भाजून टाकल्या तर त्यातून ‘मी’चा वृक्ष आणि ‘माझे’पणाची पानं, फुलं, फळं, फांद्या फुटणारच नाहीत. पण त्या बिया कशा भाजाव्या, याचं ज्ञान धर्मग्रंथ वाचून मिळणार नाही. आता पाककृतीच्या पुस्तकात कसं लिहितात’ या बिया मुळातच भाजून टाकल्या तर त्यातून ‘मी’चा वृक्ष आणि ‘माझे’पणाची पानं, फुलं, फळं, फांद्या फुटणारच नाहीत. पण त्या बिया कशा भाजाव्या, याचं ज्ञान धर्मग्रंथ वाचून मिळणार नाही. आता पाककृतीच्या पुस्तकात कसं लिहितात ‘मंद आचेवर थोडय़ा थोडय़ा वेळानं परता. मग त्यात चिमूटभर अमुक गोष्ट टाका. थोडं तांबूस दिसलं की मग पाणी घाला.’ आता ‘मंद’ म्हणजे नेमकी किती आच ‘मंद आचेवर थोडय़ा थोडय़ा वेळानं परता. मग त्यात चिमूटभर अमुक गोष्ट टाका. थोडं तांबूस दिसलं की मग पाणी घाला.’ आता ‘मंद’ म्हणजे नेमकी किती आच ‘थोडय़ा’ म्हणजे नेमक्या किती वेळानं ‘थोडय़ा’ म्हणजे नेमक्या किती वेळानं ‘चिमूटभर’ म्हणजे अचूक किती ‘चिमूटभर’ म्हणजे अचूक किती थोडं तांबूस म्हणजे नेमकं किती तांबूस थोडं तांबूस म्हणजे नेमकं किती तांबूस वगैरे वगैरे.. अशा गोष्टीत फरक पडतोच पडतो. तेव्हा शाब्दिक ज्ञान नुसतं उपयोगी नाही. तो पदार्थ बनविण्यात जो तरबेज आहे त्याच्या हाताखाली मला शिकावं लागेल. जो हे पदार्थ बनविण्यात तरबेज आहे तोच त्यातल्या खाचाखोचा मला सांगू शकतो, माझ्याकडून तो पदार्थ करून घेऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे मुक्ती हवी तर जो स्वत: मुक्त आहे त्याच्याच भट्टीत मला तयार व्हावं लागेल. भ्रमाच्या गाळात अधिकच रूतता रूतता मला मुक्ती शिकता येणार नाही. जो भ्रम आणि मोहाच्या गाळात स्वत: रुतला आहे त्याचा हात धरून मी मुक्तीचा मार्ग शिकू शकणार नाही. तर जो स्वत: ज्ञानाग्नीसारखा धगधगत आहे, ज्याच्याकडे भ्रम, मोह, असत्य किंचितही टिकू शकत नाही असा सद्गुरूच मला मुक्तीच्या वाटेवर चालवू शकेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T20:45:32Z", "digest": "sha1:NR3K52BV7KC2JYWP3DUPL5LBPWB5E54D", "length": 7969, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेर शहरात दारु अड्ड्यावर छापा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगमनेर शहरात दारु अड्ड्यावर छापा\nसंगमनेर – शहरातील दारू अड्ड्यांवर पोलिसांनी शुक्रवारी धडक करवाई केली. या कारवाईत इंदिरानगर दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली असून 33 हजार 130 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nपोलीस निरीक्षक गोकुळ औताडे व पथकाने शुक्रवारी दुपारी 2 वाजता संगमनेर शहरातील नगरपालिका क्रीडा संकुलनच्या पाठीमागे वडार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंद पडलेल्या घराच्या आडोशाला भाऊसाहेब सदाशिव भागवत (रा. इंदीरानगर) यांच्याकडे 73 देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व यमा कंपनीची दुचाकी असा एकूण 33 हजार 130 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.\nया कारवाईत पोलीस निरीक्षक सी.आर. गावंडे, विजय पवार, बाळासाहेब आहिरे, सुभाष गोडसे, अमृत आढाव, आशिष कुंडलिक यांचा समावेश होता. पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिखिल विजय बेद यांची सचिवपदी निवड\nNext articleजिल्हास्तरी क्रीडा स्पर्धेत बाबुर्डी शाळेला मोठे यश\nफ्लेक्‍सवर झळकण्याची घाई; पोलिसांच्या रडारवर अल्पवयीन भाई\nगंभीर गुन्ह्यांतील शिक्षकांची होणार “शाळा बंद’\nठोस कृती करण्याची वेळ (भाग-२)\nठोस कृती करण्याची वेळ (भाग-१)\nतपास अधिकारी अजय कदम यांना तात्काळ हटवा\nवाढत्या गुन्ह्यांची दखल पोलीस घेतील का\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nऍटर्नी जनरल आणि कॅगला लोकलेखा समितीपुढे बोलावणार : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MREM/MREM022.HTM", "date_download": "2018-12-15T20:15:41Z", "digest": "sha1:T7CMTMU5TQTG2Z3ZBXMWGSDE6YIEHTZO", "length": 7404, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंग्रजी US नवशिक्यांसाठी | गप्पा १ = Small Talk 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंग्रजी US > अनुक्रमणिका\nआपल्याला संगीत आवडते का\nमला शास्त्रीय संगीत आवडते.\nह्या माझ्या सीडी आहेत.\nआपण कोणते वाद्य वाजवता का\nहे माझे गिटार आहे.\nआपल्याला गाणे गायला आवडते का\nआपल्याला मुले आहेत का\nआपल्याकडे कुत्रा आहे का\nआपल्याकडे मांजर आहे का\nही माझी पुस्तके आहेत.\nमी सध्या हे पुस्तक वाचत आहे.\nआपल्याला काय वाचायला आवडते\nआपल्याला संगीत मैफलीला जायला आवडते का\nआपल्याला नाटक पहायला / नाटकला जायला आवडते का\nआपल्याला संगीतिकेला जायला आवडते का\nलहान असताना तुम्ही तुमची भाषा कोणाकडून शिकली नक्कीच तुम्ही म्हणाल: आईकडून नक्कीच तुम्ही म्हणाल: आईकडून जगातील बरेच लोक तसा विचार करतात. सर्वच राष्ट्रांमध्ये मातृभाषा हा शब्द प्रचलित आहे. इंग्रजी आणि चायनीज या भाषा यासोबत परिचित आहेत. कदाचित आई आपल्या पाल्याबरोबर अधिक वेळ व्यतीत करते म्हणून असे वाटत असेल. परंतु, अलीकडील संशोधन वेगळाच निष्कर्ष काढते. या संशोधनाप्रमाणे आपली भाषा ही आपल्या वडिलांची भाषा आहे. संशोधकांनी जनुकीय बाबी आणि मिश्र जमातींची भाषा या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. अशा जमातींमध्ये पालक वेगवेगळ्या संस्कृतीमधून असतात. या जमाती हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या होत्या. यासाठी मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर हे मोठे कारण होते. या मिश्र जमातींच्या जनुकीय बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर त्याचे जमातींच्या भाषेशी तुलना करण्यात आली. बर्‍याच जमाती त्यांच्या पुरुष पूर्वजांच्या भाषा बोलतात. म्हणजेच, देशाची भाषा ही Y गुणसुत्रापासून आली आहे. म्हणून, माणसाने (पुरुष) त्यांच्याबरोबर परकीय देशांमध्ये त्यांची भाषा नेली. आणि तेथील महिलांनी पुरुषांची नवीन भाषा स्वीकारली. परंतु, आज देखील आपल्या भाषेवर वडिलांचा मोठा प्रभाव आहे. कारण, जेव्हा लहान मुले शिकत असतात तेव्हा ते त्यांच्या वडिलांच्या भाषेकडे अभिमुख होतात. वडील त्यांच्या मुलांबरोबर तुलनेने कमी बोलतात. पुरुषांची वाक्यरचना ही स्त्रियांपेक्षा खूपच सोपी असते. यामुळेच वडिलांची भाषा ही लहान मुलांना योग्य असते. त्यांना कोणतेही ओझे वाटत नाही आणि भाषा शिकण्यास देखील सोपे जाते. म्हणून लहान मुले बोलताना आईची नक्कल न करता वडिलांची नक्कल करतात. नंतर, आईचा शब्दकोश मुलांच्या भाषेला आकार देतो. अशाप्रकारे, आई आणि वडील आपल्या भाषेवर परिणाम करतात. म्हणून यास पालकांची भाषा असे म्हणणे उत्तम राहील\nContact book2 मराठी - इंग्रजी US नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41350604", "date_download": "2018-12-15T21:05:16Z", "digest": "sha1:OGXSU2HULJWKYYNRO2CY6M66DHYYJIUE", "length": 9656, "nlines": 117, "source_domain": "www.bbc.com", "title": "#WindowSeatProject: इन्स्टाग्रामवर भारतीय रेल्व��ची फोटो-कथा - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n#WindowSeatProject: इन्स्टाग्रामवर भारतीय रेल्वेची फोटो-कथा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nट्रेनचा प्रवास आवडणाऱ्या शानू बाबरनं प्रवासाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यास सुरुवात केली. त्याला तिथं त्यांच्यासारखेच ट्रेनचे फॅन भेटले आणि सुरू झालं #WindowSeatProject\n21 जुलै 2015 ला शानू्नं 'विंडो सीट प्रोजेक्ट' वर फोटो टाकायला सुरुवात केली. खिडकीतील जागा ही आपल्यासारखीच त्याचीही आवडती जागा. दक्षिण भारतातील एरनाड एक्सप्रेसच्या या फोटोचं वर्णन करताना त्यानं प्रत्येक डब्याचा वेगळा रंग आणि त्यावरील जाहिरातींचा उल्लेख केला.\nएकानं हा फोटो @windowseatproject वर टाकला. रेल्वेच्या डब्यात दूधाचे कॅन ठेवायला जागा नसते, त्यावर ही शक्कल लढवली आहे. भारतातील डेअरी उद्योगाची स्थिती त्यातून दिसते.\nऑगस्ट 2015 मध्ये इन्स्टाग्राम यूजर्सनी @windowseatproject ला टॅग करून रेल्वे प्रवासातील फोटो शेअर केले. शानूनं ते फोटो पुन्हा शेअर केले. त्यातील या फोटोत थकल्या भागल्या मजूरांची स्थिती नेमकी टिपली आहे.\nवयाच्या पाचव्या वर्षापासून शानू बाबरनं रेल्वतून प्रवास सुरू केला. तेव्हापासूनच रेल्वे हा त्याच्या आवडीचा विषय झाला. कॉलेजच्या काळात एका प्रकल्पासाठी त्यानं देशभर प्रवासही केला. हा सेल्फी 2015मध्ये केरळची राजधानी थिरूवअनंतपूरममध्ये त्यानं घेतला आहे.\nफोटोग्राफर हर्षिता महाजन यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेला हा निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरील फोटो. गाडीची वाट बघत असताना दुसरी एक गाडी आली. त्यांच्या हातात कॅमेरा होता. त्या सगळ्यांची नजर लक्ष वेधणारी आहे. हा फोटो त्यांनी दोन वर्षांनी @windowseatproject वर शेअर केला.\nया फोटोविषयी शानूनं लिहिलं...हे रेल्वेतील हमखास दिसणारं चित्र आहे. कधी कधी अनोळखी सहप्रवाशांसोबत बर्थ असा वाटून घ्यावा ���ागतो.\nशानू म्हणतो, चालत्या गाडीत घरातून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेणं ही एक परंपराच आहे. त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक सहलीत आमटी, भात, ब्रेड, मसाला पुरी असे पदार्थ असायचे.\nरेल्वेमध्ये पत्ते खेळणं ही एक गंमत आहे. एकमेकांना न ओळखणारे प्रवासी पत्ते खेळताना दोस्त होतात, असं निरिक्षण शानू बाबर नोंदवतो.\nदिव्या दुग्गर यांनी फोटो शेअर केला. पाळीव प्राणीसोबत घेऊन प्रवास करायचा असेल तर फर्स्ट क्लासमध्ये दोन्ही बर्थ घ्यावे लागतात किंवा कूपेचं आरक्षण करावं लागत.\nशानू मार्च 2017 मध्ये मध्य भारतातून प्रवास करत होता. गाडीत बिलकूल जागा नव्हती, त्यामुळे लोक टपावर बसले होते. कोणी पेपर वाचत होते, कोणी झोपत होते. गाडी जेव्हा बोगद्यातून जायची तेव्हा सगळे सवयीप्रमाणे खाली वाकत होते.\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nफोटो फीचर : सुपरमूनला कसं लागलं ग्रहण\nफोटो फीचर : सुपरमूनला कसं लागलं ग्रहण\nइंडोनेशिया : ज्वालामुखीच्या उदरात दडलंय काय\nइंडोनेशिया : ज्वालामुखीच्या उदरात दडलंय काय\nपाहा फोटो : कोण आहे 2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर\nपाहा फोटो : कोण आहे 2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-motor-vehicle-act-law-62815", "date_download": "2018-12-15T21:09:25Z", "digest": "sha1:GQPT6QBLJVWY3YT5QOPM55O5UYBUG4I3", "length": 15598, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news Motor Vehicle Act law मोटारवाहन कायदा दुरुस्तीत अडथळे | eSakal", "raw_content": "\nमोटारवाहन कायदा दुरुस्तीत अडथळे\nगुरुवार, 27 जुलै 2017\nगडकरींनी बोलाविलेली बैठक निर्णयाविनाच समाप्त\nनवी दिल्ली: मोटार वाहन परिवहन कायदा दुरुस्ती विधेयक 2017 वर राज्यसभेत सर्वसहमती घेण्याच्या रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना आज जोरदार ठेच लागली. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक विरोधी पक्ष खासदारांनी, या विधेयकातील तरतुदी राज्यांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या असल्याची तक्रार केल्याने ही बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविनाच संपली.\nगडकरींनी बोलाविलेली बैठक निर्णयाविनाच समाप्त\nनवी दिल्ली: मोटार वाहन परिवहन कायदा दुरुस्ती विधेयक 2017 वर राज्यसभेत सर्वसहमती घेण्याच्या रस्ते व ���हामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना आज जोरदार ठेच लागली. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक विरोधी पक्ष खासदारांनी, या विधेयकातील तरतुदी राज्यांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या असल्याची तक्रार केल्याने ही बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविनाच संपली.\nविरोधी पक्ष सदस्यांनी या विधेयकाबाबतचे आक्षेप व सूचना सोमवारपर्यंत (ता. 31) लेखी द्याव्यात. त्यानंतर त्या आपण गडकरींकडे पाठवू. गडकरी हे त्यावर उत्तरे देतील. त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले, तर पुन्हा एक सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पुढच्या महिन्यात बोलावली जाईल, असे आजच्या बैठकीत ठरले. हे विधेयक राज्यसभेच्या निवड समितीकडे पाठविण्याचाच आग्रह विरोधक धरतील व राज्यसभेत सरकारचे बहुमत नसल्याने विधेयकाचा मुहूर्त आणखी लांबेल अशा हालचाली दिसत आहेत. लोकसभेत मागच्याच अधिवेशनात हे विधेयक मंजूर झाले होते. मात्र राज्यसभेत विरोधकांनी बहुमताच्या जोरावर ते अडविल्याचे दिसते. मागच्याच अधिवेशनात गडकरींनी ते विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा कॉंग्रेससह डाव्या पक्षांनी, त्याला नकारघंटा वाजविली होती. आताही त्याची वाटचाल निवड समितीच्या दिशेने जात आहे.\nया बैठकीनंतर गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना, हे देशाच्या हिताचे विधेयक असल्याने ते संसदेत लवकरात लवकर मंजूर होणे गरजेचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की यात ऐतिहासिक तरतुदी आहेत व यामुळे मोटार वाहन क्षेत्रातील दलालांचे, मध्यस्थांचे राज्य संपेल. आधीच हा कायदा संसदेने मंजूर करण्यास अडीच वर्षे उशीर झाला आहे. देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात. त्यात तब्बल दीड लाख लोकांचा जीव जातो. विधेयकाला संसदेची मंजुरी जितकी लांबत जाईल तेवढी हा मृतांची संख्याही वाढत जाईल. आज वाहनाची नोंदणी करायची असेल तर दोन लाख रुपये मध्यस्थाला द्यावे लागतात. 30 लाख बोगस वाहन परवाने आहेत. ही अनागोंदी संपवून एक पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त व नियमांचे सरलीकरण करणारे व रस्ते वाहतूक यंत्रणा प्रस्थापित करणारे हे विधेयक आहे.\nमोटार वाहन विधेयक राज्यसभेत अडविलेच जाणार असेल तर ते वित्तविधेयक म्हणून सरकार का आणत नाही, या प्रश्‍नावर गडकरी यांनी नकारार्थी उत्तर दिले. यातील अनेक तरतुदी थेट आर्थिक विषयांशी संबंधित आहेत. लोकसभेत ते आधीच मंजूर झाले असल्याने आता ते वित्तविधेयक करायचे तर लोकसभेतील विधेयकाचे काय करणार, असा पेच सरकारसमोर निर्माण झाल्याचे समजते.\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nमहाभरतीत मराठा आरक्षणाचा लाभ\nमुंबई - राज्य सेवा आयोगाकडून सरकारच्या या विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरिता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामध्ये महसूल विभागातील...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nशुल्क नियमन विधेयकातील सुधारणा अन्यायकारक\nमुंबई - महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क नियमन) अधिनियम (2011) विधानसभेत संमत झाल्यानंतर पालकांनी...\nMaratha Reservation : मराठा आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध\nमुंबई- राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यपालांच्या सहीनंतर राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू...\nMaratha Reservation : न्यायालयीन लढाईसाठी सरकारची रणनीती...\nमुंबई - मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याला न्यायालयीन आव्हान मिळाल्यास ते खोडून काढण्यासाठी सरकारने भक्कम रणनीती आखण्यास सुरवात केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-nepal-sher-bahadur-deuba-water-india-sushma-swaraj-68497", "date_download": "2018-12-15T21:17:29Z", "digest": "sha1:CR7Q3IADHEQM6CFPIKKUTLMMJ6UFMIHV", "length": 13915, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news nepal sher bahadur deuba water india sushma swaraj नेपाळच्या पंतप्रधानांना परराष्ट्रमंत्र्यांनी पाणी पाजले | eSakal", "raw_content": "\nनेपाळच्या पंतप्रधानांना परराष्ट्रमंत्र्यांनी ��ाणी पाजले\nशनिवार, 26 ऑगस्ट 2017\nदेऊबांना खोकला आल्याने स्वराज यांची मदत\nदिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित समस्यांसाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे कोणी ट्‌विटरवरूनही संपर्क साधल्यास त्या मदतीसाठी कायम तत्पर असतात. त्यांच्या मदतीचा अनुभव नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनाही गुरुवारी आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना देऊबा यांना खोकल्याची उबळ आली. ते पाहून सुषमा स्वराज यांनी तत्परतेने त्यांना पाणी दिले. त्यांच्या या कृतीतून भारतीय आदरातिथ्याचे दर्शन घडविले.\nदेऊबांना खोकला आल्याने स्वराज यांची मदत\nदिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित समस्यांसाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे कोणी ट्‌विटरवरूनही संपर्क साधल्यास त्या मदतीसाठी कायम तत्पर असतात. त्यांच्या मदतीचा अनुभव नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनाही गुरुवारी आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना देऊबा यांना खोकल्याची उबळ आली. ते पाहून सुषमा स्वराज यांनी तत्परतेने त्यांना पाणी दिले. त्यांच्या या कृतीतून भारतीय आदरातिथ्याचे दर्शन घडविले.\nमोदी व देऊबा यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये काल द्विपक्षीय चर्चा झाली. याची माहिती दोघांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली. देऊबा भाषण करीत असतानाच त्यांना खोकल्याची उबळ आली. त्यांना खोकताना पाहून समोरच्या रांगेत बसलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तत्परतेने स्वतः उठून देऊबा यांच्या जवळ गेल्या. पंतप्रधानांनी त्यांच्यासमोरील पाण्याच्या बाटलीचे झाकण उघडले अन्‌ स्वराज यांनी त्यातील पाणी ग्लासात ओतून ते देऊबा यांना दिले.\nदेऊबा आपले भाषण करीत असल्याने त्यांचे लक्ष गेले नाही. नंतर हातात ग्लास घेऊन स्वराज समोर उभ्या आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. यावर आश्‍चर्याने \"माझा घसा खराब झाला,' असे म्हणत स्वराज यांच्या हातातील ग्लास घेऊन ते पाणी प्यायले. त्यांचे पाणी पिऊन झाल्यावर ग्लास जागेवर ठेवण्यासाठी सुषमा स्वराज तेथेच थांबल्या. त्या वेळी एक अधिकारी तेथे पोचला. त्यानंतर स्वराज आपल्या जागेवर परतल्या अन्‌ देऊबा यांनी आपले भाषण पुढे सुरू ठेवले.\n#DecodingElections सत्ताधुंद भाजपला राहुलकडून लगाम\n'अॅटॅक इज बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स' हा युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम आहे. राजकीय कुरुक्षेत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...\nआगामी लोकसभा लढविणार नाही : उमा भारती\nभोपाळ : काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी 2019 लोकसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते....\n...तरच पाकशी संवाद साधू : सुषमा स्वराज\nनवी दिल्ली : ''पाकिस्तानकडून भारताविरोधात चालू असलेल्या दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत त्या देशाशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला...\nपाकच्या निमंत्रणाला स्वराज यांचा नकार\nइस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी कार्यक्रमाला येथील सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना...\nमोदींऐवजी सुषमा स्वराज पंतप्रधान असत्या तर...: दिग्विजय सिंह\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या जर पंतप्रधान असत्या तर त्यांचे सरकार अधिक यशस्वी ठरले असते, असे...\nआता लोकसभा लढविणार नाही; स्वराज यांचे स्पष्टीकरण\nनवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. तसेच त्यांनी याबाबत ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/money/page/3/", "date_download": "2018-12-15T21:55:58Z", "digest": "sha1:5OPCA2MPJG76GAUAVHFB52ADBHDUMFXV", "length": 5525, "nlines": 51, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Money Archives - Page 3 of 13 - Marathi Gold", "raw_content": "\nते 10 देश, जेथे कमीतकमी पगार 15 ते 11 लाख रुपये वार्षिक आहे\nकोणत्याही देशाचा विचार केला तर तेथील वर्कर्सची आर्थिक स्थिती चिंताजनक असते. अनके ठिकाणी यांना आपल्या कामाच्या बदल्यात … [Read more...] about ते 10 देश, जेथे कमीतकमी पगार 15 ते 11 लाख रुपये वार्षिक ��हे\nशुक्रवारी केलेला एक उपाय रातोरात भाग्य बदलू शकते, बनवू शकतो श्रीमंत\nआजकाल पैश्यांचे महत्व किती आहे हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. आजकाल पैसेच सर्वकाही झाले आहे आणि सर्व लोक … [Read more...] about शुक्रवारी केलेला एक उपाय रातोरात भाग्य बदलू शकते, बनवू शकतो श्रीमंत\nहरवलेला मोबाईल शोधण्यासाठी ही युक्ती मदत करेल\nलोकांचा कल जास्तीत जास्त स्मार्ट आणि महागडा मोबाईल आपल्या हाता मध्ये असावा असा असतो. कारण मोबाईल हा एक स्टेटस सिम्बॉल … [Read more...] about हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी ही युक्ती मदत करेल\nआजोबा-पणजोबांच्या कोणकोणत्या संपत्तीवर नातू आणि नातीचा हक्क असतो\nकाही दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टाने निकाल दिला की वडिलांची पूर्ण संपत्ती मुलाला मिळू शकत नाही कारण अजून आई जिवंत आहे आणि … [Read more...] about आजोबा-पणजोबांच्या कोणकोणत्या संपत्तीवर नातू आणि नातीचा हक्क असतो\nएक सन्मानपूर्ण जीवन जगण्यासाठी किती पैसे आवश्यक असतात\nएक सन्मानपूर्ण जीवन असावे हे तर प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी तो आपल्या पद्धतीने मेहनत देखील करत असतो. आता हे … [Read more...] about एक सन्मानपूर्ण जीवन जगण्यासाठी किती पैसे आवश्यक असतात\nघरबसल्या आधारकार्ड मधील चुका दुरुस्त करा या अगदी सोप्प्या पद्धतीने\nसरकारच्या बहुतेक सगळ्याच योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आलेला आहे. पण आधार कार्डामध्ये कधी कधी काही चुका … [Read more...] about घरबसल्या आधारकार्ड मधील चुका दुरुस्त करा या अगदी सोप्प्या पद्धतीने\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/bollywood-starss-duplicates/sonakshi-sinha-2/", "date_download": "2018-12-15T21:58:01Z", "digest": "sha1:OULDEIJZ5OYC7QK4IBYJHPA52YIOQHFD", "length": 1489, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Sonakshi-Sinha - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/times-squre-blast-276690.html", "date_download": "2018-12-15T20:22:19Z", "digest": "sha1:EUU66RBI4KAMBBKOLI5PBIXDAVTJBEIL", "length": 11968, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॉम्बस्फोट हल्ल्याने टाईम्स स्क्वेअर परिसर हादरला, 1 ठार 22 जखमी", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nबॉम्बस्फोट हल्ल्याने टाईम्स स्क्वेअर परिसर हादरला, 1 ठार 22 जखमी\nअमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर परिसरात आत्मघातकी बॉम्बहल्ला झालाय. त्यात 22 लोक जखमी झालेत. या बॉम्बस्फोटात एक जखमी मरण पावल्याचीही माहिती समोर येतेय\n11 डिसेंबर, मॅनहॅटन : अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर परिसरात आत्मघातकी बॉम्बहल्ला झालाय. त्यात 22 लोक जखमी झालेत. या बॉम्बस्फोटात एक जखमी मरण पावल्याचीही माहिती समोर येतेय. मैनहैटन शहरातील एक बसस्थानकात हा स्फोट झालाय. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे पाईप बॉम्बशदृश्य डिवाईस आढळून आलंय.\nया स्फोटानंतर शहरात घबराटीचं वातावरण पसरलंय. या हल्ल्यानंतर शहरात हायअलर्टचे आदेश जारी करण्यात आलेत. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही. यापूर्वी न्यूयार्कमध्येही अशाच बॉम्बहल्ला झाला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, ���ुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/weblinks?l=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2018-12-15T20:41:54Z", "digest": "sha1:DEB2OBYOY2VWQPJIMIRZXMT4VX2Q3NCQ", "length": 6664, "nlines": 144, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome Web Links मराठी करमणूक\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/ansetzen", "date_download": "2018-12-15T20:47:26Z", "digest": "sha1:RNQSPM6FZ27FDU54JFQTBRLWFN6GCLZC", "length": 8049, "nlines": 158, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Ansetzen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nansetzen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया टेबल सकर्मक क्रिया\nक्रिया टेबल अकर्मक क्रिया\nउदाहरण वाक्य जिनमे ansetzenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला ansetzen कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nansetzen के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'ansetzen' से संबंधित सभी शब्द\nसे ansetzen का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\n'Distributives' के बारे में अधिक पढ़ें\nHibernatory दिसंबर १३, २०१८\ncalanque दिसंबर ११, २०१८\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-water-63607", "date_download": "2018-12-15T21:32:45Z", "digest": "sha1:C7FR6OIBO4YED44HKUNMZGMAAJBYJR37", "length": 14829, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news water पाणीप्रश्‍नावर एकत्रित लढणार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 31 जुलै 2017\nऔरंगाबाद - जायकवाडीच्या पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप व्हावे, यासाठी एकत्रित लढण्याचा निर्धार रविवारी (ता. ३०) एमजीएममध्ये झालेल्या जायकवाडी पाणी परिषदेत करण्यात आला. मराठवाडा विकास आणि संशोधन प्रतिष्ठानतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भूमिका मांडली. दरम्यान, विधनासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या. रा. जाधव लिखित ‘जायकवाडीचे पाणी ः न्यायालयीन निकाल आणि पुढे’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले.\nऔरंगाबाद - जायकवाडीच्या पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप व्हावे, यासाठी एकत्रित लढण्याचा निर्धार रविवारी (ता. ३०) एमजीएममध्ये झालेल्या जायकवाडी पाणी परिषदेत करण्यात आला. मराठवाडा विकास आणि संशोधन प्रतिष्ठानतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भूमिका मांडली. दरम्यान, विधनासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या. रा. जाधव लिखित ‘जायकवाडीचे पाणी ः न्यायालयीन निकाल आणि पुढे’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले.\nअध्यक्षस्थानी कमलकिशोर कदम होते. आमदार विक्रम काळे, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, जनार्दन वाघमारे, भुजंगराव कुलकर्णी, अंकुशराव कदम, साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रा. जयदेव डोळे, प्रदीप पुरंदरे, प्रा. एच. एम. देसरडा, ॲड. मनोहर टाकसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.\n‘मराठवाड्याला पाणी वाटपासंबंधी अजूनही न्याय मिळाला नाही; मात्र अन्याय झाल्याने आपण अस्वस्थ असून यापुढे संघर्ष, सत्याग्रह करण्यास तयार आहोत त्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे’, असे आवाहन या परिषदेत सहभागी व्यक्तींनी केले.\nसमान वाणी वाटपासाठी सहकार्य करणार आहोत. या बाबत मुख्यमंत्री, पाटबंधारे आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी, शेतकरी यांच्यात लवकरच संवाद घडवून आणला जाईल.\n- हरिभाऊ बागडे, अध्यक्ष, विधानसभा\nमानवी रक्तातच बळाची शिरजोरी हा गुणधर्म आहे. जायकवाडीचे पाणीही याच बळावर पळविले गेले. समन्यायी म्हणजे केवळ वाटप नव्हे; तर जिथे गरज असेल तिथे तितक्‍या प्रमाणात पाणी देणे होय.\n- डॉ. भुजंराव कुलकर्णी, निवृत्त प्रशासकीय अधिकारी\nमराठवाड्यात अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत; मात्र जायकवाडीच्या पाणी प्रश्‍नावर पोटतिडकीने भूमिका कोणी मांडत नाही. मागासवर्गीय उमेदवाराला जशी सवलत मिळते तसे मागास मराठवाड्याला हक्काच्या पाण्याच्या बाबतीत सवलत का मिळत नाही\n- जनार्धन वाघमारे, माजी खासदार\nमराठवड्याबाबत शासनाची नेहमीच दुजाभावाची भूमिका हे. अजून २५ ते ३० वर्षे जायकवाडीचे रेखांकन होणार नाही. महाराष्ट्र शासनाने नवे ॲलिडेविट सादर करावे आणि शपथपत्र द्यावे. या संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका कधीच सरळ नव्हती.\n- या. रा. जाधव, लेखक\nमराठवाडा : संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nहक्काच्या पाण्यासाठी आमदार झाले आक्रमक\nऔरंगाबाद - जायकवाडी धरणात ८.९९ टीएमसी पाण्याची तूट असल्याने तेवढे पाणी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्याचे आदेश २३ ऑक्‍टोबर रोजी असताना...\nदुष्काळी मराठवाड्यासाठी निधीची टंचाई\nऔरंगाबाद - पावसाअभावी संपूर्ण मराठवाड्यातील पिके करपून गेली आहेत. शेतातील धान्यासाठी�� नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठीदेखील रानोमाळ भटकंती करावी लागत...\nसुरळीत पाणीपुरवठ्यासाठी वाढीव मनुष्यबळाची गरज\nऔरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केले. पाणी वाया जाणार नाही, यासाठी वेळेत व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी...\nपालखेड कालव्याचे आवर्तन 15 नोव्हेंबरपासून\nयेवला : येवलेकरांना दिवाळीची गोड बातमी मिळाली असून दुष्काळात आधारासाठी ज्याची प्रतीक्षा होती ते पालखेड डावा कालव्याचे पिण्याचे व सिंचनाचे पाणी...\nदिवाळीची गोड बातमी; पालखेड कालव्याचे आवर्तन १५ नोव्हेंबरपासून\nयेवला : येवलेकराना दिवाळीची गोड बातमी मिळाली असून दुष्काळात आधारासाठी ज्याची प्रतीक्षा होती ते पालखेड डावा कालव्याचे पिण्याचे व सिंचनाचे सोडण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/how-use-toothpaste-clean-home/", "date_download": "2018-12-15T22:00:47Z", "digest": "sha1:OPSQWJTEZGEPWDRBAMOZZFO4RB2I2EHF", "length": 10393, "nlines": 62, "source_domain": "www.marathigold.com", "title": "7 Toothpaste Hacks for Daily Use in Marathi", "raw_content": "\n7 Toothpaste Hacks for Daily Use in Marathi : प्रत्येक महिलेसाठी आपले घर हे मंदिरा समान असते आणि त्यास clean आणि चमकदार करण्यासाठी ती अहोरात्र मेहनत घेते. परंतु काही वेळा काही दाग त्रास देतात. कधी ते भिंतीवर असतात तर कधी आवडत्या ड्रेसवर लिपस्टिकचे दाग, तर कधी कधी चहा, कॉफी आणि सॉसचे दाग. हे दाग नेहमी त्रासदायक ठरतात.\nघर स्वच्छ आणि चमकदार दिसण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या काही टिप्स सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुमचा हा प्रोब्लेम काही प्रमाणात दूर होईल.\nहे सर्व दाग दूर करण्यासाठी टूथपेस्ट वापरा. होय, जी आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतेच. तुमच्या दातांना चमकदार करण्या सोबतच ही छोटीशी ट्यूब अनेक काम करू शकते. खरतर तुम्ही हिला घरातील प्रत्येक कानाकोपरा मध्ये वाप���ु शकता.\nटूथपेस्ट मध्ये बेकिंग सोडा योग्य प्रमाणात असते. जे कोणत्याही वस्तूला कोणताही अपाय किंवा नुकसान न करता त्यावरील धूळ माती स्वच्छ करू शकते. महागड्या वस्तूंच्या वापरा दरम्यान सावधगिरी बाळगण्याची गरज असते पण त्यासाठी देखील तुम्ही टूथपेस्ट वापरू शकता.\nआज आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगत आहोत कि दररोज दिवसाची सुरुवात तुम्ही ज्या टूथपेस्टने करता ती तुम्हाला तुमच्या घराच्या सफाई अभियाना मध्ये किती मदत करू शकते.\nआपल्या पांढऱ्या कपड्यांवरून लिपस्टिक आणि शाईचे दाग कसे घालवावे\nअनेक वेळा लिपस्टिक आणि शाईच्या दागामुळे आपले पांढरे कपडे खराब होतात. ज्यामुळे आपण आपले आवडते कपडे कायमचे घालणे बंद करतो. परंतु त्यापूर्वी एकदा टूथपेस्टचा वापर करून पहा. चांगल्या प्रमाणात पांढरी टूथपेस्ट लिपस्टिक किंवा शाईच्या दागावर लावा. आता यास धुवून घ्या आणि तो पर्यंत असे करा जो पर्यंत दाग पूर्णतः निघून जात नाही.\nमच्छर आणि किडे चावल्यावर आराम मिळण्यासाठी\nमच्छर आणि किडे चावल्यावर खाज सुटते आणि जळजळ होते यापासून सुटका मिळवण्यासाठी त्याजागी टूथपेस्ट लावा. यामुळे तुम्हाला केवळ आरामच नाही मिळणार तर त्याभागाचा लालपणा कमी करण्यास मदत करेल.\nफोनच्या स्क्रीनवर पडलेले स्क्रैचसचे दाग दूर करण्यासाठी\nमोबाईल फोनच्या स्क्रीनवर कळत नकळत स्क्रैचेस पडतात. ज्यामुळे स्क्रीन खराब दिसते यावर उपाय म्हणून तुम्ही स्क्रीनवर टूथपेस्ट लावा आणि रगडून स्वच्छ करा. त्यानंतर एखाद्या मऊ कपड्याने स्क्रीन स्वच्छ करा. या उपायाने स्क्रीन पहिल्या इतकी खराब दिसणार नाही.\nहातांना येणारा वास दूर करण्यासाठी\nअनेक वेळा किचन मध्ये काम करताना हातांना कांदा किंवा लसणाचा वास येतो आणि हा वास हातावर तसाच राहतो. अश्यात जर\nहैंडवॉश वापरून देखील वास जात नसेल तर टूथपेस्ट वापरून पहा. थोडीशी टूथपेस्ट घ्या आणि हाताला येणाऱ्या कोणत्याही वासाला दूर करा.\nआपले हेयर स्टाइलिंग उपकरणे स्वच्छ करण्यासाठी\nजर तुम्ही आपले केस स्टाईल करण्यासाठी उपकरणाचा वापर करत असाल तर टूथपेस्ट तुम्हाला भरपूर मदत करू शकते. तुमच्या लक्षात आले असेल कि दररोज स्ट्रेटनर आणि कर्लिंग टूल वापरल्यामुळे ते चिकट होतात. जर त्यांना जास्त जोर लावून स्वच्छ केले तर ते खराब होऊ शकतात. म्हणून आपल्या उपकरणाला स्वच्छ ���रण्यासाठी त्यावर थोडी टूथपेस्ट लावा आणि थोड्यावेळाने ओल्या कपड्याने साफ करा. यामुळे उपकरणे स्वच्छ होतील आणि त्यावर चमक देखील येईल.\nभिंतीवरील क्रेयॉन्सचे दाग दूर करण्यासाठी\nमुलांना ड्राइंग करण्यासाठी कितीही पेपर दिले तरी ते भिंतीवर आपली कला दाखवतातच. त्यांनी पाडलेले हे दाग दूर करण्यासाठी भिंतीवर थोडी टूथपेस्ट लावा आणि ब्रशने रगडून कपड्याने पुसून घ्या.\nआपल्या बाळाच्या दुधाची बाटली ठेवा नवीन प्रमाणे\nदुधाची बाटली कितीही धुतली तरी त्यामधून दुधाचा वास जात नाही. यासाठी लिक्विड सोप वाया घालवण्या पेक्षा टूथपेस्ट वापरा. बाटली वर थोडी टूथपेस्ट लावा आणि ब्रशच्या मदतीने आतून बाहेरून धुवून घ्या.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-dsc-s5000-point-shoot-digital-camera-black-price-p6Bk5.html", "date_download": "2018-12-15T20:45:40Z", "digest": "sha1:OBLT73ZJTWVMNPA537WNK3EZWPMGMDG2", "length": 21278, "nlines": 422, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धाव��ंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jun 22, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकक्रोम, फ्लिपकार्ट, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 5,477)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 169 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 24 Languages\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.33 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nपिसातुरे अँगल 26 mm Wide Angle\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 3:2, 4:3\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 10 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nबॅटरी तुपे AA Battery\n( 1 पुनरा���लोकने )\n( 68 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 348 पुनरावलोकने )\nसोनी सायबर शॉट दशकं स्५००० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/620476", "date_download": "2018-12-15T21:41:11Z", "digest": "sha1:5GB4E5ZGJDRRMWC3MZK37QLXI5OWDKOT", "length": 5726, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बिशपचा जामीन अर्ज नामंजूर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिशपचा जामीन अर्ज नामंजूर\nबिशपचा जामीन अर्ज नामंजूर\nनन बलात्कार प्रकरण : 2 दिवसांची पोलीस कोठडी\nकेरळच्या कोट्टायम येथील न्यायालयाने ननवरील बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला बिशप प्रँको मुलक्कलचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच बिशपला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारच्या सुनावणीवेळी कडेकोट बंदोबस्तात बिशपला न्यायालयात हजर करण्यात आले होते.\nतपास पथकाने तीन दिवसांच्या चौकशीनंतर बिशपला अटक केल्याचा युक्तिवाद करत आरोपीच्या वकिलांनी दिलासा देण्याची मागणी केली होती. तर जामीन अर्जाला विरोध करत पोलिसांनी प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी 3 दिवसांची कोठडी आवश्यक असल्याचे म्हटले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने बिशपची सोमवारी दुपारी 2.30 वाजेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचा निर्णय दिला.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून शनिवारी बिशपला डिस्चार्ज मिळाला होता. शुक्रवारी रात्री छातीत कळ येत असल्याची तक्रार केल्यावर बिशपला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 54 वर्षीय बिशप मुलक्कलला शुक्रवारी रात्री एर्नाकुलमच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयातून कोट्टायम येथे आणले गेले होते. रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात 6 तासांपर्यंत आरोपीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.\n5,800 बनावट कंपन्या निशाण्यावर\nमाझ्या आईने मोठा त्याग केला : राहुल गांधी\nविहिंपच्या धर्तीवर तोगडियांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nमिचेलच्या सीबीआय कोठडीत वाढ\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/nashik-department-of-supply-officer-money-collection-in-ration-shop-275842.html", "date_download": "2018-12-15T21:28:59Z", "digest": "sha1:HCVXUEB5AP3QESJ7UERA5ILZLBWM6D4N", "length": 12511, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिकमध्ये रेशनिंग दुकानात अधिकाऱ्याची लाचखोरी कॅमेऱ्यात कैद", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nनाशिकमध्ये रेशनिंग दुकानात अधिकाऱ्याची लाचखोरी कॅमेऱ्यात कैद\nनाशिकच्या पुरवठा विभागाचा अधिकारी रेशनिंग दुकानदारांकडून खुलेआम पैसे वसुली करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.\n02 डिसेंबर : नाशिकच्या पुरवठा विभागाचा अधिकारी रेशनिंग दुकानदारांकडून खुलेआम पैसे वसुली करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सरकार पारदर्शक कारभार करतंय तो हाच का असा प्रश्न विचारला जातोय.\nपारदर्शक कारभाराची ग्वाही देणाऱ्या गिरीश बापटांनी ही क्लिप एकदा पाहावीच... नाशिकच्या पुरवठा विभागात ही अशी वसुली चालतेय. रेशनिंग धारकांचा आधार डाटा फिड करण्यासाठी ठेकेदाराला प्रत्येकी पाच रुपये मिळतायत. तरीही अमन शेख नावाचा पुरवठा अधिकारी रेशनिंग दुकानदारांकडून पैसे वसूल करतोय. न देणाऱ्या रेशनिंग दुकानदारांना डाटा फ्रिज करण्याच्या धमक्या देतोय. दुकानदारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार कैद झालाय.\nही वसुली फक्त अमन शेख यांच्यापुरती मर्यादीत नसून खात्यातील इतर अधिकारीही पैसे घेतात असा संशय नागरिकांना आहे.\nजर सरकारी अधिकारी अशी खुलेआम वसुली आणि चिरीमिरी घेत असतील तर पारदर्शक कारभाराची ग्वाही हे सरकार कशाच्या आधारावर फिरवतंय हाच खरा प्रश्न आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nashikनाशिकनाशिक पुरवठा विभागरेशनिंग दुकान\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A0-2/", "date_download": "2018-12-15T21:50:39Z", "digest": "sha1:OLJMRVCTHRN3SZTUF6G3R7TS2TMQ7RQB", "length": 14707, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "परळीतील मराठा मोर्चाचे ठिय्या आंदोलन ३० नोब्हेंबरपर्यंत स्थगित | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कार��ावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Notifications परळीतील मराठा मोर्चाचे ठिय्या आंदोलन ३० नोब्���ेंबरपर्यंत स्थगित\nपरळीतील मराठा मोर्चाचे ठिय्या आंदोलन ३० नोब्हेंबरपर्यंत स्थगित\nपरळी, दि. ७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गेल्या २१ दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेले ठिय्या आंदोलन ३० नोब्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत ठिय्या आंदोलन सुरु केले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील हे या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्त्व करत होते.\nमराठा मोर्चाचे ठिय्या आंदोलन\nPrevious articleपरळीतील मराठा मोर्चाचे ठिय्या आंदोलन ३० नोब्हेंबरपर्यंत स्थगित\nNext articleपरतीच्या प्रवासावरील तुकोबांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये भक्तीभावाने स्वागत\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी, ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात – शिवसेना\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\n‘गडचिरोलीच काय, घरात बसेन’ पण… ; पोलीस उपअधीक्षकांचे आमदार हसन मुश्रीफ,...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘आनंद पसरवा, अफवा नाही’; फेक पोस्ट रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपची वर्तमानपत्रात जाहिरात\nआमदार लक्ष्मण जगतापांचे खासदार बारणेंना खुले आव्हान; थेरगावच्या बकाल��णावरून बारणेंवर उपरोधिक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/former-ats-chiefips-officer-himanshu-roy/", "date_download": "2018-12-15T21:59:31Z", "digest": "sha1:U7EBBLBJJSFZEMLDEFERHDE3BQ67FPBW", "length": 1971, "nlines": 27, "source_domain": "www.marathigold.com", "title": "former ats chiefips-officer-himanshu-roy Archives - Marathi Gold", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या रिअल लाईफ सिंघमची आत्महत्या\nमोठ मोठ्या हायप्रोफाईल केस मध्ये काम केलेले आणि यशस्वीपणे कामगिरी केलेले पोलीस अधिकारी अशी ओळख असणारे आणि तेवढेच … [Read more...] about महाराष्ट्राच्या रिअल लाईफ सिंघमची आत्महत्या\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/580085", "date_download": "2018-12-15T21:16:54Z", "digest": "sha1:23VWIWE7FZHUXC4X3VQQMGOVF2FX6ECJ", "length": 8936, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोकण रेल्वेच्या 400 कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण रेल्वेच्या 400 कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन\nकोकण रेल्वेच्या 400 कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन\nरत्नागिरी ः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले कोकण रेल्वेतील कंत्राटी कामगार.\nकंत्राटदार, कोरेतील अधिकाऱयांकडून शोषण\nदेय लाभ देण्यासाठी केली जातेय फसवणूक\nऊन-वारा-पावसाची कोणतीही तमा न बाळगता कोकण रेल्वेमार्गाच्या सुरक्षेसाठी आम्ही अहोरात्र कर्तव्य बजावतो… कंत्राटी असलो तरी कोकण रेल्वेच्या नियमित कामगारांच्या खांदाला खांदा लावूनच आम्ही काम करतो…मग वेतन व अन्य सुविधांबाबत आम्हला दुजाभाव का… असा आर्त सवाल करत कोकण रेल्वेच्या 400 कंत्राटी कर्मचाऱयांनी मंगळवारपासून कामबंद आंदेलन सुरू केले आहे. देय लाभ मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशारा यावेळी कोकण रेल्वे लेबर युनियनच्यावतीने देण्यात आला आहे.\nकोकण रेल्वे मार्गावर सुमारे 400 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. कोकण रेल्वेत कायमस्वरूपी कामगारांसोबत हे कंत्राटी कामगार वॉचमन, पेट्रोलमन, गँगमन, मदतनीस तसेच सफाईचे काम करतात. या कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कामगार दिनी कामबंद आंदोलन छेडले आहे. अनेक वर्षापासून होत असलेल्या शोषण व फसवणुकिविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कामगार आमरण उपोषणाला बसले आहेत. कोकण रेल्वेतील कंत्राटी लेबर पुरविणारे ठेकेदार व त्यांना सहकार्य करणारे कोकण रेल्वेतील अधिकारी यांच्याकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nया कामगारांना मिनीमम वेजीस ऍक्टनुसार पूर्ण काम व पूर्ण वेतन दिले जात नाही. अनेक वर्षे काम करूनही ओळखपत्र नाही, हजेरी बुक भरून घेतले जात नाही, पगार पत्रक सोडाच साप्ताहीक सुट्टीदेखील नाही, भविष्य निर्वाह निधीबाबतही उदासिनताच असून सुरक्षितेसंदर्भात कोणतीही सुविधा दिली जात नसल्याने कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.\nवॉचमन आणि पेट्रोलमन हे रोजचे 16 कि.मी.अंतर चालून 12 तास कर्तव्य बजावतात. पण त्याबदल्यात दिवसाला 216 रुपये हातावर पडतात. महिन्याला एकत्रित 6500 रु. वेतन दिले जाते. एक दिवस सुट्टी घेतल्यास हजेरीच्या दुप्पट वेतन कपात केली जाते. कंत्राटी कामगार पुरवणाऱया व्यक्ती कामगारांच्या वेतनातून अवाढव्य रक्कम कापून घेवून तुटपुंज्या पगार कामगारांच्या हातात देतात. त्यासाठी हा लढा सुरू आहे. त्यासाठी मंगळवारपासून कामबंद आंदोलन छेडण्यात आलेले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्यांचा विचार होत नाही तोपर्यंत कंत्राटी कामगारांची माघार नसल्याचा इशारा कोकण रेल्वे कंत्राटी लेबर युनियनच्यावतीने देण्यात आला आहे.\nसंघर्ष यात्रेत शिवसेनाच ‘टार्गेट’\n‘एमआयडीसी’ अधिकाऱयांचे ‘जम्बो’ पथक आज नाणारला\nबेपत्ता प्रवीण झोरेचा खूनच\nविना विद्यार्थींनी वसतीगृहावर मासिक लाखो रूपये खर्च\nदेशाच्या पहिल्या रेल्वे विद्यापीठाचे लोकार्पण\nपालकमंत्र्यांसमक्ष गुहागरात सेना पदाधिकाऱयांत खडाजंगी\nएटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून फसवणूक सुरुच\nकाळय़ा पैशाप्रकरणी ईडीने जप्त केली मालमत्ता\nहुंचेनट्टी येथील चोरी प्रकरणाचा चार दिवसांत छडा\nबेळगाव-गोवा महामार्ग बंदचा पेच कायम\nअमेरिकेच्या न्यायालयाने ओबामाकेअरला ठरविले अवैध\nमिझोरामला मिळाले नवे सरकार\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरी��\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/626417", "date_download": "2018-12-15T21:01:19Z", "digest": "sha1:WJTP4SNJKVUSY2NARSFEYY5LDY3UWZTU", "length": 6612, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्यमंत्र्यांची शुक्रवारी मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांची शुक्रवारी मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक\nमुख्यमंत्र्यांची शुक्रवारी मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील केवळ आठ मंत्र्यांना दिल्लीला बोलावले असून 12 रोजी मुख्यमंत्री दिल्लीतील ‘एम्स’ इस्पितळात या सर्व मंत्र्यांशी खातेवाटपाबाबत चर्चा करणार आहे. मगो पक्षाचे नेते व साबाखामंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे नेते व नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई तसेच महसूलमंत्री रोहन खंवटे व कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे आणि भाजपच्या चार मंत्र्यांना दिल्लीला बोलावले आहे.\nसरकारमधील घटक पक्ष असलेल्या मगो व गोवा फॉरवर्डचे प्रमुख नेते तथा मंत्री व दोन अपक्ष मंत्र्यांना या बैठकीला आमंत्रित केले आहे. घटक पक्षाच्या अन्य मंत्र्यांना बैठकीचे निमंत्रण दिलेले नाही. भाजपचे चार मंत्री नीलेश काब्राल, मिलिंद नाईक, माविन गुदिन्हो व विश्वजित राणे यांनाही दिल्लीला बोलावले आहे. भाजपच्या गाभा समितीलाही दिल्लीत बोलावले आहे. मुख्यमंत्री खातेवाटपासंदर्भात शुक्रवारी या मंत्र्यांशी चर्चा करतील. मात्र प्रत्यक्ष खातेवाटप नंतरच होणार आहे.\n12 रोजी दिल्लीत बैठक होणार असल्याने मंत्र्यांनी अन्य कोणतीही महत्त्वाची कामे या दिवशी ठेऊ नये, अशी सूचना मंत्र्यांना मिळाली आहे. मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच गोव्याबाहेर आणि तीसुद्धा इस्पितळात होणार अशी चर्चा सुरु झाल्यानेच ठराविक मंत्र्यांनाच दिल्लीत बोलावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.\nधारगळ येथे खासगी बस उलटली\nमार्केटमधील कचरा कंपोस्ट प्रकल्पासाठी पर्यायी व्यवस्था करणार\n���ायद्याचे पालन होत नाही तोवर गोव्यात ‘बिफ’वर बंदी हवीच\nदिवाळी सणाची विविध वैशिष्ठय़े म्हणजे ‘दिपोत्सव’\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bestappsformobiles.com/pokemon-tcg-online-apk-download-best-apps-for-mobiles/?lang=mr", "date_download": "2018-12-15T22:00:38Z", "digest": "sha1:FXON6NIB7KYOLIVZQYY7FOWA3GSJGUCN", "length": 11641, "nlines": 137, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "पोकेमॅन TCG ऑनलाईन APK मोफत डाऊनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nपोकेमॅन TCG ऑनलाईन APK मोफत डाऊनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nपोकेमॅन TCG ऑनलाईन APK मोफत डाऊनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nया Pokemon TCG ऑनलाईन APK फाइल नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा\nPokemon TCG ऑनलाईन APK डाउनलोड: पोकेमॅन TCG ऑनलाईन जगभरातील खेळाडू विरुद्ध करण्यासाठी एक छान खेळ आहे. हे डाऊनलोड करण्यासाठी विनामूल्य आहे आणि सुरुवातीला आणि अनुभवी खेळाडू दोन्ही प्रवेशजोगी आहे. खेळाडू रिअल पैसे काहीही खरेदी करण्याची गरज नाही, ते आवश्यक सर्वकाही प्रदान करतात, आणि नवीन कार्ड आणि इतर बक्षिसे मिळवून अनेक अर्थ आहेत\nआपण एक नवीन खेळाडू आहेत, तर, काळजी करू नका, सर्व खेळाडू प्रारंभी खेळ शिकवण्या एक संच आणि नंतर सुरुवातीला सर्व खेळ वैशिष्ट्ये उपलब्ध नाहीत प्रशिक्षक आव्हान सामने सेट निर्देशित आहेत. लॉग इन केल्यानंतर पोकेमॅन TCG ऑनलाइन, खेळाडू एक आभासी \"गेम स्टोअर\" त्यांच्या साहसी सुरू, जेथे प्रशिक्षकांचे त्यांना स्वागत करत आहेत.\nउपलब्ध पाच प्राथमिक प्ले रीती आहेत. हे प्रशिक्षक आव्हान आहे, मोड विरुद्ध, स्पर्धा मोड, प्रशिक्षण मोड, आणि जलद सामना. याव्यतिरिक्त, मित्र लढाई आणि प्ले चाचणी अनुक्रमे सामाजिक मेनू आणि डेक व्यवस्थापक मध्ये मित्र अंतर्गत उपलब्ध आहेत.\nउपलब्ध तीन चलने आहेत पोकेमॅन TCG ऑनलाइन. हे प्रशिक्षक टोकन आहेत, कार्यक्रम तिकीट, आणि हिरे. केवळ प्रशिक्षक टोकन आणि इव्हेंट तिकीट जगभरातील सध्या obtainable आहेत.\nआठ प्राथमिक बक्षीस प्रणाली समावेश: बोनस व्हील, दैनिक आव्हान, दैनिक लॉगिन बोनस, दैनिक सामना बोनस, खेळ प्ले बक्षिसे, गूढ बॉक्स, विशेष आव्हाने, स्पर्धा मोठी पेटी, आणि शिडी विरुद्ध. अतिरिक्त खेळ प्ले बक्षीस प्रणाली खेळ प्ले चार प्राथमिक रीती प्रत्येक मध्ये तयार: प्रशिक्षक आव्हान, मोड विरुद्ध, स्पर्धा मोड, आणि प्रशिक्षणाचे मोड. आपण बक्षिसे आणि बोनस मिळविण्याचे संधी सर्व एक कटाक्ष पोकेमॅन TCG ऑनलाइन.\nगवत निवडा, फायर, किंवा पाणी डेक, एक खेळ मध्ये योग्य पाऊल, आणि आपण सोपा नाटक अनुभव जावे, तसे जाणून.\nकार्ड कमवा, खुल्या बुस्टर पॅक, इतर खेळाडूंच्या व्यापार, आणि आपल्या आवडत्या कार्ड सुमारे परिपूर्ण डेक तयार. आपला संग्रह आपण grows\nआपला अनुभव सानुकूलित करा:\nआपल्या स्वत: च्या डेक तयार, आपल्या कार्ड स्वरूप सानुकूल, डेक बॉक्स, आणि अवतार, आणि ऑनलाइन आपल्या मित्रांसह सामील.\nआपल्या कौशल्याचा विकास व्हावा:\nआपण इतर खेळाडू आव्हान तयार होत नाही तोपर्यंत संगणक विरुद्ध प्ले.\nPokemon TCG ऑनलाईन APK डाउनलोड\nमृत बेट: वाचलेले APK डाउनलोड\nPokemon TCG ऑनलाईन APK डाउनलोड\nचालणे मृत: आमच्या जागतिक APK डाउनलोड\nतुम्हाला वाटत तेव्हा आपल्या डेक डिझाइन तयार आहे, इतर खेळाडू आव्हान देण्यासाठी किंवा आपले कौशल्य आणि ज्ञान दर्शविण्यासाठी एक स्पर्धेत सहभागी.\nPokemon TCG ऑनलाईन APK डाउनलोड\nशेवटचे अद्यावत: ऑगस्ट 18, 2018\nफाईलचा आकार: 26 MB\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nTweet लक्षात असू दे\nBravely Archive APK Download | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nतिरंदाजी मास्टर 3D 1.4 APK\nAndroid साठी Retrica APK डाउनलोड करा – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nOLX APK मोफत ड���उनलोड || मोफत जाहिरातीच\nव्हायरस क्लिनर ( हाय सुरक्षा ) – अँटीव्हायरस, बूस्टर APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nनवीन आवृत्ती डाउनलोड करा AliExpress खरेदी अॅप APK v6.1\nShazam APK फाइल डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nमोफत डाऊनलोड eBay खरेदी, विक्री, मनी APK v5.16 जतन करा आणि खरेदी सुरू\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nSpeedtest APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nसमांतर जागा लाइट APK डाउनलोड करा सर्वोत्तम अनुप्रयोग…\nDragalia गमावले APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम…\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nSpeedtest APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nसमांतर जागा लाइट APK डाउनलोड करा सर्वोत्तम अनुप्रयोग…\nDragalia गमावले APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम…\nअंतिम निन्जा तेजस्वी APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nबिट APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nZynga निर्विकार APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nमंदिर चालवा 2 APK डाउनलोड | सर्वोत्तम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/kalvan-clean-pesa-tahsil-23525", "date_download": "2018-12-15T21:27:58Z", "digest": "sha1:NWX7BKF34Y74PIGPIXJGS7WTUYON4UPM", "length": 12471, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalvan clean pesa tahsil राज्यात कळवण ठरला पहिला स्वच्छ 'पेसा' तालुका | eSakal", "raw_content": "\nराज्यात कळवण ठरला पहिला स्वच्छ 'पेसा' तालुका\nशुक्रवार, 30 डिसेंबर 2016\nआठपैकी चार पालिकांसह 520 गावे स्वच्छ\nनाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील \"पेसा'त समावेश होणाऱ्या तालुक्‍यात स्वच्छ तालुका म्हणून लौकिक मिळविण्यात कळवण तालुका राज्यात पहिला ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील एक हजार 382 पैकी 520 गावे स्वच्छ झाली आहेत.\nआठपैकी चार पालिकांसह 520 गावे स्वच्छ\nनाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील \"पेसा'त समावेश होणाऱ्या तालुक्‍यात स्वच्छ तालुका म्हणून लौकिक मिळविण्यात कळवण तालुका राज्यात पहिला ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील एक हजार 382 पैकी 520 गावे स्वच्छ झाली आहेत.\nदेशात स्वच्छ भारत अभियानात राज्य आघाडीवर आहे. त्यात कोकण विभागाची आघाडी असली, तरी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छ शहर व गावांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात एक हजार 382 ग्रामपंचायती असून, 520 गावे स्वच्छ झाली आहेत. नजीकच्या काळात ही संख्या 760च्या जवळ पोचेल अशी स्थिती आहे. जिल्ह्यात स्वच्छ पालिकांची संख्या वाढत आहे. आठपैकी चार पालिकांनी स्वच्छ पालिका म्हणून दावा केला आहे. पन्नास टक्‍क्‍यांवर पालिका स्वच्छ झाल्या आहेत.\n\"पेसा'त समावेश होणाऱ्या आदिवासी तालुक्‍यांत कळवण असा तालुका आहे, की ज्यातील गाव पहिल्यांदा राज्यात पहिले स्वच्छ गाव झाले. कोल्हापूर महापालिका पहिली स्वच्छ महापालिका ठरली. आता नाशिक महापालिकेची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सहा हजार 300 लाभार्थ्यांना शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट हाती घेतलेल्या नाशिक महापालिकेने सहा हजारांहून अधिक शौचालयांची उभारणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात मोहिमा सुरू आहेत. त्यात 260 गावांत स्वच्छ होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nसाताऱ्याच्या अवलीयाची दुचाकीवरुन अवयवदान जनजागृती\nऔरंगाबाद : वयाच्या 49 व्या वर्षी 18 वर्षांपूर्वी गावातील सीआयएसएफ जवानाला एक किडनीदान केली. तेव्हापासून अवयदान जनजागृतीसाठी झटणाऱ्या 67...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळव��ण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aayimahalaxmi.blogspot.com/2012/06/dahanu-mahalaxmi.html", "date_download": "2018-12-15T20:28:34Z", "digest": "sha1:2QE6SNYMR6NJSYSGJLNI5LMXNV2JHYQZ", "length": 8114, "nlines": 90, "source_domain": "aayimahalaxmi.blogspot.com", "title": "Dahanu's Mahalaxmi: Dahanu Mahalaxmi | इतिहास", "raw_content": "\nबखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होते असे म्हटले आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्या वेळी त्याने सात लाख सुवर्ण दिनार, सातशे मणांचे सोन्या-चांदीचे पत्रे , दोनशे मण शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन हजार मण अशुद्ध चांदीचे पट, वीस मण रत्ने, हिरे, मोती, पाचू, माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लिम राज्य खालसा झाल्यानंतर, इथे पुन्हा मंदिर बांधले गेले. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचे दर्शन घेतले होते. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत.\nDahanu's Mahalaxmi | मुसल्या डोंगर तिकडे मंदिर इकडे\nदेवीचे स्थान शिखरावर आहे , परंतु मंदिर पायथ्याशी कसे याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते , की एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्...\nबखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होते असे म्हटले आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्य...\nडहाणू ची महालक्ष्मी आणि आदिवासींचे सांस्कृतिक जीवन\nमंदिराचा पुजारी आदिवासी असण्याचे कारण, की जुन्या काळात तेथील सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर या आदिवासीच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली. तिन...\nआयुश पिकनिक कम गेट टुगेदर , भीम बांध , वाघाडी दिनांक : ११ / ११ / २०१२, रविवार वेळ : सकाळी ९ . ३० ते सायंकाळी ...\nआदिवासी संबंधीचे सरकारी धोरण 1 - तमाम अदिवासींनो, आजपासून \"आदिवासी संबंधीचे सरकारी धोरण यावर लेखमाला सादर करीत आहे . आपल्या व्यस्त शेड्युल मधून थोडा वेळ काढून वाचाल ही अपेक्षा . . सरक...\nwarli painting I वारलि चित्रकला\nडहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्��ी केंद्र आहे. तेथील छोट्या बंदरातून लाकडांचा व्यापार चालतो. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या या शहराजवळ, अठरा मैलांवर विवळवेढे नावाचे गाव आहे. त्या गावी महालक्ष्मीचे स्थान असून ते जागृत मानले जाते. देवीला या भागात ‘आई’ म्हणून ओळखण्यात येते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254553:2012-10-08-17-46-42&Itemid=1", "date_download": "2018-12-15T21:13:11Z", "digest": "sha1:D4WG57USRCDAHAZB5S466K76QESV2PG3", "length": 33102, "nlines": 262, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नवनीत :मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nनवनीत :मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२\nमंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२\n१८९२ लोकहितवादी ऊर्फ गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. त्यांचा जन्म पुणे येथे १८ फेब्रुवारी १८२३ रोजी झाला. मराठी, इंग्रजी, फारसी, गुजराती, हिंदुस्थानी भाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या. १८४४ मध्ये ते ‘दि एजंट फॉर द सरदार्स इन द डेक्कन’ या कचेरीत क्लार्क म्हणून तर १८५२ मध्ये ते वाईला फर्स्टक्लास मुन्सफ म्हणून नोकरीत होते. निवृत्त होताना ते स्मॉल कॉजेज कोर्टाचे न्यायाधीश होते. या सगळ्या काळात पुणे, वाई, सातारा, अहमदनगर, सुरत, मुंबई, अहमदाबाद, नाशिक, ठाणे येथे त्यांनी नोक ऱ्या केल्या. कामाचा व्याप सांभाळून ग्रंथलेखन, प्रकाशन, रुग्णसेवा विधवांचा उत्कर्ष, धर्मसुधारणा प्रांतिक सभा काम, मुंबई कायदे कौन्सिल सहभाग, शाळा व वाचनालये स्थापनेस प्रोत्साहन, व्याख्याने, वृत्तपत्रांमधून लेखन अशी कामे त्यांनी केली. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मुंबईतील ‘प्रभाकर’ पत्र���तून लेखन करण्यास सुरुवात केली. १९ मार्च १८४८ रोजी ‘लोकहितवादी’ या टोपणनावाने त्यांनी पहिले पत्र लिहिले. त्यांनी एकूण १०८ शतपत्रे लिहिली. या पत्रांमधून त्यांनी सामाजिक दोषांची चर्चा केलेली आहे. राजकारण, समाजकारण, धर्मकारण व अर्थकारण यांवर त्यांनी पुस्तके लिहिली.\n१९३४ युगोस्लाव्हियाचे राजे अलेक्झांडर यांची हत्या.\n१९८० जम्मू-काश्मीरच्या विधानसभेची इमारत आगीत भस्मसात झाली. राज्याचे अतोनात नुकसान. सरकारकडून कारण शोध सुरू.\nग्रीसमध्ये इसवी सनापूर्वी पाचव्या शतकात तत्त्वज्ञानाचा एक नवीन पंथ सुरू झाला. त्यांना ‘सोफिस्ट’ असे म्हणत. ग्रीसमध्ये प्राचीन काळी वकील वर्ग नव्हता. आरोपीला ज्युरीपुढे स्वत:लाच बचाव करावा लागे. असे बचावाचे भाषण कित्येक श्रीमंत लोक धंदेवाईक व्यक्तींकडून लिहून घेत. तशी प्रथा पडल्यामुळे वक्तृत्वाकडे लक्ष जाऊन वक्तृत्व शिकविण्याचा धंदा सोफिस्टांनी सुरू केला. ग्रीसमधील इतर तत्त्वज्ञ धर्म व नीती यांचा विचार करीत. सोफिस्टांनी आपले लक्ष मानव व मानवी संस्कृती यावर केंद्रित केले होते. मानवाला अनुषंगून भाषा, कला, काव्य, राजकारण यात झालेली प्रगती याबाबतचे शिक्षणविषयक कार्य मुख्यत: सोफिस्ट करीत.\nमाणसाला आपला खासगी संसार उत्तम रीतीने चालविता यावा, नगरराज्याच्या प्रश्नात त्याला उत्तम बोलता यावे, त्याच्याजवळ उत्तम वक्तृत्व, व्यवहारज्ञान, कर्तृत्व असावे यावर सोफिस्टांचा भर होता. ग्रीक लोक पुराणमतवादी असल्याने प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल यांसारख्यांनी सोफिस्टांना विरोध केला. सोफिस्टांच्या विचारसरणीमुळे ज्ञानप्राप्ती, मानवी जीवनाचे निश्चित ध्येय यासंबंधीचे प्रश्न विचारी लोकांत उत्पन्न होऊ लागले. त्यामुळे तत्त्वज्ञ सॉक्रेटिस व त्याचे अनुयायी यांना त्यांच्या वैचारिक कार्यात प्रोत्साहन मिळाले. ‘बळी तो कान पिळी’ हा विचार प्रथम सोफिस्टांनीच निर्माण केला.\nसोफिस्ट शब्दाचा अर्थ बुद्धीच्या जोरावर सत्याचे असत्य व असत्याचे सत्य करणारा मनुष्य. सोफिस्ट शिक्षक शिकविण्याबद्दल पैसे घेत म्हणून पुढे ते अप्रिय झाले. ग्रीकांचे मत असे होते की, शिकविण्याचे कार्य हे एक पवित्र कर्तव्य आहे, त्याबद्दल शुल्क घेणे वाईट आहे. प्लेटो सोफिस्ट शिक्षकांबद्दल म्हणे की, ‘‘सोफिस्ट शिक्षक श्रीमंत तरुणांचा पगारी शिकारी होय.’’ अ‍ॅरिस्टॉटलही स्वार्थासाठी खोटय़ाचे समर्थन करणारा सोफिस्ट म्हणून त्यांचा धिक्कार करीत असे.\nजेव्हा विजेच्या मागणी व निर्मितीत संपूर्ण संतुलन असते, तेव्हा विजेची वारंवारता (फ्रीक्वेन्सी) प्रति सेकंद ५० सायकल (हर्टझ)इतकी बरोबर असते. जेव्हा मागणी ही निर्मितीपेक्षा अधिक असते, त्या वेळी वारंवारता ५० हर्टझपेक्षा कमी होते. त्याउलट मागणी निर्मितीपेक्षा कमी झाल्यास वारंवारता ५० हर्टझपेक्षा वाढते. सध्या सुमारे २५०० मेगावॉटने मागणीत फरक पडला की वारंवारता एका हर्टझने बदलते. प्रचलित पद्धतीनुसार वारंवारता ४९.५ ते ५०.२ हर्टझच्या दरम्यान असावी लागते. त्याशिवाय जनरेटरबरोबरच्या टर्बाईनच्या सुरक्षेसाठी ५० हर्टझपेक्षा कमी वारंवारता असताना टर्बाईनचे संचालन करणे अनिष्ट असते. यावर उपाय म्हणजे निर्मिती व मागणी यात संतुलन साधणे. त्यासाठी पर्यायांचा विचार करणे जरूर असते. ज्या ठिकाणी वीजनिर्मिती पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते, तेथे प्रत्येक जनरेटरमध्ये साधारणत: ५० टक्के वीज राखीव ठेवतात. जेव्हा मागणी वाढेल त्या वेळेला वारंवारता कमी झाली की, राखीव वीज वापरात येऊन वारंवारता योग्य राखली जाते. यासाठी जनरेटर संचात ‘गव्हर्नर’ची तरतूद केलेली असते. गव्हर्नर वारंवारतेच्या बदलानुसार निर्मितीत बदल घडवून आणतो. त्याशिवाय वीज वितरण यंत्रणेत ‘अंडर फ्रीक्वेन्सी रिले’ बसविले जातात. जसजशी मागणी वाढत जाईल तसतशी वारंवारता कमी होते व अधिक वीज उपलब्ध नसल्यास रिलेच्या साहाय्याने काही प्रमाणात भारनियोजन आपोआप केले जाते. भार कमी झाल्याने निर्मिती व मागणी यात संतुलन झाल्याने वारंवारता ५० हर्टझ होते. ही पद्धत जेथे पुरेशा प्रमाणात वीजनिर्मिती क्षमता उपलब्ध नसते तेथे आवश्यक ठरते. वर उल्लेख केल्याप्रमाणे उपकेंद्रे, वीजनिर्मिती केंद्र किंवा राज्याराज्यांमधील ग्रिडची जोडणी पारेषण वाहिन्यांनी होत असते. काही कारणांनी पारेषण वाहिनी बंद पडून एखादे राज्य किंवा राज्याचा काही भाग हा राष्ट्रीय ग्रिडपासून विभक्त होतो. अशा परिस्थितीत विभक्त झालेल्या भागातील निर्मिती व भार लक्षात घेऊन योग्य प्रमाणात निर्मिती व/वा भार कमी/जास्त करून विभक्त भागात अंशत: ग्रिड चालू राहते. या प्रकारास ‘आयलँडिंग’ असे म्हणतात. मुंबईत टाटा किंवा कोलकात्यात ‘सीईएससी’ यांच्याकडे ���शा यंत्रणा आहेत.\nमराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई २२\nमानस, मानस, प्लीज एक प्रश्न विचारायचाय. तो प्रश्न आहे की ती सिच्युएशन आहे हे नीट कळत नाहीये. तुझ्याशी बोललं ना की विचार स्पष्ट होतात. तू खूप छान सांगतोस आणि तुझ्याशी बोलायला लागल्यापास्नं ना सगळे म्हणतात की, मी खूप सुधारलोय माझ्यात खूप होकारात्मक बदल झालाय, मला शांत वाटतं आणि फुकटची चिडचिड होत नाही. मी आता चिवटपणे काम करतो. ‘आय डोण्ट गिव्ह अप इझीली माझ्यात खूप होकारात्मक बदल झालाय, मला शांत वाटतं आणि फुकटची चिडचिड होत नाही. मी आता चिवटपणे काम करतो. ‘आय डोण्ट गिव्ह अप इझीली’ तरी मनातल्या शंका संपत नाहीत रे. प्रश्न सुटत नाहीत. आधी तुला मी एक जनरल निरीक्षण सांगतो. म्हणजे माझी मैत्रीण आहे. तिला सॉलिड प्रॉब्लेम आहेत. तिला खूप त्रास होतो, फरफट होते रे तिची. मी तिला समजावतो, तू नीट वाग, उलट आत्मविश्वास वाढव. तू असं वागत राहिलीस तर उलट सगळे स्वत:चा फायदा करून घेतात. तू आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीबद्दल ठाम मत व्यक्त कर ना. आणखी एक जण आहे, तो सगळ्यांना काही तरी टोचून बोलतो आणि सगळ्यांना त्रास देतो रे. त्या दोघांना मी खूप समजावलं, ते म्हणतात, ‘हो, तू म्हणतोस ते बरोबर आहे’ तरी मनातल्या शंका संपत नाहीत रे. प्रश्न सुटत नाहीत. आधी तुला मी एक जनरल निरीक्षण सांगतो. म्हणजे माझी मैत्रीण आहे. तिला सॉलिड प्रॉब्लेम आहेत. तिला खूप त्रास होतो, फरफट होते रे तिची. मी तिला समजावतो, तू नीट वाग, उलट आत्मविश्वास वाढव. तू असं वागत राहिलीस तर उलट सगळे स्वत:चा फायदा करून घेतात. तू आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीबद्दल ठाम मत व्यक्त कर ना. आणखी एक जण आहे, तो सगळ्यांना काही तरी टोचून बोलतो आणि सगळ्यांना त्रास देतो रे. त्या दोघांना मी खूप समजावलं, ते म्हणतात, ‘हो, तू म्हणतोस ते बरोबर आहे’ पण ते सुधारतच नाहीत. गंमत बघ ना मानस माझ्या मैत्रिणीला तिची आई सारखी बडबडून त्रास देते, तर मित्र चिडचिड करून इतरांना त्रास देतो. दोघेही ‘हो’ ‘हो’ करतात, पण बदलत नाहीत, असं का होतं रे’ पण ते सुधारतच नाहीत. गंमत बघ ना मानस माझ्या मैत्रिणीला तिची आई सारखी बडबडून त्रास देते, तर मित्र चिडचिड करून इतरांना त्रास देतो. दोघेही ‘हो’ ‘हो’ करतात, पण बदलत नाहीत, असं का होतं रे म्हणजे लोकांना सत्य पटलं तरी ते सुधारत नाहीत, असं का म्हणजे लोकांना सत्य पट���ं तरी ते सुधारत नाहीत, असं का मानसनं त्रासिक चेहऱ्यानं पाहून म्हटलं, ‘‘एकदा बडबडायला लागलास की थांबत नाहीस हं मानसनं त्रासिक चेहऱ्यानं पाहून म्हटलं, ‘‘एकदा बडबडायला लागलास की थांबत नाहीस हं’’ ‘‘मानस, उगीच फिल्मी पॉज मारू नकोस. रोखठोक उत्तर दे. लोक सुधारायला हवं, हे कबूल करूनसुद्धा का सुधारत नाहीत’’ ‘‘मानस, उगीच फिल्मी पॉज मारू नकोस. रोखठोक उत्तर दे. लोक सुधारायला हवं, हे कबूल करूनसुद्धा का सुधारत नाहीत\nमानस, गोड हसून म्हणाला, ‘‘तू सुधारलास ना मग झालं तर. तू सुधारलास याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय मग झालं तर. तू सुधारलास याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय तर आपण बिघडलो आहोत, हे मुळातून मान्य केलंस म्हणजे स्वीकारलंस. सुधारण्याच्या मार्गातल्या या दोन पायऱ्या आहेत. कबूल करणं म्हणजे मान्य करणं आणि स्वीकारणं, अ‍ॅडमिट आणि अ‍ॅक्सेप्ट. त्यामुळे आपल्यातला बिघाड दुरुस्त करण्याच्या मार्गाला लागलास. तुझ्या मित्रमैत्रिणींनी ‘आपण सुधारायला हवं’ असं म्हटलं खरं; परंतु आपण बिघडलेले आहोत, हे स्वीकारलं नाही. माणसं जेव्हा कबूल करून, अ‍ॅडमिट करूनदेखील सुधारत नाहीत, तेव्हा त्यांना बिघडलेलं राहण्यातच स्वारस्य असतं. बिघडलेलं असण्याचे फसवे फायदे त्यांना हवे असतात. तुझ्या मित्रमैत्रिणींशी नीट बोल म्हणजे तुझ्या लक्षात येईल की, ते बिघडलेलेच राहिले तर त्यांना कसली ना कसली तरी तक्रार करता येते. तुझ्या मैत्रिणीला दुसऱ्याबद्दल सतत गाऱ्हाणं गाण्याची सवय लागली असावी. लोक आपल्याला ‘कित्ती त्रास देतात’ याचं रसभरीत वर्णन इतरांना सांगायला आवडतं. तक्रारखोर माणसाला काही वेळा जबाबदारी दुसऱ्यावर ढकलायची असते. एकदा आपण सुधारण्याचा स्वत:त बद्दल करण्याचा निश्चय केला की द बॉल इज इन देअर कोर्ट. लोक चुकतात, माझं बरोबर असतं असंही ते हळूहळू म्हणू लागतात.\nतुझ्या चिडचिड करणाऱ्या मित्राचे एक धोरण आहे. आपण सुधारायला तयार आहोत, पण लोकच वाईट वागतात, त्याला मी काय करू लोक मला चिडचिडायला लावतात, लोकांनी बदलावं.. असे मूलभूत विचार त्यांच्या डोक्यात असतात, म्हणून ते सुधरत नाहीत, तुझ्या डोक्यात चुका सुधारण्याची तयारी होती म्हणून तू सुधारलास.. ’’ आम्ही दोघे हसलो.\nअधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वया���्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nआता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द\nविद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2017/03/", "date_download": "2018-12-15T20:34:50Z", "digest": "sha1:S2C2CC7ANLZMZQXFMJRUUM56DPJGARBZ", "length": 4904, "nlines": 35, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "March 2017 - ब्लॉगनामा", "raw_content": "\n(दिवसभर अन्नत्याग केल्यानंतर संध्याकाळी मुंबईतील मनोरा आमदार निवाससमोरील हिरवळीवर उपोषण सोडलं.) शेताच्या बांधावर घाम गाळून त्याच...\nशिक्षण क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज आहे वगैरे नेहमीच चर्चेचा विषय असतो. मग चर्चा अर्थात सरकारच्या ध्येय-धोरणांपर्यंत येऊन ठेपते. म...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/ujjain-priya-tiwari-wins-miss-earth-bharat-title-of-2017-n-275854.html", "date_download": "2018-12-15T20:44:38Z", "digest": "sha1:SHLGOJT3MOQAKKJQI5TLBO7KQSJCYZR6", "length": 12112, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पानटपरीचालकाची मुलगी झाली 'मिस भारत अर्थ-2017'", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंत�� देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nपानटपरीचालकाची मुलगी झाली 'म��स भारत अर्थ-2017'\nया स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यातून 20 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.\n02 डिसेंबर : मध्यप्रदेशमधील उज्जैन येथील प्रिया तिवारीने मिस भारत अर्थ 2017 चा किताब पटकावलाय. शिमला येथील एका कार्यक्रमात हा किताब तिने पटकावलाय. प्रियाचे वडील उज्जैनमध्ये पानटपरी चालवतात.\nमिस भारत अर्थ झाल्यानंतर, \"माझी वडील उज्जैनमध्ये सगळ्यात सर्वोत्तम पान बनवतात. मी आज जे काही कमावलं ते माझ्या वडिलांमुळेच शक्य झालंय. आई-वडिलांच्या आशिर्वादामुळे मी आज मिस अर्थ होऊ शकले\" अशी भावना प्रियाने व्यक्त केली.\nउज्जैनची राहणाऱ्या प्रियाला माॅडेलिंगची आवड होती. प्रियाने इंटरिअर डिझायनरचं शिक्षण घेतलंय आणि मुंबईला पोहोचली. मुंबईत आल्यावर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. या व्यतिरिक्त तिने काही म्युझिक अल्बममध्येही काम केलंय.\nशिमला इथं शांतता आणि दहशतवादाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मिस भारत अर्थ सौंदर्यस्पर्धेत प्रियाने सहभाग घेतला. या स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यातून 20 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/trouble-citizens-health-problems-due-jalparni-125035", "date_download": "2018-12-15T21:10:19Z", "digest": "sha1:QBWA4D76GLTYB4MXZPQDLEAMZ3MORUTZ", "length": 10832, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trouble with citizens' health problems due to jalparni जलपर्णीमुळे नागरिकांच्या आरोग्याला त्रास | eSakal", "raw_content": "\nजलपर्णीमुळे नागरिकांच्या आ��ोग्याला त्रास\nबुधवार, 20 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : पुणे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणा मुळे बोपोडी दापोडीतील होळकर ब्रिज पुणे इथे मोठ्या प्रमणात जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याला खूप धोका निर्माण होत आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांची संख्या खूप वाढली आहे. तरी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे बोपोडी शाखा अध्यक्ष अंकित नाईक यांनी दिला आहे.\n\"संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच...\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\nअखेर एटीएम सेवा सुरळीत\nकात्रज : आंबेगाव खुर्द येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम बंद असल्याबाबत 'सकाळ संवाद' मध्ये 4 डिसेंबरला प्रसिध्द झाले. या वृत्ताची दखल घेत आयसीआयसीआय...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-continuation-reforms-police-force-59407", "date_download": "2018-12-15T21:07:40Z", "digest": "sha1:W5FDHEIPS3WV4EBN74RHUJRW3HYOZZCB", "length": 13103, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Continuation of the reforms of the police force पोलिस दलातील सुधारणांत सातत्य राखा | eSakal", "raw_content": "\nपोलिस दलातील सुधारणांत सातत्य राखा\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nमुंबई - गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस दलात सुधारणा करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीने गुरुवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर या सुधारणांमध्ये सातत्य राखा, अशी सूचना न्यायालयाने केली.\nमुंबई - गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस दलात सुधारणा करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीने गुरुवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर या सुधारणांमध्ये सातत्य राखा, अशी सूचना न्यायालयाने केली.\nउकल न झालेल्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या एका जनहित याचिकेवर गुरुवारी न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक निखिल राणे यांचा 2009 मध्ये खून झाला. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अपयश आल्याने त्यांच्या पत्नी अश्‍विनी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेचे रूपांतर जनहित याचिकेमध्ये करण्यात आले आहे. बंदोबस्त, तसेच गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांचे दोन वेगवेगळे विभाग करावेत, पोलिसांना अत्याधुनिक साधने द्यावीत, तपास यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात आदी मागण्या या याचिकेत करण्यात आल्या. राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या दोन प्रतिज्ञापत्रांत पोलिस दलातील सद्यःस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले पोलिस आणि गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिस असे दोन वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. प्रयोगशाळांत आणि तपास सामग्रीतही अद्ययावत साहित्य आणण्यात आले आहे. त्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास पोलिसांना मदत होते, असा दावा या प्रतिज्ञापत्रांत करण्यात आला आहे. खंडपीठाने या प्रतिज्ञापत्रांबाबत समाधान व्यक्त करत याचिका निकाली काढली. पोलिस दलातील सुधारणांमध्ये सरकार काळानुरूप सातत्य राखेल, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/there-no-group-education-officer-mokhada-127754", "date_download": "2018-12-15T21:30:38Z", "digest": "sha1:OMHQU3NPU7T4ONZFMHWARSBGEWSUKIDM", "length": 19386, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "There is no group education officer at mokhada मोखाड्यात शिक्षणाची ऐशीतैशी; दिड वर्षापासून गटशिक्षण अधिकारी नाही | eSakal", "raw_content": "\nमोखाड्यात शिक्षणाची ऐशीतैशी; दिड वर्षापासून गटशिक्षण अधिकारी नाही\nसोमवार, 2 जुलै 2018\nमोखाडा शिक्षण विभागाशी संपर्क केला असता या रिक्त पदांबाबत वरीष्ठ कार्यालयाला वेळोवेळी माहिती दिली जात असते तसेच ही रिक्त पदेही वरीष्ट पातळीवर वरुनच भरली जातात असे सांगण्यात आले.\nमोखाडा - मोखाडा सारख्या दुर्गम तालुक्यात जिल्हा परीषद शिक्षणाची ऐशीतैशी झाल्याचे चित्र असुन, उशिरा भरून लवकर सुटणाऱ्या शाळा नावापुरत्या डिजीटल शाळा झाल्या आहेत. पंचायत समिती शिक्षण विभागात गेली दीड वर्षापासून गटशिक्षण अधिकारी पद रिक्त असून, मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि पदवीधर शिक्षक अशी मिळुन एकूण 111 पदे रिक्त असल्याचे विदारक चित्र आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायद्याच्या बाता मारणारे सरकार इथे शिक्षकच द्यायला तयार नसेल तर या कायदयाची अंमलबजावणी पालक आणि विद्यार्थ्यानीच करायची काय असा सवाल विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे.\nप्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी शासन सर्व मार्गाने प्रयत्न करीत असल्याचे भासवत आहे. यासाठी संपूर्ण मोफत शिक्षण, शालेय पोषण आहार, मोफत गणवेश, वह्या पुस्तके या विविध योजनांबरोबरच शाळेची गोडी वाढावी म्हणून प्रवेशोत्सव साजरा करणे अशा अनेक योजना राबवित आहे. तर मोखाड्यात असलेली शिक्षण व्यवस्था, दुसरीकडे मात्र स्वतःच शिक्षण हक्काची ऐशीतैशी करत असल्याचे दिसुन येत आहे. तालुक्यात 158 जिल्हा परीषदेच्या शाळा असून यामध्ये मुख्याध्यापक पदे ही 24 मंजूर असताना कार्यरत फक्त 19 असुन 5 रिक्त आहेत. तर पदवीधर शिक्षकांची मंजूर संख्या 104 असताना कार्यरत फक्त 34 आहेत. म्हणजेच तब्बल 70 पदवीधर शिक्षकांची गरज आहे. याशिवाय 382 सहशिक्षकांची गरज असताना उपलब्ध संख्या ही 346 एवढी आहे यामुळे इथेही अजून 36 सह शिक्षकांची गरज आहे. असे एकूण 111 पदे रिक्त आहेत. महत्वाची बाब म्हणजे, तालुक्याची शैक्षणिक व्यवस्था सांभाळणारे, गटशिक्षण अधिकारी हे पद गेली दिड वर्षापासून रिक्त आहे. विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार देऊन, शिक्षण विभागाचा कारभार हाकला जात आहे.\nअशा या रिक्त पदामुळे तालुक्यात शिक्षण विभागाची धुळधाण झाली असुन दररोज कितीतरी ग्रामस्थ आम्हाला शिक्षक द्या अशी मागणी करीत आहेत. याशिवाय काही शिक्षक केंद्र प्रमुखांच्या दावणीला बांधलेले असतात. तर काहींचे दिवस शिक्षक संघटना आणि राजकारण करण्यातच जास्त जात आहेत. यामुळे केवळ आहे त्यातले फार कमी शिक्षक ईमाने ईतबारे नोकरी करीत असले तरी ही रिक्त पदे तात्काळ भरावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. याबाबत मोखाडा शिक्षण विभागाशी संपर्क केला असता या रिक्त पदांबाबत वरीष्ठ कार्यालयाला वेळोवेळी माहिती दिली जात असते तसेच ही रिक्त पदेही वरीष्ट पातळीवर वरुनच भरली जातात असे सांगण्यात आले.\nज्या जिल्हा परीषद शाळेचा पट 500 च्यावर आहे, अशा शाळेत यावर्षीपासुन 9 वीच्या वर्गाला मान्यता मिळाली आहे. या निकषात तालुक्यातील मोखाडा केंद्र शाळा बसली आहे. मात्र 9 वी म्हटले की सायन्स आले, प्रयोगशाळा आली, असे महत्वाचे विषय असल्याने या ठिकाणी डीएड शिक्षक ऐवजी बीएड तोही बीएससी बीएड अशा शिक्षकांची गरज आहे. मात्र अशा कोणत्याही शिक्षकांची अजून नियुक्ती झाली नसून आहे. त्या उपलब्ध शिक्षकांत काम भागवावे लागत आहे. याशिवाय जर या दर्जाचा शिक्षक तालुक्यात शोधायचा म्हटले तरीही मग आधीच 70 पदवीधर रिक्त असताना इथे शिक्षक आणायचे कुठून असा सवाल कायम आहे. यामुळे वर्ग सुरू केले खरे मात्र शिक्षकाचे काय हा सवाल कायम आहे.\nशिक्षक कमी असतांना, बदली झालेले शिक्षक सोडले...\nविकल्पा अंतर्गत मोखाड्यातील 26 शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यांना येथुन कार्यमुक्त करण्याची तप्तरता मोखाडा पंचायत समिती ने दाखवली आहे. मुळातच मोखाड्यात शिक्षकांची संख्या कमी असताना , या शिक्षकांना कार्यमुक्त का केले असा सवाल उपस्थित केला जात आहे. येथे बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी दुसरे शिक्षक हजर झाल्यानंतर च त्यांना कार्यमुक्त करणे अपेक्षित होते, तसा स्थानिक प्रशासनाला अधिकार आहेत. मात्र, तसे न करता बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ सोडण्याची घाई मोखाडा पंचायत समिती ने केली आहे. त्यामुळे यात मोठे अर्थकारण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.\nमाझ्याकडे गटशिक्षण अधिकारी पदाचा पदभार येण्यापुर्विच विकल्पातुन बदली झालेल्या शिक्षकांना गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांनी सोडले आहे. या घटनेशी माझा ��ाहीही संबंध नाही. - जयश्री पठाणे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, मोखाडा\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/dady-bump-high-12450", "date_download": "2018-12-15T21:30:22Z", "digest": "sha1:KCVCU2L6BUCWLAXEENKN2OL7KOVI4HDW", "length": 12336, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dady bump to High डॅडीला हायकोर्टाचा दणका | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 सप्टेंबर 2016\nनागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीला मंगळवारी (ता. 20) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा नाकारत अभिवचन रजेचा (पॅरोल) अर्ज निकाली काढला. यावर न्यायमूर्तिद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.\nनागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीला मंगळवारी (ता. 20) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा नाकारत अभिवचन रजेचा (पॅरोल) अर्ज निकाली काढला. यावर न्यायमूर्तिद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.\nगवळीची पत्नी आशा गवळीवर मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी पॅरोल मिळावी, असा अर्ज गवळीने उच्च न्यायालयात केला. या वेळी आजार गंभीर असून, शस्त्रक्रिया आवश्‍यक असल्याचे गवळीच्या वकिलांनी सांगितले. यावर आक्षेप घेत सरकारी पक्षाने गवळीच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी इतर कुटुंबीय सक्षम आहेत. तसेच त्याच्या पत्नीला असलेला आजार हा तितका गंभीर नसून, शस्त्रक्रियेची गरज नाही. यामुळे गवळीला पॅरोल देण्याची गरज नाही, असे न्यायालयाला सांगितले. तसेच शस्त्रक्रियेची तारीख निश्‍चित नसल्याचा मुद्दादेखील उपस्थित करण्यात आला. पत्नीच्या शस्त्रक्रियेची तारीख निश्‍चित नसल्याचे लक्षात घेत न्यायालयाने पॅरोलचा अर्ज निकाली काढला.\nगवळी काही महिन्यांपूर्वी पॅरोलवर होता. यामुळे लगेच त्याला पुन्हा पॅरोल देणे योग्य होणार नाही, असे राज्य सरकारने शपथपत्रात म्हटले होते. सरकारतर्फे सरकारी वकील ऍड. नितीन रोडे, तर गवळीतर्फे वरिष्ठ अभियोक्ता अनिल मार्डीकर व ऍड. मीर नगमन अली यांनी बाजू मांडली.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आ���ि...\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/large-municipal-defaulters-12418", "date_download": "2018-12-15T21:16:25Z", "digest": "sha1:3U47QCESCDL3E2GB3DMCFT65RC6GM56R", "length": 13789, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "The large municipal defaulters महापालिका थकबाकीदारांवर उदार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 20 सप्टेंबर 2016\nनागपूर - आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा ताण सहन करणाऱ्या महापालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून दुकानांचे भाडेच न देणाऱ्यांची थकीत रक्कम माफ करण्याचा अजब प्रस्ताव तयार केला आहे. भाडे न देता महापालिकेच्या तिजोरीला सुरुंग लावणाऱ्या दुकानदारांकडील थकीत 28 लाख 86 हजारांपैकी 24 लाख 15 हजार रुपये माफ करण्यात येणार आहे.\nनागपूर - आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा ताण सहन करणाऱ्या महापालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून दुकानांचे भाडेच न देणाऱ्यांची थकीत रक्कम माफ करण्याचा अजब प्र���्ताव तयार केला आहे. भाडे न देता महापालिकेच्या तिजोरीला सुरुंग लावणाऱ्या दुकानदारांकडील थकीत 28 लाख 86 हजारांपैकी 24 लाख 15 हजार रुपये माफ करण्यात येणार आहे.\nमहापालिकेचे मस्कासाथ चुना ओळ येथे तळमजल्यावर दुकानांचे 10 गाळे आहेत. या 10 दुकानांचे ए विंग, बी विंग व सी विंग असे वर्गीकरण करून 1994 पासून दुकानदारांना भाड्याने देण्यात आली होती. यातील ए विंगमधील तीन दुकानांचे प्रत्येकी 930, बी विंगमधील तीन दुकानांचे प्रत्येकी 1950, सी विंगमधील चार दुकानांचे प्रत्येकी 240 रुपये प्रतिमाह भाडे व दरवर्षी त्यात 20 टक्के वाढ असे निश्‍चित करण्यात आले होते. ए विंगमधील तीन दुकानांसाठी दुकानदारांनी प्रत्येकी 50 हजार, बी विंगमधील दुकानदारांनी तीन दुकानांसाठी प्रत्येकी 1 लाख तर सी विंगमधील चार दुकानांसाठी प्रत्येकी 12 हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेकडे जमा केली होती. या दुकानदारांकडे 1 ऑक्‍टोबर 1994 ते मार्च 2015 या 21 वर्षांचे भाडे थकीत आहेत. या दुकानदारांनी थकीत शुल्क माफ करण्यासाठी निवेदन दिले होते. या दुकानदारांच्या प्रस्तावावरून थकीत भाडे माफ करण्यासाठी बाजार विभागाने या दुकानांची तपासणी केली. सर्वाधिक 1950 रुपये मासिक भाडे असलेली चारही दुकानांना शटर नसल्याने व्यवसाय सुरू नसल्याचा अहवाल तयार केला. एवढेच नव्हे सहा दुकानांना शटर असूनही ही दुकाने बंद असल्याचेही अहवालात नमूद करीत दुकानदारांना लाभ पोहोचविण्याचा अहवाल तयार केल्याचे सुत्राने सांगितले. महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत शोधून आर्थिक स्थिती भक्कम करण्याची गरज असताना 24 लाखांची माफी कुठल्या कारणाने देण्यात येत आहे सत्ताधाऱ्यांच्या दबावात तर हा प्रस्ताव तयार केला नाही सत्ताधाऱ्यांच्या दबावात तर हा प्रस्ताव तयार केला नाही असे अनेक प्रश्‍न यानिमित्त उपस्थित झाले आहे.\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nसाताऱ्याच्या अवलीयाची दुचाकीवरुन अवयवदान जनजागृती\nऔरंगाबाद : वयाच्या 49 व्या वर्षी 18 वर्षांपूर्वी गावातील सीआयएसएफ जवानाला एक किडनीदान केली. तेव्हापासून अवयदान जनजागृतीसाठी झटणाऱ्या 67...\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66881", "date_download": "2018-12-15T21:25:19Z", "digest": "sha1:AYTRAJKPCOKDPOJO3E4PTIZZNDJ5TNBS", "length": 3942, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वारी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वारी\nदिंडी घेऊनी येतोय पंढरीच्या वारी\nनाम मुखी घेत तुझे येतोय देवा तुझ्या दारी\nविठ्ठला कीर्ती तुझी अनंत\nकृपा करा देवा माझ्यावर\nअसो तुझा आशीर्वाद गोरगरिबांवर\nयेवो त्यांच्या सुख दारी\nमुखी नाम घेत देवा तुझे\nदिंडी घेऊनी येतोय पंढरीच्या वारी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/chinmay-kelkar-article-about-benefits-of-drama-for-childhood-development-1448461/", "date_download": "2018-12-15T20:57:34Z", "digest": "sha1:7Q5AHCFUJVUXN6TYAE2J7AXNP6UVLUPM", "length": 29139, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chinmay kelkar article about benefits of drama for Childhood Development | नाटक नावाचा खेळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nमुलांच्या विकासातलं महत्त्व समजावून सांगणारी सहा लेखांची ही मालिका.\nमुलांच्या विकासातलं महत्त्व समजावून सांगणारी सहा लेखांची ही मालिका.\nआभा भागवत यांच्या व्यक्तिमत्व विकासात चित्रकलेचं महत्त्व या सहा लेखांच्या यशस्वी मालिकेनंतर आजपासून पुढचे तीन महिने नाटक या कलेचं मुलांच्या विकासातलं महत्त्व समजावून सांगणारी सहा लेखांची ही मालिका. एरवी, जी कौशल्यं, जे गुण आत्मसात करण्यासाठी महागडे कोर्सेस, क्लासेस आहेत, शिबिरं, कार्यशाळा, व्याख्यानमाला आहेत ते गुण, कौशल्य हा नाटक नावाचा खेळ खेळताना सहजशक्य होतात. अजमावता येतात, अंगची होऊ शकतात. कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती याला त्याने प्रोत्साहन कसं काय मिळू शकतं हे सांगणारी ही मालिका दर पंधरवडय़ाने.\nचिन्मय केळकर यांनी परफॉर्मिग आर्टस्मध्ये पदवी घेतली असून संवाद लेखक, नाटय़ दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वच क्षेत्रांत त्यांचा अनुभव आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ आणि ‘लोच्या झाला रे’सारख्या नाटकांमध्ये त्याचप्रमाणे प्रायोगिक रंगभूमीवरील ‘सिगारेट’ आणि ‘अलविदा’ या नाटकांमध्ये अभिनय केला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘पोपट’ आणि इतर चित्रपटांसाठी तर ‘लज्जा’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ आदी मालिकांसाठी त्यांनी संवाद लेखक म्हणून काम केले आहे. मागील तीन वर्षांपासून पुणे विद्यापीठामध्ये ‘स्पीच पॅटर्न’ आणि ‘रंगमंचावर प्रभावी संवादफेक’ या विषयांवर कार्यशाळा आयोजित करतात.\nमला माझ्या लहानपणीचं आठवतंय. आई-बाबा आणि कुणी कुणी मला वेगवेगळे, बरेचसे खेळ आणून दिले होते. दुकानातले, खोक्यांमध्ये पॅक केलेले. काही बुद्धीला चालना देणारे, काही हाताच्या विशिष्ट हालचालींना प्रेरणा ठरतील असे. बुद्धीच्याही वेगवेगळ्या कप्प्यांना आव्हान देणारे हे खेळ वयानुरूप माझ्या हातात पडत गेले; मी ते खेळत गेलो. आजही, तीस-पस्तीस वर्षांनंतर प्राथमिक शाळेत जाऊ लागलेल्या मुलांसाठी अनेक खेळांची आधुनिक वेष्टनातली अनेक खोकी मॉलमधल्या दुकानांतून दिसतात. काही तर, या खेळांचेच स्वतंत्र मॉल्स आहेत. आता या तयार खेळांमधलं वैविध्य आणि तांत्रिक सफाई बरीच वाढलीय. शिवाय नवे खेळही तयार झाले आहेत. मात्र, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, आणि अभिव्यक्ती याला प्रोत्साहन देणारे किंवा हे करण्यासाठी उद्युक्त करणारे खेळ अजूनही त्या मनानं कमीच आहेत.\nमग असा खेळ तरी कुठला तर.. मला आठवतंय, कळतंय तो.. गोष्ट सांगण्याचा खेळ. कुणीतरी सांगत असलेली गोष्ट ऐकणे किंवा कुणालातरी गोष्ट सांगणे. या गोष्ट सांगण्याच्या खेळात काही पात्रं येतात, रंग येतात, आवाज येतात, वर्णनं येतात, भावभावना येतात. त्या रंगवल्या जातात; कल्पनेनं फुलवल्या जातात. हवा देऊन फुगा फुगवावा तसं मलाच माहिती असलेल्या काही गोष्टी फुग्यांसारख्या मोठय़ा होत जातात. मला त्याची गंमत वाटते. हा खेळ आठवला की माझे आजोबा आठवतात. त्यांच्याकडून मी हा खेळ शिकलो. गोष्ट सांगता सांगता डोळ्यासमोर गोष्टीतलं सगळं जग उभं राहायचं. कधीकधी गोष्ट नेहमीचीच, आधी सांगून झालेली असली तर ती नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं, किंवा मनाची पात्रं घालून त्यातल्या अधिक वेगळ्या गमतीसकट सांगायचे आजोबा. त्यात हळूहळू अभिनय करून, संवादांची पेरणी करून, आवाज काढून, प्रसंग उभा करायचे. मग तीच नेहमीची गोष्ट अधिक मजेशीर आणि नवी वाटायची.\nत्या गोष्टी ऐकता ऐकताच मी माझ्या काही गोष्टी तयार केल्या. या गोष्टींमध्ये माझ्याच आजूबाजूची माणसं असायची. किंवा मला जे होऊन बघायला आवडेल अशी माणसं. मग, त्यांच्याभोवतीचं सगळं जग, घरातल्याच काही गोष्टी वापरून तयार व्हायचं. पट्टीची तलवार, उशीला पट्टा किंवा दोरी बांधून हातात घ्यायची ढाल, दोरीच्या मिशा, चादरी-उशा वापरून घरासारखा आकार इत्यादी जी गोष्ट जशी आहे तशी ती न वापरता वेगळीच वापरायची असा एक छंदही लागला.\nत्याच काळात मला आणखी एक जिवंत खेळ ओळखीचा झाला जो की या गोष्ट सांगण्याच्या खेळाचाच पुढचा भाग होता; तो म्हणजे नाटक. पुण्यात त्यावेळी (ही) बरीच नाटकं व्हायची. मला पुसटसं आठवतं की मी जे नाटक पाह्य़लं (किंवा खरंतर पाह्य़लं नाही) ते एक मोठय़ांचं नाटक होतं. माझ्या आई-बाबांबरोबर. सगळंच्या सगळं पाह्य़लं नाही आणि कळलंही नसणार, पण तरी जे काही पाह्य़लं त्यानं मी भारावून गेलो होतो असं आई-बाबा सांगतात. मग काही बालनाटय़ही पाहिली. आणि नंतर घरी आणखी एक खेळ सुरू झाला. नाटक नावाचा खेळ. जवळच्या, समवयस्क मित्रांना घेऊन मी त्यांना ‘‘आपण नाटक, नाटक खेळूया’’ असं सांगितल्याचं आठवतंय. हा खेळ खेळताना मला जितकं भारी वाटायचं तितकं बाकीच्यांना वाटायचं नाही बहुधा. कारण ते लवकरच कंटाळून जायचे. त्यांच्यापैकी काहींनी नाटक पाहिलंच नव्हतं. त्याबद्दल ऐकलंही नव्हतं. माझा उत्साह मात्र उतू जायचा. खरंतर, आम्ही जेव्हा घर घर, ऑफिस ऑफिस असे खेळ खेळायचो तेव्हा तेही एक प्रकारचं नाटकच होतं. पण मी नाटक पाहायला लागल्यावर, नाटक असा वेगळा खेळ खेळता येईल असं मला वाटलं तसं इतर कुणाला वाटलं नाही हे मात्र नक्की.\nपुढे याच खेळानं माझं सगळं जगच व्यापलं तेव्हा मला कळलं की नाटकाच्या प्रयोगाला ‘खेळ’ असंच म्हणतात. मज्जा वाटली. आपण अगदी योग्य खेळ खेळत होतो असं वाटलं. पण मग हा खेळ सगळ्यांनाच का माहिती नसतो काहींना तर या खेळानं नुकसान होईल असंच वाटतं ते का काहींना तर या खेळानं नुकसान होईल असंच वाटतं ते का या खेळात किती काय काय गमती आहेत आणि त्या काही कुठल्या परग्रहावरच्या नाहीत. आपल्यातल्याच आहेत. एरवी, जी कौशल्यं, जे गुण आत्मसात करण्यासाठी महागडे कोर्सेस, क्लासेस आहेत, शिबिरं, कार्यशाळा, व्याख्यानमाला आहेत ते गुण, कौशल्य हा नाटक नावाचा खेळ खेळताना सहज शक्य होतात. आजमावता येतात, अंगची होऊ शकतात. तर हा खेळ पालक, शिक्षक, मोठे लोक आधीपासूनच का खेळायला देत नाहीत या खेळात किती काय काय गमती आहेत आणि त्या काही कुठल्या परग्रहावरच्या नाहीत. आपल्यातल्याच आहेत. एरवी, जी कौशल्यं, जे गुण आत्मसात करण्यासाठी महागडे कोर्सेस, क्लासेस आहेत, शिबिरं, कार्यशाळा, व्याख्यानमाला आहेत ते गुण, कौशल्य हा नाटक नावाचा खेळ खेळताना सहज शक्य होतात. आजमावता येतात, अंगची होऊ शकतात. तर हा खेळ पालक, शिक्षक, मोठे लोक आधीपासूनच का खेळायला देत नाहीत असे भाबडे प्रश्न मला पडायला लागले. हळूहळू मोठा होत गेलो तशी त्याची काही उत्तरंही मिळायला लागली. पण त्या उत्तरांनी दिग्मूढ व्हायला झालं.\nआजही मी स्वत:ला कल्पनेत घेऊन जाऊन कुणीतरी दुसराच असतो. मात्र या आजूबाजूला, पाहण्यात आलेल्या जागा, प्रसंग, माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती यांनी माझ�� मनोविश्व भारून गेलेलं असतं. आणि त्यातून एक प्रतीजग उभं करून त्यात रमायला मला आवडतं. आजूबाजूच्या रंगीबेरंगी जगाची सरमिसळ करून पाह्य़लाही आवडतं. माझ्यातलीच वेगवेगळी माणसं, माझ्या आजूबाजूची माणसं निरखायला आवडतात. आणि या सगळ्याला पूरक असं वाचायलाही आवडतं.\nचित्रं, शिल्प पाहावी, संगीत ऐकत शांत बसून मनातली सगळी उलथापालथ बघत राहावी असं वाटतं. या सगळ्यातून मिळणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभवांतून आपल्या आजच्या जगण्याचे संदर्भ तपासून घेता येतात. माझ्यापेक्षा वेगळी आयुष्यं जगणाऱ्या माणसांशी जोडून घेता येतं. आणि त्यामुळे सकारात्मकतेकरता वेगळे, कृत्रिम प्रयत्न करावे लागत नाहीत. नकारात्मकता स्वीकारता येते. जगण्याची मजा लुटता येते. नाटक नावाच्या खेळानं हा ठेवा मला दिला आहे.\nव्यक्त होण्याची अनेक माध्यमं आहेत. नाटक हे त्यापैकी एक. माझ्या दबलेल्या, दडलेल्या, चेपल्या गेलेल्या भावभावना यांना मोकळं व्हायला, व्यक्त व्हायला, किमानपक्षी समजून घ्यायला आणि स्वीकारायला तरी नाटक मदत करतं. नाटक लिहिणं, नाटक दिग्दर्शित करणं, नाटकात अभिनय करणं आणि ते काहीच केलं नाही तरी नाटकाला फक्त एक प्रेक्षक म्हणून जाऊन नाटकाच्या सर्व अंगांचा रसास्वाद घेता येणं या इतकं आनंद देणारं दुसरं काही नाही. देवाणघेवाण ही मुख्य गरज असलेल्या नाटक या कलेचा माणसाशी सामाजिक प्राणी या नात्यानं किती जवळचा संबंध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.\nगेल्या काही वर्षांत असं वाटायला लागलं, जाणवायला लागलं की आता हे कल्पनेचे खेळ त्याला एक कोंदण घालून, त्याला खेळण्याचं रूप देऊन प्रत्येक लहान मुलाच्या हाती द्यायला पाहिजे. आजूबाजूला तसे प्रयत्न करणारे नाहीतच असं नाही. पण ते प्रमाण मी लहान असताना जितकं होतं तितकं राहिलेलं नाही. दुसरं त्या खेळाकडे खेळ म्हणून खिलाडू वृत्तीनं पाहण्यापेक्षा व्यवसायाचा, अर्थार्जनाचा भाग म्हणून बघण्याचंच प्रमाण वाढतंय. चित्रपट किंवा दूरचित्रवाणी माध्यमातून संधी मिळवण्यासाठीची पायरी म्हणून किंवा शिक्षण घेताना सांस्कृतिक काम केल्याचा दावा करण्याकरता इतकाच मर्यादित विचार केला जातो. अर्थातच त्यामुळे मी वर उल्लेख केलाय तसा आनंद नाटक देत असेल यावरचा विश्वासच उडतो. किंवा मग जिथे नाटकाचं शिक्षण दिलं जातं तिथे शिक्षण म्हणून त्यावर काही पक्क्��ा, ठोस चौकटी घातल्या जातात. त्या असणारच; पण मुळात या खेळाची गंमत योग्य त्या वयात न अनुभवल्यामुळे एकदम ते व्यवसायाचं रूप धारण करून मानगुटीवर बसतं. आणि मग त्यावेळी नाटय़-शिक्षण हे इतर कुठल्याही शिक्षणाप्रमाणेच ओझं होऊन मानगुटीवर बसतं. त्याचा निखळ आनंद घेता येत नाहीच.\nनाटक नावाचा हा खेळ लहान मुलांकरता, विशेषत: पूर्वप्राथमिक गटातल्या दोस्तांकरता किती आवश्यक आणि गरजेचा आहे; तो खेळून बघितल्यानं नेमकं काय होऊ शकतं, तो कसा, कुठल्या स्वरूपात खेळायला देता येईल याबद्दल विचार करण्याची, ते विचार तुम्हा सगळ्यांशी वाटून घेण्याची, तुमचाही प्रतिसाद आणि प्रतिक्रियांमधून त्यातलं तथ्य तपासण्याची ही एक उत्तम संधी आहे असं वाटलं आणि काळाची गरजही. म्हणून हा लेखन प्रपंच. नव्या पिढीकडे व्यक्त होण्यासाठी आधुनिक आणि अति सुलभ अशी माध्यमं आहेत आणि कमीत कमी शब्दांत तिथे व्यक्त होता येतं. दृश्य माध्यमातल्या नव्या शोधांनी आणि अभिनव कल्पनांनी आजचं जग भारलेलं असताना नाटक नेमकं कुठे आहे. नवीन पिढीसाठी त्याचं स्थान काय आणि कसं आहे लहान मुलांसाठी नाटक म्हणजे काय असू शकतं, नाटकातले कुठले घटक त्यांच्यासमोर कळत-नकळत कसे येऊ शकतात, नाटक म्हणजे फक्त करणाऱ्यांचीच नाही तर बघणाऱ्या प्रेक्षकांचीही कशी जबाबदारी आहे आणि नाटकामुळे व्यक्तिमत्त्व आणि पर्यायानं समाज घडण्यात नेमकं काय आणि कसं योगदान असू शकतं याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न म्हणजे ही लेखमाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/03/", "date_download": "2018-12-15T21:40:57Z", "digest": "sha1:J77Q2QRZULCUPAAYA7CUTUTREDOFS262", "length": 7369, "nlines": 53, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "March 2018 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nकेवळ 56 सेकंदांची जाहिरात. साधारणतः जाहिरातीचा अॅव्हरेज टाईम तीस ते चाळीस सेकंदाचा असतो. त्या तुलनेत ' ब्लॅक आऊट ' तशी मोठ्या ...\nपुन्हा 'छोटी सी बात' पाहिला. अरुण, प्रभा आणि त्यांच्यात लुडबूडणारा नागेश. अनुक्रमे अमोल पालेकर, विद्या सिन्हा आणि असरानी. यांच...\nदोन मुद्दे आहेत. म्हटले तर छोटी गोष्ट, म्हटले तर गंभीर आहे. मात्र यावर विचार व्हावयास हवा. विरोधकांचा हा दुटप्पीपणा योग्य नाही. प्रशात ...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\nराजकारण आणि फायटिंगबाज वर्ग\nडब केलेले साऊथ इंडियन पिक्चर पाहणाऱ्यांचा मोठा वर्ग इंटरनेटच्या स्वस्तातल्या लो कॉस्ट डेटा ऑफरने तयार केलाय. जिओच्या ऑफर्सनी या वर्गाल...\nयंदाचं वर्ष कम्युनिस्टांसाठी तसं अनेकार्थाने स्मरणीय असे आहे. त्यातल्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एकेकाळी टर्निंग पॉईंट ठ...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपराग फाटक या बीबीसीत काम करणाऱ्या पत्रकार मित्राने नेहमीप्रमाणे काही इन्फॉर्मेटिव्ह लिंक पाठवल्या. त्यात एक लिंक या शॉर्ट फिल्मची होती....\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/comment/1730", "date_download": "2018-12-15T20:35:40Z", "digest": "sha1:VF5QRLRXSZDMH3VS6WJCYMSS44YDL364", "length": 13562, "nlines": 239, "source_domain": "www.baliraja.com", "title": " रानामधले शेर...! | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / रानामधले शेर...\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nगंगाधर मुटे यांनी गुरू, 09/04/2015 - 10:14 ह्यावेळी प्रकाशित केले.\nसोम, 13/04/2015 - 12:53. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 13/04/2015 - 12:55. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 13/04/2015 - 12:57. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 11:03. वाजता प्रकाशित केले.\nरवी, 17/05/2015 - 20:55. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 20:57. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 20:59. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 21:01. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nशुक्र, 10/11/2017 - 07:15. वाजता प्रकाशित केले.\nमंगळ कह्यात आला, कक्षेत तारका\nभैरू अजून खातो कांदा नि भाकरी\n© गंगाधर मुटे ''अभय\"\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 13/11/2017 - 18:01. वाजता प्रकाशित केले.\nसर्वच शेर जबरदस्त आहेत सर \nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 6 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/546629", "date_download": "2018-12-15T21:49:29Z", "digest": "sha1:PE5L2GCHTNONWSKNJTTGPFY25LI7G5HY", "length": 5436, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राजनीति - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राजनीति\nसत्यानृता च परुषा प्रियवादिनी च, हिंस्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या \nनित्य व्यया प्रचुरनित्य धनागमा च, वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा \n सत्यानृता च, परुषा प्रियवादिनी च, हिंस्रा दयालुः, अपि च, अर्थपरा वदान्या च, नित्यव्यया, प्रचुरनित्यधनागना च, नृपनीतिः, वाराङ्गना इव अनेकरूपा (दृश्यते) \n कधी खरी कधी खोटी, कधी कठोर, तर कधी गोडबोली, कधी हिंस्र, तर कधी दयाळू, कधी पैसा जमविण्यात तत्पर तर कधी उदार, नेहमी भरपूर खर्च करणारी, आणि पैशाची नेहमी भरपूर आवक असलेली अशी राजनीती ही एखाद्या वेश्येप्रमाणे बहुरूपी असल्याचे दिसून येते.\n भर्तृहरीने नीतिशतकात दिलेले हे राजनीतीचे रूप आजही प्रत्ययास येते. राजनीतीमध्ये आज (क्वचित) सत्य ही दिसते, तर हेतूपूर्तीसाठी तद्दन खोटेपणाही अनुभवाला येतो. प्रतिस्पर्धांना चीत करण्यास हिंस्रपणाही दाखविला जातो, तर आपल्या पित्र्यांवर दयाळू वृत्तीने मेहेरनजर केलेली दिसते. पैसा गोळा करणे हे ध्येय असतेच पण (दूरच्या फायद्यासाठी) औदार्यही दाखविले जाते. पैसा वारेमाप उधळला जातोच नेहमी, पण विविध स्रोतांच्याद्वारे पैशाचा ओघही येत असतो. तात्पर्य राजनीती ही बहुरंगी आणि बहुरूपी अशीच आजही दिसून येते. ग्राहकाला भुलविण्यासाठी नाना रूपे धारण करणाऱया वेश्येप्रमाणे\nमुंबईत साटेलोटे की खेळी\nकंपनी आणि कर्मचाऱयांमधील परस्पर संबंधांची सार्थकता\nसॅमसंग गॅलक्सी ऑन6 सादर\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sugriva_He_Sahas_Asale", "date_download": "2018-12-15T21:32:34Z", "digest": "sha1:6O4PY5DOH7VJ7NFZBMXZFEVBF6QU6T5L", "length": 5724, "nlines": 75, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सुग्रीवा हें साहस असलें | Sugriva He Sahas Asale | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसुग्रीवा हें साहस असलें\nसुग्रीवा, हें साहस असलें\nभूपतीस तुज मुळिं न शोभलें\nअटीतटीचा अवघड हा क्षण\nमायावी तो कपटी रावण\nभिडलासी त्या अवचित जाउन\nकाय घडें तें नाहीं कळलें\nकुणा न देतां पुसट कल्पना\nउड्डणा तव धाडस धजलें\nज्ञात मला तव अपार शक्ति\nतरीहि नव्हतें योग्य संप्रति\nअनपेक्षित हें काही घडले\nद्वंद्वे जर तुज वधणें रावण\nवृथा जमविलीं सैन्यें आपण\nकशास यूथप वा वानरगण\nव्यर्थच का हे ऋक्ष मिळविले\nकाय सांगुं तुज, शत्रुदमना\nनृप नोळखती रणीं भावना\nनंतर विक्रम, प्रथम योजना\nअविचारें जय कुणा लाभले\nक्षीण क्षण जर एकच येता\nतव सैनिक मग असते खचले\nकाय लाभतें या द्वंद्वानें\nफुगता रावण लव विजयानें\nवानर असते परतच फिरले\nदशकंठचि मग विजयी होता\nमैथिलीस मग कुठुन मुक्तता\nव्यर्थच ठरतीं वचनें शपथा\nकुणी राक्षसां असतें वधिलें\nजा सत्वर जा, जमवी सेना\nकरी रणज्ञा, सुयोग्य रचना\nव्यर्थ न दवडी शौर्य आपुलें\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - संपूर्ण मालकंस\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- २६/१/१९५६\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.\nनील (नळ) - एक वानर. सुग्रीवाचा एक सेनापती. विश्वकर्मा पुत्र.\nपौलस्‍ती - रावण- सप्‍तर्षीतील एक महर्षी पुलस्‍त्‍य यांचा पौत्र, नातू. (विश्रवा यांचा पुत्र.)\nमैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).\nविभिषण - बिभिषण. रावणाचा भाऊ. सीतेस पळवून आणल्याबद्दल याने रावणास रागावले व तीस परत पाठवण्यास सांगितले. न होता हा रामाकडे गेला. रावणाच्या मृत्यूनंतर रामाने यास राज्य दिले.\nसुग्रीव - एक वानर. वालीचा भाऊ. यांस वालीने पदच्युत केले होते.\nसांप्रत - हल्ली, सध्याच्या काळी.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/21-maoists-killed-odisha-andhra-border-14201", "date_download": "2018-12-15T21:21:04Z", "digest": "sha1:Z5TSJCKVCS5IRSEA534D3WPL2GA6ZQJM", "length": 11174, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "21 Maoists killed in Odisha-Andhra border आंध्र-ओडिशा सीमेवर चकमकीत 21 नक्षलवादी ठार | eSakal", "raw_content": "\nआंध्र-ओडिशा सीम���वर चकमकीत 21 नक्षलवादी ठार\nसोमवार, 24 ऑक्टोबर 2016\nओडिशातील मल्कानगरी जिल्ह्यातील जंत्री जंगलात आज पहाटे पोलिसांना नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.\nभुवनेश्वर - आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवर मल्कानगिरी जिल्ह्यातील जंगलात आज (सोमवार) पहाटे आंध्र प्रदेश व ओडिशा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 21 नक्षलवाद्यांना ठार झाले आहेत.\nपोलिस अधीक्षक राहुलदेव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील मल्कानगरी जिल्ह्यातील जंत्री जंगलात आज पहाटे पोलिसांना नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मल्कानगिरी जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई होती. या कारवाईत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.\nया चकमकीत ठार झालेले नक्षलवादी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. या नक्षलवाद्यांकडून चार एके 47 रायफल्स, तीन एसएलआर आणि काही गावठी बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह चित्रकोट येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार आहेत.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वै���्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/touring-vehicle-vegetable-22065", "date_download": "2018-12-15T21:12:24Z", "digest": "sha1:WDNTFSLWZLUBFF4D6FKLVGOFWZGNSY57", "length": 12105, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "touring vehicle vegetable ठाणेकरांना मिळणार फिरत्या वाहनाद्वारे भाजी | eSakal", "raw_content": "\nठाणेकरांना मिळणार फिरत्या वाहनाद्वारे भाजी\nमंगळवार, 20 डिसेंबर 2016\nमुंबई - शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतमाल पोलिस कुटुंबीय व सर्वसामान्य ठाणेकरांना थेट विक्री करण्याचा उपक्रम ठाणे पोलिस आयुक्तालयाने दहा दिवसांपूर्वी सुरू केला होता. त्यासाठी ठाण्यात विविध ठिकाणी विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले असून \"फिरत्या वाहनाद्वारे भाजीपाला विक्री उपक्रम' सुरू करण्यात येणार आहे.\nमुंबई - शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतमाल पोलिस कुटुंबीय व सर्वसामान्य ठाणेकरांना थेट विक्री करण्याचा उपक्रम ठाणे पोलिस आयुक्तालयाने दहा दिवसांपूर्वी सुरू केला होता. त्यासाठी ठाण्यात विविध ठिकाणी विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले असून \"फिरत्या वाहनाद्वारे भाजीपाला विक्री उपक्रम' सुरू करण्यात येणार आहे.\nअभिनेते सयाजी शिंदे, पोलिस सहआयुक्त आशुतोष डुंबरे व पोलिस उपायुक्त डॉ. रश्‍मी करंदीकर यांच्या उपस्थितीत वाहनाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. 20) होणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय, \"माणगंगा ऑर्गेनिक फार्मर्स ग्रुप' व \"चार गाव जलयुक्त शिवार अभियान' (पांढरवाडी, गोडसेवाडी, कोळेवाडी व दिवडी, ता. माण, जि. सातारा) यांच्या वतीने शेत��ऱ्यांचा शेतमाल थेट पोलिस कुटुंबीय व सामान्य ठाणेकरांच्या घरापर्यंत पोचविणारा हा उपक्रम गेल्या दहा दिवसांपासून राबविण्यात येत आहे. आता त्यात फिरत्या विक्री केंद्राचीही भर पडेल.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nकळव्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या\nकळवा : कळवा महात्मा फुले नगरमधील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260454:2012-11-08-20-30-28&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2018-12-15T21:15:23Z", "digest": "sha1:3PPHY5VE3EPB3AUEEL6X3IQWA2BKGTBB", "length": 22137, "nlines": 239, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ऐतिहासिक शहराचा कॉपरेरेट लुक", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> ऐतिहासिक शहराचा कॉपरेरेट लुक\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nऐतिहासिक शहराचा कॉपरेरेट लुक\nभगवान मंडलिक , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२\nमुंबईपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेली कल्याण-डोंबिवली शहरं, ही राहण्यासाठी मुंबईकरांची नेहमीच पसंतीची ठिकाणं राहिली आहेत. कारण इथून मुंबईत जाणं अन्य शहरांच्या तुलनेत सोपं आहे. तसेच या शहरांनी आपला सांस्कृतिक वारसाही जीवापाड जपला असल्याने अनेक मुंबईकर जेव्हा येथे राहायला गेले, तेव्हा त्यांना या शहरांमध्ये उपरेपण जाणवलं नाही.\nकल्याण हे एक ऐतिहासिक खाणाखुणा जपणारं शहर. कला-संस्कृतीचं हे माहेरघर. या शहराने अनेक कलावंत दिले. आपलं पारंपरिक रूप मोठय़ा आनंदानं मिरवणाऱ्या या शहराने हळूहळू कात टाकायला सुरुवात केली आहे. काळाच्या ओघात जुन्या वाडय़ांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत.\nमुंबई-ठाण्यातील जागांचे वाढते दर यामुळे अनेक जण कल्याणचा पर्याय निवडत आहेत. एकीकडे या शहराने आपला ऐतिहासिक-चेहरा जपला आहे. दुसरीकडे लोकांचा राहण्यासाठी या शहराकडे कल वाढत असल्याने आधुनिक सुनियोजित इमारतींच्या गृहप्रकल्पांची संख्याही येथे वाढत आहे. मुंबईतील सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, उपक्रमांमध्ये काम करणारा मोठा नोकरदार कल्याणमध्ये राहतो. आधुनिक शहराला साजेसे मॉल्स, मोठमोठी हॉटेल्स, फ्रॅन्चायजी आता कल्याणात दिसू लागल्या आहेत. कल्याणमध्ये होत असलेल्या आधुनिक सुविधांमुळे अनेक विकासकही कल्याणमध���ये गृहप्रकल्प उभारण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे इथल्या जमिनीचे भावही वाढले आहेत.\nआकर्षक गृहरचना, मोकळी हवा, वाहनाने मुंबईत पाऊण तासात प्रवास, आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३५ किलोमीटर, नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळापासून ३० किलोमीटर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेपासून २८ किलोमीटर, मुंबई नाशिक महामार्गापासून ८ किलोमीटरवर, याशिवाय मुंबई, नाशिक, पुणे या शहरांच्या केंद्रस्थानी कल्याण शहर असल्याने भविष्याचा विचार करून बहुतांशी नागरिक या शहरात कायम वास्तव्याला विशेष प्राधान्य देत आहेत.\nशहराचा लुक केवळ बांधकाम क्षेत्रच बदलत नाही, तर शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम संधी या शहरात उपलब्ध झाल्या आहेत. मोठमोठय़ा शिक्षण संस्था बालवर्गापासून ते महाविद्यालय, पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या सर्व संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अन्य शिक्षणासाठी बाहेर जायचं असेल तर स्वत:च्या दुचाकीने नवी मुंबई, मुंबईपर्यंत पोहोचता येईल असे रस्ते असल्याने कल्याण हे रेल्वेचंच नव्हे तर कायमस्वरूपी निवासस्थानांचं जंक्शन होत आहे.\nकल्याण-डोंबिवली शहरांच्या ६७ चौरस किलोमीटर क्षेत्रात टिटवाळा, आधारवाडी, गंधारे, मलंगपट्टी ते डोंबिवलीतील कोपर, रेतीबंदर पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात गृहबांधणी प्रकल्प आकाराला येत आहेत. विशेष म्हणजे उभा राहणारा प्रत्येक प्रकल्प हा उभा राहत असतानाच नागरिकांकडून त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी केलेली असते. अनेक गृहनिर्माण प्रकल्पांत नागरिकांना आहे त्या जागीच शाळा, मॉल, करमणुकीची साधने, प्रकल्पाची बस व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे कोणताही विचार न करता या मोकळ्या वातावरणात, चोहोबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या भागाला नागरिक प्राधान्य देत आहेत. कल्याण रेल्वे स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या रेल्वे स्थानकाचं महत्त्व अधिक वाढणार आहे. अनेक लांब पल्ल्याच्या न थांबणाऱ्या गाडय़ांना या ठिकाणी थांबा मिळणार आहे. उत्तर, दक्षिणकडे जाण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून कल्याणचा उल्लेख केला जातो. विरार ते अलिबाग हा प्रस्तावित अतिजलद द्रुतगती मार्ग कल्याणजवळून जात आहे. कल्याण-नगर रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.\nकल्याण-डोंबिवली पाल��केतर्फे शहरांच्या विकासासाठी शहरात सुमारे १६०० कोटीचे प्रकल्प सुरू केले आहेत. या सर्व प्रकल्पांचा येणाऱ्या काळात निश्चित या परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. नवीन रस्ते, दुर्गाडी ते खंबाळपाडा उड्डाण पूल, डोंबिवली रेतीबंदर ते भिवंडी माणकोली उड्डाण पूल, काही पूल रेल्वे मार्गावर प्रस्तावित आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या शहरातील वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे. अडीच हजार कोटींचा वाहतूक आराखडा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. जागोजागी बाग-बगीचे, उद्याने विकसित होत आहेत. शहरात माहिती आणि तंत्रज्ञान केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र या ठिकाणी सुरू होणार आहे. अशा दर्जेदार सुविधा येणाऱ्या काळात या शहरातील नागरिकांना मिळतील. नेमका हाच विचार करून दूरदृष्टी असलेला शहरी, ग्रामीण भागातील माणूस राहण्यासाठी कल्याण शहराला प्राधान्य देत आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मा���ड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2018-12-15T20:12:39Z", "digest": "sha1:MQQLKLGVIAICBNDK6EWML3FP6UDK6AJO", "length": 45434, "nlines": 756, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "इतर लेख – Suhas Gokhale", "raw_content": "\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम…\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम…\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम…\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम…\nप्रश्नकुंडली का आणि कशी \nनमस्कार, गेल्या आठवड्यात एका ज्योतिष अभ्यासकाने प्रश्नकुंडली केव्हा मांडायची ,…\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम…\nनमस्कार, माझ्या या नव्या कोर्‍या वेब साईट वर आपले स्वागत…\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा..\n‘उ द्या काय घडणार. ‘अच्छे दिन येणार की नाही. ‘अच्छे दिन येणार की नाही’\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nया लेखमालिकेतले आधीचे भाग इथे वाचा: पत्रिकेतले ग्रहयोग भाग -…\nकडू , गोड आणि आंबट\nआज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या…\n“व्हायचे काय, त्या माशीने माझ्या कानात असताना अंडी घातली होती,…\nभाऊ, लोक लै खवळल्यात …\n\"भाऊ, लोक लै खवळल्यात ... \" हे आमचा सद्या नेहमीच…\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची ही लेखमाला ..... या लेखमालेतले पहिले लेख इथे वाचा: अबब किती हे प्रश्न (८) ज्यो. शांताराम केणी लिहितात: विवाह कारक ग्रह: शुक्र आणि चंद्र हे पुरुष व्यक्तीचे विवाहकारक ग्रह आहेत. आणि प्रस्तुत…\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची ही लेखमाला ..... या लेखमालेतले पहिले लेख इथे वाचा: अबब किती हे प्रश्न (७) ज्यो. शांताराम केणी लिहितात: फलादेश विचार फलादेश प्रकरणात प्रवेश करण्या पूर्वी ज्योतिष विद्यार्थ्यास फिरून एकदा एक अगत्याची सूचना देण्याची अपरिहार्यता आम्हाला भासत आहे. “ज्योतिषशास्त्रातील विविध…\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची ही लेखमाला ..... या लेखमालेतले पहिले लेख इथे वाचा: अबब किती हे प्रश्न (६) ज्यो. शांताराम केणी लिहितात: कालनिर्णय: अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंगाचे योग कुंडलीत आढळून आले व त्याप्रमाणे तसा निर्णय एकदाचा घेतला , म्हणजे अतिमहत्त्वाचा असा दुसरा एक प्रश्न आपोआपच उपस्थित होतो तो म्हणजे…\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची ही लेखमाला ..... या लेखमालेतले पहिले लेख इथे वाचा: अबब किती हे प्रश्न (५) ज्यो. शांताराम केणी लिहितात: अपेक्षाभंगाचे योग १) अनिष्ट केंदर्योग: ‘कष्टसाध्य केंद्र योगा’ ऐवजी त्याच कारकांचा ‘अनिष्ट केंद्रयोग’ होत असला तर त्या संबधित व्यक्तीं मध्ये तंटेबखेडे माजून कार्यसिद्धी होणे सर्वस्वी अशक्य ठरत असते. २) प्रतियोग: संबधित कारक ग्रहांचा ‘होऊ…\nप्रश्नकुंडली का आणि कशी \nनमस्कार, गेल्या आठवड्यात एका ज्योतिष अभ्यासकाने प्रश्नकुंडली केव्हा मांडायची , कशी मांडायची , होरारी नंबर काय आहे अशा काही शंका विचारल्या होत्या. या बाबतीत मी एक व्हिडिओ मागेच तयार करून ठेवला होता , तो जरा साफसफाई करून माझ्या यु ट्यूब / व्हीमीओ चॅनेल वर अपलोड केला आहे. वर विचारलेल्या सर्व शंकांची उत्तरे त्यात मिळतील. व्हिडिओ पहावा आणि आपल्या सुचना, टिपणी जरूर द्यावात ही आग्रहाची विनंती. व्हीडीओ चे छायांकन फुल एच डी (हाय डेफिनीशन, 1080P ) मध्ये केलेले आहे , आपले इंटरनेट पुरेसे गतीमान असल्यास या व्हिडिओचा खराखुरा अनुभव मिळू शकेल. व्हिडिओ इथे आहे:\nएका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उ��्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची ही लेखमाला ..... या लेखमालेतले पहिले दोन लेख इथे वाचा: या लेखमालेचा पहिले भाग इथे वाचा: अबब किती हे प्रश्न (४) ज्यो. शांताराम केणी लिहितात: अपेक्षापूर्तीचे योग: १) युतीयोग (Conjunction): संबधीत कारक ग्रहांची applying स्वरूपाची युती होणे, हा अपेक्षापूर्तीचा महत्त्वाचा योग असून असा योग तनुस्थानात , केंद्र स्थानात, चर राशींतून घडणे अधिकाधिक चांगले असते तसेच हे योग करणारे ग्रह , विशेषत:…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+\nकडू , गोड आणि आंबट 5+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 5+\nनिंदकाचे घर - ६ 4+\nभाऊ, लोक लै खवळल्यात ... 4+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 4+\nमैं इधर जाऊं या उधर जाऊं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.vijaypadalkar.com/bakhar-geetkaranchi.html", "date_download": "2018-12-15T21:02:06Z", "digest": "sha1:22RGSWPMJB5UZBW7SUEMRKO67WK5M5PF", "length": 7854, "nlines": 59, "source_domain": "www.vijaypadalkar.com", "title": "बखर गीतकारांची - Vijay Padalkar", "raw_content": "\nललित / आस्वादक समीक्षा\nप्रकाशक : मैत्रेय प्रकाशन, मुंबई\nमुखपृष्ठ व मांडणी : नयन बाराहाते\n‘संगीत मन को पंख लगाये’ हे लिहिणारा शैलेंद्र\nत्याच्यावर प्रेम करणारे मित्रवर्य प्रकाश संत यांना..\nअभिजात साहित्य आणि चित्रपट यांच्या इतकेच विजय पाडळकरांचे हिंदी सिने संगीतावर प्रेम आहे. ‘मनावर शब्दांची भूल पडण्याआधीच स्वरांची भूल पडली होती’ असे त्यांनी एका ठिकाणी लिहिले आहे. गाणी ऐकण्याच्या छंदातून ते गाणी जमविण्याच्या छंदाकडे वळले. दहा हजाराहून अधिक हिंदी सिने गीतांचा त्यांचा संग्रह आहे. हा छंद जोपासतांना त्यांच्या ध्यानात आले की हिंदी चित्रपटातील गीतकार हा अतिशय दुर्लक्षित घटक आहे. गाण्यांच्या रसिकाला विचारले तर तो त्याच्या आवडीची वीस गाणी चटकन सांगेल. या गाण्यांचे गायक/गायिका, संगीतकार त्याला माहीत असतील. परंतू त्यापैकी दहा तरी गीतांचे कवी त्याला सांगता येणार नाहीत. ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में’ सारखे अप्रतीम गीत लिहिणाऱ्या पी.एल.संतोषी बद्दल आज कोणाला माहिती आहे ‘महल’चे ‘आयेगा, आनेवाला’ हे गीत साऱ्यांना ठाऊक आहे पण ते दोन गीतकारांनी मिळून लिहिले आहे हे कोण जाणतो\nकवी नीरज यांनी लिहिले आहे, ‘उन्ही फकीरों ने लिखा है इतिहास यहां/ जिन पे लिखने के लिये इतिहास को समय न था’. गीतकारांची ही उपेक्षा पाडळकरांना खटकली व त्यांनी त्यांची माहिती जमा करण्यास सुरुवात केली. वली साहेब, पंडित इंद्र, सरशार सैलानी, कैफ इरफानी, शमीम जयपुरी अशा गीतकारांचे जीवन आणि त्यांच्या रचनांचा शोध घेतला. ‘बखर गीतकारांची’ या ग्रंथात ज्ञात-अज्ञात अशा ८९ गीत कारांबद्दल त्यांनी जाणकारीने व जिव्हाळ्याने लिहिले आहे. १००० हून अधिक अप्रतीम गाण्यांचे संदर्भ असलेला हा मौल्यवान संदर्भ-ग्रंथ आहे.\nहा असा ग्रंथ आहे की जो वाचतांना वाचक त्यातील जगात हरवून तर जाईलच पण बाहेर आल्यावर त्याला पुन्हापुन्हा तेथे परतावेसे वाटेल. पाडळकरांच्या लेखनाची सारी गु��� वैशिष्ट्ये एकत्र येऊन तयार झालेला हा ग्रंथ एकाचवेळी एक विश्वसनीय इतिहास आहे, एक वाचनीय बखर आहे आणि आजच्या युगातील एका महत्त्वाच्या कलेचा अभ्यासपूर्ण आस्वाद देखील आहे.\nपाडळकरांच्या लिखाणाची मांडणी अभ्यासपूर्ण, सटीक, विवेचनात्मक असते, तसेच त्यांच्या खास शैलीने रंगविणारी असते. ते अतिशय चिंतनशील गांभीर्याने आपले मत व्यक्त करतात त्यामुळेच त्यांच्या लिखाणाला वैचारिक खोली असते. या पुस्तकात त्यांनी हिंदी गीतकारांचा आढावा घेताना लता मंगेशकर यांच्या गाण्यात ते ज्या क्रमाने आले तोच क्रम ठेवला आहे. त्यामुळे आपोआपच लता मंगेशकरांच्या गान कारकीर्दीचा आलेख नकळत निर्माण झाला आहे.\nपुस्तकातील छायाचित्रे अतिशय दुर्मिळ अशी आहेत. पुस्तक वाचताना गाण्यांच्या दुनियेत वाचक हरवून जातात. मला वाटते पुस्तकाचे यश नेमके हेच आहे.\n---धनंजय कुलकर्णी , ‘तारांगण’ मे २०१५\nतुम्हाला हे पुस्तक कसे वाटले\n१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.\nललित / आस्वादक समीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/congress-six-nagarapalikata-no-hands-17332", "date_download": "2018-12-15T21:17:41Z", "digest": "sha1:ZKD73VC7TE3FOI7ZZBPKHLDAFEQFQVM4", "length": 15388, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress six nagarapalikata \"no hands\" सहा नगरपालिकात कॉंग्रेसचा \"हात' नाही | eSakal", "raw_content": "\nसहा नगरपालिकात कॉंग्रेसचा \"हात' नाही\nसोमवार, 21 नोव्हेंबर 2016\nस्थानिक पातळीवर आघाडी : कुरूंदवाडमध्ये सर्व, इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये काही जागां चिन्हावर\nकोल्हापूर : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीत केवळ तीनच नगरपालिकेत कॉंग्रेसचे उमेदवार पक्षाच्या \"हात' या चिन्हावर रिंगणात आहेत. उर्वरित सहा नगरपालिकेत पक्षाचे चिन्ह दिसत नाही. नेत्यांनी स्थानिक आघाड्यांशी मिळतेजुळते घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.\nस्थानिक पातळीवर आघाडी : कुरूंदवाडमध्ये सर्व, इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये काही जागां चिन्हावर\nकोल्हापूर : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीत केवळ तीनच नगरपालिकेत कॉंग्रेसचे उमेदवार पक्षाच्या \"हात' या चिन्हावर रिंगणात आहेत. उर्वरित सहा नगरपालिकेत पक्षाचे चिन्ह दिसत नाही. नेत्यांनी स्थानिक आघाड्यांशी मिळतेजुळते घेतल्याने ही परिस्��िती निर्माण झाली आहे.\nगडहिंग्लज नगरपालिकेत राष्ट्रवादीसोबतची आघाडी शेवटच्या क्षणी फिसकटल्याने याठिकाणी केवळ चार उमेदवार पक्षाचे \"हात' चिन्ह घेऊन रिंगणात राहीले आहेत. इचलकरंजीत कॉंग्रेसची राष्ट्रवादी व मदन कारंडे गटाशी आघाडी आहे, एकूण 62 जागांपैकी 40 जागांवर पक्षाचे अधिकृत्त उमेदवार रिंगणात आहेत. कुरुंदवाडमध्येही कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 17 जागा पक्षाचे उमेदवार \"हात' चिन्हावर लढवत आहेत.\nकागल तालुक्‍यात माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्याने या तालुक्‍यातील कॉंग्रेसचे अस्तित्त्व संपुष्टात आले. त्यामुळे या तालुक्‍यातील मुरगुड व कागल नगरपालिकेत पक्षाचे अस्तित्त्व शून्य आहे. पक्षाचे तालुकाध्यक्षच कोठे आहेत याचा पत्ता नाही, त्यामुळे या दोन नगरपालिकांत कॉंग्रेसचा उमेदवार दिसणेही अशक्‍य होते, परिस्थितीही तशीच आहे. पेठवडगांवमध्ये कॉंग्रेसचे दोन नेते वेगवेगळ्या आघाडीसोबत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी यादव आघाडीला तर कॉंग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी युवक क्रांती आघाडीला पाठिंबा दिला आहे. जयसिंगपूरमध्ये कॉंग्रेसची राष्ट्रवादीसोबत आघाडी आहे, पण दोघांचेही उमेदवार पक्षाच्या चिन्हावर रिंगणात नाहीत. मलकापूर, पन्हाळा नगरपालिकेत आत्तापर्यंत कॉंग्रेसने कधी चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती, दोन्ही तालुक्‍यात पक्षाचा आवाकाच फारसा नसल्याने यावेळीही या दोन नगरपालिकेत \"हात' गायब आहे.\nविधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची जिल्ह्यात दाणादाण उडाली असताना या निवडणुका पक्षवाढीसाठी एक चांगला पर्याय होता. पण प्रत्येक नगरपालिकानिहाय नेते व आघाड्यांचे सोयीचे राजकारण, वरिष्ठ नेत्यांचे निवडणुकीकडेच दुर्लक्ष आणि ऐनवेळी राष्ट्रवादीशी तुटलेले संबंध यामुळे जिल्ह्यातील नऊपैकी सहा नगरपालिकात राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे \"हात' हे चिन्ह दिसत नाही.\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भार��ीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2018-12-15T21:42:57Z", "digest": "sha1:LZMFFWD7UQ23XCU3JBC4O4FQGFEYTJN2", "length": 71865, "nlines": 701, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "मद्रासी रेडा ! भाग २ – Suhas Gokhale", "raw_content": "\n‘तुम मुझे वहॉ ढूढ रहे हो और मै यहाँ तुम्हारा इंतजार कर रहा हू’ ..\nशेवटी सापडला एक मेकॅनिकल कि-बोर्ड, किंमत रुपये २००० फक्त\nसे पाहीले तर कि-बोर्ड ला इतके पैसे देणे जिवावर आले पण शेवटी विचार केला स्वस्त स्वस्त म्हणत मेमब्रेन कि-बोर्ड घ्यायचा आणि दर आठ – दहा महिन्याला कि-बोर्ड बदलायचा असे करत बसलो तर शेवटी तो आतबट्ट्याचाच व्यवहार ठरणार आहे. कारण मेकॅनिकल कि-बोर्ड घेताना जरा महाग वाटला तरी मेकॅनिकल कि-बोर्ड द��ा–पंधरा वर्षे तरी आरामात सेवा देतो. दहा वर्षात किती मेमब्रेन कि-बोर्ड बदलायला लागतील सात-आठ तरी नक्कीच ना , मग त्यांची एकत्रीत किंमत या एका मेकॅनिकल कि-बोर्ड पेक्षा दुपटीहून जास्त होईल त्याचे काय सात-आठ तरी नक्कीच ना , मग त्यांची एकत्रीत किंमत या एका मेकॅनिकल कि-बोर्ड पेक्षा दुपटीहून जास्त होईल त्याचे काय हे झाले पैशाच्या बचतीचे , मेमब्रेन कि-बोर्ड वापरुन बोटे ठणकत राहतील त्याचे काय हे झाले पैशाच्या बचतीचे , मेमब्रेन कि-बोर्ड वापरुन बोटे ठणकत राहतील त्याचे काय मेकॅनिकल कि-बोर्ड वर बोटे ठणकणे हा प्रकारच नाही, मेमब्रेन कि-बोर्ड जसा कालांतराने स्लो, स्लगीश , स्टीकी होत जातो तसे या मेकॅनिकल कि-बोर्ड चे नाही, हा कि-बोर्ड नवा असताना जसा चालतो तसाच तो दहाव्या वर्षी देखिल चालतो. ही ‘हेमामालिनी’ कधीच म्हातारी होत नाही\nम्हणूनच आज जगभर सर्वत्र जिथे मोठ्या प्रमाणावर टायपिंग करावे लागते (बॅका, सरकारी कार्यालये, कोर्ट, डेटा इंट्री ) अशा सर्वच क्षेत्रात हे असले मेकॅनिकल कि-बोर्डच मोठ्या प्रमाणात वापरले जातात.\nचेन्नई स्थित ‘टी.व्ही.एस’ नामक कुंपणी (ही तीच मोटारसायकलीं पण बनवते) हा कि-बोर्ड बनवते. या कि-बोर्ड मध्ये जगप्रसिद्ध , जर्मन ‘चेरी ब्लू’ मेकॅनिकल कीज वापरल्या जातात. जगातल्या ८०% मेकॅनिकल किबोर्ड मध्ये चेरी किज वापरल्या जातात ईतका या ‘चेरी’ चा दबदबा आहे. चेरी कुंपणी अनेक प्रकारच्या कीज बनवते पण ७०% कि-बोर्ड मध्ये चेरी ब्लू हीच व्हरायटी वापरलेली दिसते , ह्या कीज सुंदर ‘क्लिक’ असा आवाज करतात , ह्या कीज चा टॅकटाईल फिडबॅक ही उत्तम आहे म्हणुनच या चेरी ब्लू कीज फार लोकप्रिय आहेत . १०,००० रुपयां हून जास्त किंमत असलेल्या कि-बोर्ड मध्येच पाहावयास मिळतील अशा अत्युच्च दर्जाच्या चेरी ब्लूज कीज, टी.व्ही.एस वाल्यांनी वापरल्या आहेत.\nकाळ्या रंगातला हा कि-बोर्ड तसा अनाकर्षक आहे. कुठे तो लेनेवोचा आरसपानी सौंदर्याचा नमुना असलेला कि-बोर्ड आणि कोठे हा मद्राशी रेडा मी रेडा म्हणालो पण यात कोणतीही अतिशयोक्ती नाही तसा तो आहेच मी रेडा म्हणालो पण यात कोणतीही अतिशयोक्ती नाही तसा तो आहेच रोमणाळ , अंगापिंडाने जरा जास्तच भरलेला , ते दुहेरी हाडाचा असे काही म्हणतात ना तसा हा रेडा बहुदा तिहेरी हाडाचा असावा. किलो दीड किलो तरी वजन असणार बघा , कोणाच्या टाळक्यात घातला (क��हीच्या काही कल्पना आहे नै) तर जीव जायचा एखाद्याचा.\nआय.बी.एम च्या एका १९८० मधल्या डिझाईन वर आधारीत हा कि-बोर्ड खरेच १९८० सालातला वाटतो. कि- बोर्ड वर १०४ किज जुन्या पद्धतीच्या लेआऊट मध्ये आहे , नम लॉक, कॅप्स लॉक, स्क्रोल लॉक चे एल ई डी दिवे अगदीच बाबा आदम च्या जमान्यातले भडक , उथळ आणि बटबटीत , डोळ्यात खुपणारे (आय सोर) आहेत. टायपिंग करणे हाच एक मुख्य हेतु डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला असल्याने इतर महागड्या कि-बोर्ड मध्ये असतात तसे बॅक लायटींग , इल्युमिनीटेड कीज, मल्टी मेडिया किज, मायक्रो किज, प्रोग्रॅमेबल कीज असले काही नाही, थोडक्यात हा कि-बोर्ड अतिप्रगत व्हिडीओ गेम्स खेळणार्‍या गेमर्स साठी नाही.\nकि-बोर्ड अर्थातच प्लॅस्टीकचा आहे , काही महागड्या कि-बोर्डस मध्ये अल्युमिनियम फ्रेम वापरली असते तशी इथे नाही (पण ह्या असल्या नखर्‍याची खरेच काही आवश्यकता नसते) , इथे प्लॅस्टीक चांगल्या दर्जाचे असणे महत्वाचे आणि या कि-बोर्ड मध्ये वापरलेले प्लॅस्टीक निश्चितच चांगल्या दर्जाचे आहे. संपूर्ण बॉडीला काहीसे मॅट फिनिश दिले आहे, हे चांगले त्यामुळे कि-बोर्ड वर बोटांचे ठसे ( फिंगर प्रिंट्स) दिसत नाहीत. कीज तेवढ्या गुळगुळीत ग्लॉसी फिनिश मध्ये आहेत. हे असेच असायला हवे , म्हणजे कीज च्या टॉपवर धुळ साचून राहणार नाही , असा ग्लॉसी पृष्ठभाग बोटां ना पण चांगला. ते हेमामालिनी च्या गालाचे लक्षात आहे ना \nप्रत्येक कीज चा टॉप हा मेमब्रेन कि-बोर्ड मध्ये असते तसा सपाट नसून काहीसा (अस्पष्ट) अर्धवर्तुळाकार आहे (कर्व्हड सरफेस) हा किंचितसा अर्धवर्तुळाकार, अंतर्वक्र पृष्ठभाग आपल्या बोटांचा मांसल भागाच्या (पेरे) बहिर्वक्र आकाराच्या बरोबर उलट असल्याने आपली बोटे किज वर कुलुप –किल्ली सारखी चपखल बसतात, त्यामुळे बोटांवर ताण पडत नाही , टायपिंग करताना कमालीचे सुखद वाटते.\nकिज च्या रांगांचा लेआऊट साधारण बशी सारखा (contoured design , सॉसर शेप) आहे, म्हणजे वरच्या रांगेतल्या कीज जराशा उंच, मधल्या रागेतल्या कीज त्याहुन खाली आणि तळातल्या रांगेतल्या कीज पुन्हा उंच, ही रचना आपली बोटे कि-बोर्ड जशी बसतात आणि हलतात त्याला अगदी अनुरुप आहे. या रचनेचा मुख्य फायदा म्हणजे बोटे कि-बोर्ड पणे सहजपणे फिरतात आणि त्यामुळे टायपिंगचा स्पीड तर वाढतोच शिवाय टायपिंगच्या चुकांचे प्रमाण पण बर्‍याच प्रमाणात कमी होते. टायपिंग कमालीचे सुखकर आणि जलद होते, बोटे दुखत नाहीत. अशी रचना आजकालच्या मेमब्रेन कि-बोर्ड मध्ये क्वचितच वापरलेली दिसते , बहुदा मेमब्रेन तंत्रज्ञानात असे करणे जमत नसावे अशी रचना असलेले काही सेमी मेकॅनिकल (मेमब्रेनची एक व्हरायटी ) कि-बोर्ड आहेत पण ते या मेकॅनिकल कि-बोर्ड इतकेच महाग आहेत.\nया कि-बोर्ड चे आणखी एक खासीयत म्हणजे नेहमी पेक्षा खूपच मोठी ‘एंटर’ की.\nआजकालच्या कि-बोर्ड वर अशा मोठ्या आकारातली एंटर की अभावानेच आढळते. याचा लाभ होतो का नाही हा वादाचा विषय होऊ शकेल, हे ज्याने त्याने अनुभवाने ठरवावे पण मला स्वत:ला अशी मोठ्या आकारातली एंटर की खूपच सोयीची वाटली. मी एंटर साठी ‘करंगळी’ वापरतो त्याला अशी मोठ्या आकारातली की जास्त सोयिस्कर पडते.\nकि-बोर्ड च्या तळाशी नेहमी प्रमाणेच रबराचे पाय आहेत , हे पण बाबा आदमच्या जमान्यातले घसघशीत आहेत , एक प्रकारे ते चांगलेच आहेत , त्यामुळे कि-बोर्ड हादरत नाही , सरकत नाही. कि-बोर्ड काहीसा तिरक्या अवस्थेत ठेवण्यासाठी स्टॅन्ड आहेत. हे पण असेच घसघशीत , मजबूत आहेत, किबोर्ड बॉडी जोडून ठेवण्यासाठी चक्क मजबूत असे पितळेचे स्क्रु वापरले आहेत , इथेच या लोकांनी मजबुतीकडे किती लक्ष दिले आहे हे लक्षात येते. हे लोक कि-बोर्ड बनवतात का रणगाडा असा प्रश्न पडावा.\nकिबोर्ड वर टीवीएस वाल्यांनी त्यांचे नाव असलेलला चक्क कागदी स्टीकर लावला आहे हे मात्र अगदीच चीप वाटते , प्लॅस्टीक मध्ये सुबक एनग्रेव्हीग़ केले असते किंवा एखादा उठावदार बॅज वापरला असता तर नक्कीच चांगले दिसले असते , फारतर याने कि-बोर्ड्ची किंमत काहीशी (५-१० रुपये ) वाढली असती , ते काहीही असो पण हे बॅज , स्टीकर्स कॉस्मेटीक सदरात मोडत असल्याने त्याच्याकडे लक्ष न दिले तरी चालेल.\nएक सोय जी १९८० च्या कि-बोर्ड मध्ये हमखास असायची ती इथेही आहे म्हणजे कि-बोर्ड च्या वरच्या अंगाला पेन , पेंन्सील ठेवायाला खास जागा व्वा , क्या बात हैं, अहो , टेबलावरचे पेन हुडकण्यात मी किती वेळ घालवला असेल याची गणती करणे अशक्य आहे. आजच्या आधुनिक कि-बोर्ड मध्ये आकार लहान करण्याच्या नादात ही सोय हटवली गेली. पण या कि-बोर्ड मध्ये ती आहे , जुने ते सोने म्हणतात ते उगाच नाही\nकि-बोर्ड्च्या दिसण्यापेक्षा तो टायपिंग कसे करतो हे महत्वाचे ना आपण फक्त त्याच गुणांचा विचार करुन हा कि-बोर्ड घेतला आहे. नाहीतर माझ्���ा टेबला वरच्या सुंदर , थीन बेझेल , कमनिय (क्या बात है आपण फक्त त्याच गुणांचा विचार करुन हा कि-बोर्ड घेतला आहे. नाहीतर माझ्या टेबला वरच्या सुंदर , थीन बेझेल , कमनिय (क्या बात है) एच.पी. च्या २१ इंची मॉनिटर समोर हा रेडा म्हणजे डोल्यांवर अत्याचारच म्हणायचा पण रेडा आहे गुणाचा , घेऊ चालवून\nमुळात मेकॅनिकल कीज आहेत म्हणल्या वर टायपिंग किती मुलायम असेल हे सांगायची आवश्यकताच नाही. त्यात ह्या चेरी ब्लू कीज आहेत. प्रत्येक की दाबल्यावर ‘क्लिक’ असा आवाज येतो आणि त्याचवेळी बोटावर कि कडून एक नाजुकसा उलट आघात जाणवतो (टॅकटाईल फिडबॅक) , त्यामुळे की नक्की दाबली गेली हे तर कळतेच शिवाय कि वर अनावश्यक दाब द्यावा लागत नसल्याने बोटे दुखणे हा प्रकार जवळजवळ नाहीच , टायपिंग ची गती पण वाढते, एकंदरच हा एक कमालीचा सुखद अनुभव आहे, प्रत्येकाने एकदा तरी हे अनुभवावे असे मी सुचवेन.\n‘टायपिंग’ या अंगाने बघाल तर हा की-बोर्ड वापरणे म्हणजे बोटांना मेजवानीच आहे. अगदी फुलासारखे नाजुक, हळुवार कि स्ट्रोक्स , बोटे कि-बोर्ड वर नुसती तरंगतात, एकदम मुलायम सिंग, इतका की हा एकदा कि-बोर्ड हाताळला की सतत टाइप करत राहावे , थांबूच नये असे वाटायला लागते. मी हा अनुभव प्रत्यक्षच घेतो आहे.\nमाझ्या जुन्या कि-बोर्ड वर हे टायपिंग करणे केवळ सक्तमजुरी होती पण हा टी.व्ही.एस कि-बोर्ड आला आणि आता मी टायपिंग करायला निमित्त हुडकत असतो. केव्हढा मोठा फरक म्हणायचा हा हा कि-बोर्ड आल्या पासुन माझी टायपिंग ची गती निश्चीतच वाढली आहे, दोन कारणे , पहीले कारण आता पूर्वी सारखे जोरात की दाबायाला लागत नाही, तसेच प्रत्येक की स्ट्रोक अचुक होत असल्याने टायपिंग च्या चुका होण्याचे प्रमाण अगदी कमी , टाईप करताना झालेल्या चुकां दुरुस्त करण्यात जो मौल्यवान वेळ वाया जात होता आता खूपच कमी झाला आहे, तसेच अगदी कमी जोर देऊन काम होत असल्याने बोटे दुखत नाहीत, जास्त वेळ सलग काम करता येते त्यामुळे बरेचसे काम वेगाने उरकता यायला मदत होते आहे..\nकि- बोर्ड मेकॅनिकल असल्याने प्रत्येक की प्रेस केल्यावर ‘क्लिक क्लिक’ असा आवाज येतो जो मेम्ब्रेन कि-बोर्ड च्या तुलनेत खूपच जास्त असला तरी का ‘क्लिकक्लिकाट’ कानाला कर्कश्य न वाटता कमालीचा सुखद वाटतो , त्रास तर अजिबात होत नाही , उलट असे लयबद्ध क्लिकक्लिक ऐकत टायपिंग करताना मजा येते .\nकि-बोर्ड उत्तम अ���ला तरी सगळ्यांनीच हा घेतला पाहीजे असे नाही. दोन हजाराच्या घरात किंमत आहे म्हणजे तसा महागच आहे, कि-बोर्ड च्या किंमती इतक्या नसाव्यात हो जे लोक ईमेल चेक करणे, फेसबुक , यु-टूब चे व्हीडिओ , फोटो बघणे असा कॉम्प्युटरचा अगदी हलका उपयोग करतात त्यांच्या साठी कदाचित हा किबोर्ड नाक पेक्षा मोती जड ठरेल , पण जे ब्लॉग लिहतात, ट्रान्सलेशन / ट्रान्सस्क्रिप्ट चे काम करतात, डेटा एंट्री , लिगल किंवा तत्सम टायपिंगचे काम रोज, मोठ्या प्रमाणात करतात , जे लोक्स दिवस दिवस सॉफ्टवेअर लिहीत असतात त्यांना मात्र हा कि-बोर्ड एक वरदान ठरेल.\nजगात अगदी परफेक्ट म्हणता येईल असे काय आहे हा कि-बोर्ड ही त्याला कसा अपवाद असेल हा कि-बोर्ड ही त्याला कसा अपवाद असेल याला ही काही गालबोटं लागलेलीच आहेत पण ती अगदी किरकोळ हा सदरात मोडणारी आहेत पण तरीही ज्यांना हा कि-बोर्ड घ्यावासा वाटेल त्यांना माहीती असावे म्हणून उल्लेख करत आहे.\nकि-बोर्ड अवाढव्य आहे. अजस्र आहे, काही क्षण मी सुद्धा थोडासा हकाबुक्का होऊन या कि-बोर्ड कडे पाहात राहीलो. अरे हे काय धूड येऊन बसले माझ्या टेबलावरती आत्ता सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या , लोकप्रिय असलेल्या लॉजीटेक, लेनेवो मेमब्रेन कि-बोर्ड च्या तुलनेत हा कि-बोर्ड बराच मोठा आहे , उंच आहे, मुळ किज लहान आहेत पण आजूबाजूला (डावी – उजवी बाजू) जरा जास्तच मोकळी जागा सोडली आहे , त्यामुळे कि-बोर्डची लांबी रुंदी वाढली आहे , ही जागा इतर किबोर्ड मध्ये वाचवलेली असते , तसे या कि-बोर्ड्च्या बाबतीत झाले तर कि-बोर्ड जरा जास्त आटोपशीर होईल आणि देखणा पण दिसेल , अक्शी सोनाक्षी सिन्हा सारखा\nकि-बोर्ड वरची अक्षरें चक्क स्क्रीन प्रिटींग केली आहेत काय हे कर्मदारिद्र्य म्हणायचे काय हे कर्मदारिद्र्य म्हणायचे सामान्यत: आजकालच्या ३०० रुपयांच्या किबोर्ड वर सुद्धा ही अक्षरे लेझर प्रिंटींग़ केलेली असतात त्याचा विचार करताना , टी.व्ही.एस वाल्यांनी अट्टाहासाने स्क्रिन प्रिंटीग़ करणे खटकते. हे लिहायचे कारण म्हणजे ही स्क्रीन प्रिंटींग केलेली अक्षरे काही वापरानंतर अस्पष्ट होतात आणि कालांतराने दिसेनाशी होतात. अर्थात हे जिथे रोज दिवसभर कि-बोर्ड बडवला जातो अशा ठिकाणीच होईल , नार्मल ज्याला आपण मॉडरेट युज म्हणतो त्या वापरात ही शक्यता कदाचित पाच -सात वर्षां येऊ शकेल, त्यामुळे आत्ता तरी ह्याची फिकिर करायला नको.\nआजकाल स्टॅन्डर्ड फिचर झाले अशा मल्टि मिडिया किज या कि-बोर्ड वर नाहीत (उदा: स्पीकर व्हॉलूम अप/ डाऊन) ‌ पण त्यांनी काही अडचण नाही, नाहीतरी ह्या जादाच्या मल्टीमिडिया कीज अभावानेच वापरल्या जातात, पण ज्यांना अशा किज वापरायची सवय आहे त्यांना कदाचित बरेच चुकल्या चुकल्या सारखे वाटेल, कोणाची गैरसोय होईल. स्पीकर व्हॉलूम अप/ डाऊन कीज नसल्याने माझी थोडी गैरसोय होते आहे हे मान्य\nकेबल जी कि-बोर्ड आणि कॉम्प्युटर जोडते तीची लांबी अगदीच तोकडी म्हनजे कशीबशी दीड मीटर आहे , टी.वी.एस. वाल्यांनी नको तिथे काटकसर केली आहे. कि-बोर्ड आणि कॉम्प्युटर मधले अंतर अवघ्या दोन – तिन फुटातच हवे , अर्थात बर्‍याच वेळेला तसे ते असतेच पण काही जणांचा कॉम्प्युटर डेस्क च्या दुसर्‍या टोकाला असतो त्यांना मात्र केबल ची लांबी अपुरी वाटेल, मग एक्स्टेंशन केबल वापरावी लागेल तो जादाचा खर्च अंदाजे १०० रुपयांच्या आसपास येऊ शकेल.\nहा कि-बोर्ड चेरीच्या मेकॅनिकल कीज नी बनला आहे आणि मेकॅनिकल कीज आवाज करतात , अगदी आपल्या जुन्या टाइपरायटर सारखा आवाज येतो तसा अर्थात तितका मोठा नाही. पण जाणवण्या इतका आवाज येतो . पण हा आवाज सुंदर आहे , डोक्याला त्रास होईल असा कर्कश्य तर अजिबात नाही, असे असले तरी ज्यांना सध्याच्या मेमब्रेन कि-बोर्ड चा जवळजवळ आवाज विरहीत टायपिंग ची सवय झाली आहे त्यांना हा आवाज त्रासदायक वाटू शकेल तसेच तुमच्या आजुबाजुच्या लोकांना हा आवाज सतत कानावर पडल्याने त्रास होऊ शकेल विषेषत: घरात रात्रीच्या वेळी हा आवाज काहीसा जाणवण्या इतका मोठा वाटण्याची संभावना आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो हा आवाज कानाला गोड वाटतो, सवय झाली की जाणवणार सुद्धा नाही आणि मजा म्हणजे , पुढे असा आवाज आला नाही तर काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटेल हे नक्की.\nकिज लहान आहेत , फार नाहीत पण फरक जाणवण्या इतक्य लहान आहेत , रुंद पंजा आणि जाड बोटे असलेल्या भैरु पैलवानांना ही अडचण वाटेल पण जरा सराव झाला की टायपिंग ला कोणतीही अडचण येणार नाही. हा कि-बोर्ड नव्याने वापरताना सुरवातीला एखाद दिवस किज जवळजवळ असल्याने अंदाज चुकेल पण लौकरच याची सवय होऊन ‘मसल मेमरी’ तयार होईल आणि मग हा नगण्य फरक लक्षात सुद्धा येणार नाही.\nकि-बोर्डचा रेड्या सारखा आकार आणि कि-बोर्ड पासुन निघणारी ओंगळ केबल कोणाच्या चकाचक डेस्कला ठिगळ लागल्या सारखे दिसेल त्याला नाईलाज आहे. आजकाळ क्लिन डेस्क, केबल फी वर्क स्पेस आणि मिनिमलॅस्टीक डिझाईनची चलती आहे तिथे हा कि-बोर्ड शोभणार नाही. ज्यांची डेस्क स्पेस अगदी कमी आहे किंवा जे बाजारात तयार मिळणारे कॉम्प्युटर टेबल (ज्याला कि-बोर्ड चा ट्रे असतो) त्यांनी या कि-बोर्डची मापे तपासुन पाहावीत. हा कि-बोर्ड बरीच डेस्क स्पेस खातो हे लक्षात घ्या तसेच टेबलाला जोडलेला कि-बोर्ड ट्रे लांबीला लहान असेल तर कि-बोर्ड त्यात बसणार नाही अशीही शक्यता आहे , जरी कि-बोर्ड बसला तरी शेजारी माऊस ठेवायला जागा उरणार नाही असे पण होऊ शकते तेव्हा लांबी, रुंदी नीट तपासुनच मग हा कि-बोर्ड घेण्याचा निर्णय घ्यावा. 19″(483mm) in length, 7.5″(189mm) in width and maximum 2.3″ approx(56mm) in height.\nहा कि-बोर्ड पी.एस. टू आणि यु.एस.बी. या दोन प्रकारात मिळतो, मी मुद्दाम पी.एस टू कनेक्शन असलेला कि-बोर्ड घेतला, कारण पी.एस. टू तंत्रज्ञान काहीसे जलद रिस्पॉन्स देते असा अनुभव आहे. आताच्या लॅपटॉप आणि बराचश्या डेस्कटॉपना हे पी.एस. टू पोर्ट नसते, तिथे फक्त या कि-बोर्डची यु.एस.बी. वाली व्हर्शन घेणे हाच एक पर्याय. दोन्ही वर्शन सारख्याच आहे, कि-बोर्ड तोच आहे फक्त कॉम्प्युटर ला कि-बोर्ड कसा जोडतात ते कनेक्टर वेगवेगळे आहेत. माझा स्वत:चा अनुभव नसला तरी ज्यांनी हे दोन्ही प्रकाराचे कि-बोर्ड वापरले आहेत त्यांनी पी.एस टू व्हर्शन जास्त चांगली आहे असा निर्वाळा दिला आहे. यु.एस.बी. साठी जादाचे हार्डवेअर सॉफ्टवेअर लागते तसेच यु.एस.बी सिग्नल हाताळण्याचे तंत्र वेगळे/ संथ असल्याने , कि-बोर्ड च्या कार्यक्षमतेत किंचितसा फरक पडणे स्वाभाविक आहे. पण असा काही फरक असला(च) तरी तो अत्यंत नगण्य असाच असेल. ज्यांच्या कडे पी.एस. टू पोर्ट आहे त्यांनी पी.एस. टू वाला कि-बोर्ड घ्यावा असे मी सुचवेन पण मग हा कि-बोर्ड पुढे मागे लॅपटॉप ला जोडता येणार हे लक्षात ठेवावे (अर्थात ही पण काही समस्या नाहीच , पी.एस. टू ते यु.एस.बी कन्व्हरटर अवघ्या १०० रुपयात बाजारात मिळतो , प्रश्न सुटला \nआजकालच्या सगळेच ‘मेड इन चायना’ च्या जमान्यात असे स्वदेशी ‘मेड इन इंडीया’ असे अभिमानाने म्हणावे असे एक तरी उत्पादन आज माझ्या टेबल वर आहे , याचे फार मोठे समाधान आहे.\nरेड्याच्या प्रेमात कोणी कधी पडले आहे का पण हा रेडा प्रेमात पडावा अस्साच आहे \nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्य��तिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली - December 3, 2018\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन - November 24, 2018\nप्रश्नकुंडली का आणि कशी \nभाऊ, लोक लै खवळल्यात …\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन\nलोकप्रिय लेख\t: अनुभव\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा..\n‘उ द्या काय घडणार. ‘अच्छे दिन येणार की नाही. ‘अच्छे दिन येणार की नाही’\nकडू , गोड आणि आंबट\nआज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या…\n“मी का म्हणून माफी मागायची उभी हयात मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास…\nअसे जातक येती – १०\nअ सेच एकदा एका व्यक्तीची , सोयी साठी आपण त्यांना…\nअसे जातक येती – ४ (१)\n'काही बोलायचे आहे' मालिकेतले पुढचे लेख ग्राफीक्स अपूर्ण असल्याने जराशा…\nकाही क्षणात आम्हाला सगळ्यांना अब्दुलने गाडी का थांबवली ते कळले,…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रति���ाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न ���ास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+\nकडू , गोड आणि आंबट 5+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 5+\nनिंदकाचे घर - ६ 4+\nभाऊ, लोक लै खवळल्यात ... 4+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 4+\nमैं इधर जाऊं या उधर जाऊं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/598409", "date_download": "2018-12-15T21:40:44Z", "digest": "sha1:NUTSSVTB53UQMSRQL4XAVUHF27SMOPQQ", "length": 7619, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेपरलेस कारभारात सोलापूर राज्यात अव्वल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » पेपरलेस कारभारात सोलापूर राज्यात अव्वल\nपेपरलेस कारभारात सोलापूर राज्यात अव्वल\nगणेश क्षीरसागर /सोलापूर :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यसरकारकारने देखील पाऊले उचलली आहेत. डिजीटल महाराष्ट्र करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नाला जिल्हा परिषदेने प्रतिसाद देत, कारभार डिजीटल करण्यासाठी अट्टाहास मांडला आहे. याचाच एक भाग म्हणून जिह्यातील 131 ग्रामपंचायती आपले सरकार सेवा केंद अंतर्गत पूर्णपणे संकणीकृत आहेत. या हायटेक ग्रामपंचायतींचा सर्व कारभार आता संगणकावरच चालवला जात आहे. या ग्रामपंचायतींची कामकाजाची कालबाह्य पध्दती जावून या ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. पेपरलेस ग्रामपंचायतीच्या कारभारात जिल्हा राज्यात अव्वलस्थानी असून, जिल्हा परिषदेच्या पेपरसेल कारभाराचा नवा पॅटर्न राज्यापुढे आदर्श म्हणून आला आहे.\nराज्यातील सर्व ग्रामपंचायती संगणकीकृत करण्याचा आपले सरका��� सेवा केंद्र हा उपक्रम आहे. या अर्तंगत जिह्यात ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत करण्याकरीता ’ई-ग्राम’ सॉफ्टवेअरचा वापर करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.\nया ई-ग्राम सॉफ्टवेअरचा उद्देश ग्रामपंचायताकडील सर्व 1 ते 33 नोंदी अद्ययावत करणे, तसेच 1 ते 19 प्रकारचे संगणीकृत दाखले नागरिकांना हा आहे. जेणे करुन ग्रामपंचायतींनी यापुढे त्यांचे कोणतेही कामकाज हस्तलिखीत न करता संगणकाद्वारेच करण्याची योजना आहे. या योजनेच्या अनुषंगाने ज्या ग्रामपंचायतींनी त्यांचे सर्व लेखे ई-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत केले आहेत. अशा ग्रामपंचायतींचे 1 ते 33 नोंदवह्या पंचायत समिती कार्यालयामाफ्&ढत सीलबंद करुन पंचायत समिती कार्यालयात जमा करुन घेण्याचे निर्देश होते.\nया योजनेची अंमलबजावणी करताना जे सॉफ्टवेअर वापरण्यात येईल त्याला इंटरनेटची गरज नसल्याने सर्वच ग्रामपंचायतींमध्ये याचा वापर करणे सोपे आहे. शिवाय सरकारकडून याचा वापर करणे बंधनकारकही करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिह्यात 131 ग्रामपंचायतींनी त्यांचे सर्व कामकाज संगणीकृत करुन ग्रामपंचायतींना पेपरलेस केले आहे.\nसाहाय्यक फौजदारासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात\nतिरस्कार नको, समता, राष्ट्रपेम हेच महत्वाचे नांगरे-पाटील\nकर्मवीर अण्णांना ऐतवडेत अभिवादन\nभाजपा नगरसेवकांच्या बैठकीत आयुक्तांच्या कारभाराचा पर्दाफाश\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nमिचेलच्या सीबीआय कोठडीत वाढ\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Yogya_Samayi_Jagavile", "date_download": "2018-12-15T21:44:49Z", "digest": "sha1:MIOXKJUXPVHEHZ5YP34BF2MCHW252NCD", "length": 5311, "nlines": 71, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "योग्य समयिं जागविलें | Yogya Samayi Jagavile | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nयोग्य समयिं जागविलें बांधवा, मला\nलंकेवर काळ कठिण आज पातला\nअटळचि जो नियतीनें नियम योजिला\nविषमय तव आयु सर्व\nबोधशब्द कधिं न मधुर तुजसिं लागला\nअप्रिय परि पथ्य वचन\nझिडकारुन एक आप्त तूंच हरविला\nहित गमलें तुजसि अहित\nभाव तिचा पायतळीं व्यर्थ तुडविला\nकार्याप्रति हात कधी तूं न घातला\nमनिं आला तो निर्णय\nना विचार वा विनिमय\nसचिव कुणी पारखुनी तूं न पाहिला\nयांत घात तूंच तुझा पूर्ण साधिला\nउपदेशा हा न समय\nकर्तव्या कुंभकर्ण नाहिं विसरला\nरणिं त्याचा बघ प्रभाव\nरिपुरक्तें भिजविन मी आज पृथ्विला\nसहज वध्य मजसि इंद्र\nप्राशिन मी क्षीरसिंधु, गिळिन अग्‍निला\nवचन हाच विजय मान\nस्कंधीं मी सर्व तुझा भार घेतला\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १६/२/१९५६\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- व्ही. एल्. इनामदार.\nअनय - कपट, अन्याय.\nकुंभकर्ण - रावणाचा बलाढ्य भाऊ. सहा महिने झोपून एक दिवस जागा होत असे. यास रावणाने मारले.\nदर्प - घमेंड / तोरा.\nमंदोदरी - रावणपत्‍नी. हिने सीतेला रामाकडे परत पाठवून दे नाहीतर तुझा नाश होईल असे रावणास बजावले होते.\nविभिषण - बिभिषण. रावणाचा भाऊ. सीतेस पळवून आणल्याबद्दल याने रावणास रागावले व तीस परत पाठवण्यास सांगितले. न होता हा रामाकडे गेला. रावणाच्या मृत्यूनंतर रामाने यास राज्य दिले.\nआज सुगंध आला लहरत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/23811", "date_download": "2018-12-15T20:34:10Z", "digest": "sha1:3IUGLJBXWMWRVXPB5PTQYHMTUDLLCJ76", "length": 12783, "nlines": 271, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केल्याने भाषांतर - प्रवेशिका ८ (मणिकर्णिका) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /केल्याने भाषांतर - प्रवेशिका ८ (मणिकर्णिका)\nकेल्याने भाषांतर - प्रवेशिका ८ (मणिकर्णिका)\nमूळ साहित्याचे शीर्षक: Page d’écriture\nलेखक: झॅक प्रीव्हेर ( Jacques Prévert )\nचार आणि चार आssठ\nआठ आणि आठ सोssळा\"\nचार आणि चार आssठ\nआठ आणि आठ सोssळा\"\nपण या इथे मुलाला दिसतो\n मला बाहेर काढ इथून.\nतेव्हा त्या मुलाश�� खेळायला\nगाणारा पक्षी खाली उतरतो.\n\"चार आणि चार आssठ\nआठ आणि आठ सोssळा\"\n- काय चाल्लंय तिथे\n\"सोळा आणि सोळा-काही नाही बाई\n\"सोळा आणि सोळा-बत्तीस नाssही\"\nआता मुलगा बाईंच्या नजरेपासून दूर\nपक्ष्याला टेबलाच्या खणात लपवतो\nआणि तेव्हढ्यात पक्षी गाऊ लागतो.\nसारया मुलांना पक्ष्याचं गाणं ऐकायला येतं.\n\"आणि आठ आणि आठ\n आठ- तुम्ही वळा-चालू लागा\n\"आणि चार आणि चार\nतुम्ही गेलात तर बरे\nएक आणि एक -एक आणि दोन,\nएक आणि एक सुद्धा\nगाणारा पक्षी गातच राहतो.\nत्याच्या स्वरात स्वर मिसळून ,\nआता मात्र बाई किंचाळतात,\n\"तुझ्या माकडचेष्ठा झाल्या एकदाच्या की..\"\nपण सगळी मुलं गाण्यात गुंग आहेत\nवर्गाच्या भिंती नि:शब्द गळून पडतात.\nखिडक्यांची हुळहुळणारी वाळू होते,\nआणि शाईचे होते झुळझुळणारे पाणी.\nखडूचा होतो उभा कातळ,\nआणि पेन्सिलींची पेटी बनते,\nमराठी भाषा दिवस (२०११)\nमराठी भाषा दिवस २०११\nचांगला झालाय अनुवाद. कविता\nचांगला झालाय अनुवाद. कविता छानच आहे.\n मला पण आवडला शेवट\n मला पण आवडला शेवट\nछान झाले आहे भाषांतर. मुळ\nछान झाले आहे भाषांतर. मुळ कविता पण दिली तर बरे होईल.\nकांदापोहे, कविता अशी आहे-\nसहीच आहे तुझे भाषांतर,\nसहीच आहे तुझे भाषांतर, मणिकर्णिका... 'तारे जमीं पर' चित्रपटाची आठवण झाली एकदम\nमस्त कविता आणि भाषांतरही अगदी\nमस्त कविता आणि भाषांतरही अगदी सहजसुंदर\n'झॅक प्रीव्हेर' मला तुम्हा\n'झॅक प्रीव्हेर' मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवता आला यातच खूप आनंद आहे.\nज्या दिवसाचे औचित्य साधून हा अनुवाद इथे लिहीला गेला तो 'मराठी भाषा दिवस' काल गाजत-वाजत संपन्न जाहला.\nझॅक प्रीव्हेर अजून काही लोकांपर्यंत पोहचण्यासाठी याहून दुसरा चांगला दिवस कुठला असणार\nमराठी-फ्रेंच मैत्र मी पुढे चालू ठेवीनच, ठेवत आले आहे, पण मायबोलीवर तशी संधी उपलब्ध करुन दिल्याकरता संयुक्ताच्या संयोजकांचे आभार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०११\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/gadkari-cm-press-269455.html", "date_download": "2018-12-15T20:22:36Z", "digest": "sha1:3BKLI5TVE6WOIVNLOQZPCRNCZV7CVJSZ", "length": 12633, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यातील सिंचन प्रकल्पांना 1 हजार ���ोटी देणार -गडकरी", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nराज्यातील सिंचन प्रकल्पांना 1 हजार कोटी देणार -गडकरी\nराज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद सरकारकडून 1 हजार कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेतला.\nमुंबई, 8 सप्टेंबर : राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद सरकारकडून 1 हजार कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यात राज्यातील 26 प्रकल्पांचे पैसे केंद्राकडून लवकर उपलब्ध करून दिले जातील. तसंच राज्याची सिंचन क्षमता पुढच्या 2 वर्षात 20 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवरून नेणार असल्याचंही गडकरींनी यावेळी सांगितलं. नद्याजोड प्रकल्पासाठी 55 हजार कोटी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं गडकरी म्हणाले.\nया पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीही उपस्थित होते. त्यांनी यावेळी राहुल गांधींना 5 हजार कोटीत कर्जमाफी करून दाखवण्याचं खुलं आव्हान दिलं. राहुल गांधींनी नांदेड सभेत राज्यात फक्त 5 हजार कोटींचीच कर्जमाफी झाल्याची टीका केली होती. तसंच आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: CMgadkariनितीन गडकरीमुख्यमंत्रीसिंचन प्रकल्प\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/goa-news-manohar-parrikar-electiona-and-people-69076", "date_download": "2018-12-15T21:26:11Z", "digest": "sha1:NOLEQ4Z2LFT7BXDGEJ6MH3BPT3YCAOR4", "length": 14150, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "goa news manohar parrikar electiona and people जनतेला आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात रस नसतो : पर्रीकर | eSakal", "raw_content": "\nजनतेला आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात रस नसतो : पर्रीकर\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nपणजी: जनतेला आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात कधीच रस नसतो. जनतेला विकास हवा असतो. त्यासाठी सक्षम नेतृत्व हवे, हेही जनता जाणते. त्यामुळे भाजपचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी जनतेने विजयी केले. हा विजय आम्हाला अपेक्षितच होता, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे \"सकाळ न्यूज नेटवर्क'शी बोलताना सांगितले. विजयी घोषित झाल्यानंतर ते लगेच भाजपच्या कार्यालयाकडे निघाले. या दरम्यान त्यांच्याशी झालेला संवाद.\nपणजी: जनतेला आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात कधीच रस नसतो. जनतेला विकास हवा असतो. त्यासाठी सक्षम नेतृत्व हवे, हेही जनता जाणते. त्यामुळे भाजपचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी जनतेने विजयी केले. हा विजय आम्हाला अपेक्षितच होता, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे \"सकाळ न्यूज नेटवर्क'शी बोलताना सांगितले. विजयी घोषित झाल्यानंतर ते लगेच भाजपच्या कार्यालयाकडे निघाले. या दरम्यान त्यांच्याशी झालेला संवाद.\n-मिळालेल्या मताधिक्‍याने समाधानी आहात\nपर्रीकर ः मताधिक्‍य अपेक्षितच होते. मी कधीही 7-8 हजार मताधिक्‍य मिळेल असे म्हटले नव्हते. प्रचारावेळी काही आकडे सांगितले जातात. तो प्रचारतंत्राचा भाग असतो. प्रचारावेळी अनेक जण बोलत असतात. त्यामुळे मी अपेक्षित धरलेले मताधिक्‍य मला मिळाले, असे मला वाटते. समाधानी म्हणाल तर मला विजय अपेक्षितच असल्याने त्यात आणखी समाधानी होण्याची बाब ती कोणती\n-निकालानंतर सरकारचे स्थैर्य वाढले असे वाटते का\nपर्रीकर ः सरकार स्थिर होते व राहील. हा प्रश्‍न स्थैर्याचा नव्हता. मी संरक्षणमंत्रिपदी होतो. पक्षाने मला तेथे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नेले होते. पक्षानेच मला परत मुख्यमंत्रिपदी पाठवले. मागच्या खेपेला हाती घेतलेली अनेक कामे नंतरच्या काळात पूर्ण झालेली नव्हती. ती पूर्ण करण्यासाठी हुरूप यावा लागतो. मला वाटते, आजच्या निकालाने मला तो हुरूप पुन्हा मिळवून दिला आहे.\n- निवडणूक का��ात तुमच्याविरोधात मोठा प्रचार झाला.\nपर्रीकर ः मी पणजीतील भाजपचा उमेदवार होतो आणि मुख्यमंत्रीही होतो. त्यामुळे डोक्‍यावर बर्फ ठेवून काम करत होतो. संयम बाळगत होतो. संरक्षणमंत्रिपदी वावरताना तोंड बंद कसे ठेवावे, याचे शिक्षण मला नकळतपणे मिळाले होते. त्याचा वापर केला. मला ठाऊक होते, की जनता अशा अपप्रचाराला जराही थारा देणार नाही. तेच आज दिसून आले.\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/avinash-chavan-murder-case-five-people-custody-126641", "date_download": "2018-12-15T21:47:36Z", "digest": "sha1:IXZN47ZRLD6NG5UZS54UM732OS7B4ZT5", "length": 11931, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Avinash Chavan murder case five people in custody अविनाश चव्हाण खूनप्रकरणातील पाचही जणांना कोठडी | eSakal", "raw_content": "\nअविनाश चव्हाण खूनप्रकरणातील पाचही जणांना कोठडी\nबुधवार, 27 जून 2018\nलातूर : येथील स्टेप बाय स्टेप क्लासेस संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या पाचही जणांना बुधवारी (ता. २७) येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना (ता. ३) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nलातूर : येथील स्टेप बाय स्टेप क्लासेस संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या पाचही जणांना बुधवारी (ता. २७) येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना (ता. ३) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nयेथील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा सोमवारी मध्यरात्री येथे गोळी झाडून खून करण्यात आला होता.या प्रकरणात चव्हाण यांचा एकेकाळचा भागीदार प्रा. चंदनुकमार शर्मा हा मास्टर माईंड निघाला होता. त्याच्यासह पोलिसांनी करण गहिरवार, महेंद्रकुमार बोगाडे,शरद घुमे, अक्षय शेंडगे यांना अटक केली होती. या सर्वांना बुधवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले आहे. या आरोपींकडून आणखी तपास करायचा असल्याने त्यांनाकोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांच्या वतीने वकिलांनी केली. ती मान्य करीतन्यायालयाने या पाचही आरोपींना (ता. ३) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली.\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची...\nमूळ ओबीसींच्या आरक्षणासाठी ४६ संघटना एकवटल्या\nलातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/pokemon-go-finally-launched-india-partnership-reliance-jio-20539", "date_download": "2018-12-15T21:56:40Z", "digest": "sha1:ZVEXZSABH2KW2JEAGY5GPIX4OVYNZKC3", "length": 11523, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pokemon Go Finally Launched in India in Partnership With Reliance Jio अखेर 'पोकेमॉन गो' भारतात येणार.. | eSakal", "raw_content": "\nअखेर 'पोकेमॉन गो' भारतात येणार..\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nमुंबई - रिलायन्स जीओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यांना वेड लावणारा 'पोकेमॉन गो' हा गेम भारतात लॉंच करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून युजर्सला हा गेम उपलब्ध होणार आहे. परंतु, फक्त जिओ सिमच्या युजर्ससाठी ही सुविधा असणार आहे.\nजिओ सिम वापणाऱ्या किंवा 31 मार्च 2017 पर्यंत जिओची 'हॅपी न्यु इअर' ऑफर घेणाऱ्या युजर्सना हा गेम खेळता येणार आहे.\nयाशिवाय पोकेमॉन खेळणाऱ्यांना जिओ चॅटमध्ये 'पोकेमॉ़न चॅनल' देखील वापरता येणार आहे. या चॅनेलमध्ये गेम खेळणाऱ्यांना रोज काही टिप्स, गेमविषयी काही मजकूर आणि गेम्स खेळणायासाठी क्लू पण मिळणार आहेत.\nमुंबई - रिलायन्स जीओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यांना वेड लावणारा 'पोकेमॉन गो' हा गेम भारतात लॉंच करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून युजर्सला हा गेम उपलब्ध होणार आहे. परंतु, फक्त जिओ सिमच्या युजर्ससाठी ही सुविधा असणार आहे.\nजिओ सिम वापणाऱ्या किंवा 31 मार्च 2017 पर्यंत जिओची 'हॅपी न्यु इअर' ऑफर घेणाऱ्या युजर्सना हा गेम खेळता येणार आहे.\nयाशिवाय पोकेमॉन खेळणाऱ्यांना जिओ चॅटमध्ये 'पोकेमॉ़न चॅनल' देखील वापरता येणार आहे. या चॅनेलमध्ये गेम खेळणाऱ्यांना रोज काही टिप्स, गेमविषयी काही मजकूर आणि गेम्स खेळणायासाठी क्लू पण मिळणार आहेत.\nआपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या...\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/katha/smartphone/", "date_download": "2018-12-15T21:33:31Z", "digest": "sha1:JVVQU3DA6LG3MJY7L5JWNFBLWXKLEERI", "length": 21315, "nlines": 73, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "स्मार्टफोन", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख December 11, 2017 द्वारा अरविंद जगताप\tया सदरात कथा\nविन्या अभ्यासात हुशार होता. बारावीत तालुक्यात पहिला आला होता. गावात सगळ्यांना त्याचं कौतुक होतं. विन्याचे वडील लोकांच्या शेतात मजुरी करायचे, कधी रसवंतीवर काम करायचे. विन्या आठवीत असतानाची गोष्ट. उन्हाळा होता. वडील रसवंतीवर कामाला होते. रसवंती हायवेला होती. एकदा एक बाईकवाला कारला धडकला. जोरात ब्रेकचा आवाज झाला. विन्याचे वडील घाबरून बघत राहिले. त्यांचा हात उसाच्या चक्रात गेला. भांड्यात रक्त झालं उसाच्या रसा ऐवजी. दवखान्यात नेलं. पण हात कामातून गेला. विन्या शाळा सोडून लोकांच्या शेतात काम करू लागला. पण एक दिवस बाप आला. अजून एक हात आहे म्हणाला. त्या हातानी काम करीन. पण तू शिक असं डोळ्यात पाणी आणून बोलला. विन्या पुन्हा शिकू लागला. बाप एका हाताने जमेल ती कामं करू लागला. आई पण लोकांच्या शेतात राबू लागली. गावातल्या लोकांनी मदत द्यायचं ठरवलं. विन्या शहरात गेला. विन्या आता इंजिनिअरिंग कॉलेजला लागला. होस्टेल होतंच. पण एकच घोळ झाला होता. वर्गातल्या क्रांती नावाच्या मुलीला अभ्यासात मदत करता करता विन्या तिच्या प्रेमात पडला.\nशहरात येऊनपण विन्याने अजून तोंडाला कुठली क्रीम लावली नव्हती. पावडर सुद्धा त्याला माहित नव्हती. आता ह्या सगळ्या गोष्टी विन्याला महत्वाच्या वाटू लागल्या. क्रांती बंगल्यात राहायची. विन्या आता काम नसलं तरी तिच्या घरासमोरच्या रस्त्याने चकरा मारू लागला. क्रांती विन्याशी खूप गोड बोलायची. कारण तिचं अभ्यासात मन लागायचं नाही. तिचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये. रोज सोशल मिडीयावर फोटो टाकणे आणि लाईक मोजत बसणे हेच तिचं काम. वडलांच्या इच्छेखातर इंजिनिअर व्हावं लागत होतं. पैसे भरून नंबर लावला होता म्हणून ती कशीबशी कॉलेज करायची. बाकी मुला मुलीना भाव द्यावा लागतो. पण विन्याला नुसत जेवलास का असं विचारलं तरी विन्याचं पोट भरायचं. घरापासून दूर बाहेरगावी राहणाऱ्या मुलांना मुलीने ‘जेवलास का असं विचारलं तरी विन्याचं पोट भरायचं. घरापासून दूर बाहेरगावी राहणाऱ्या मुलांना मुलीने ‘जेवलास का’ असं विचारलं तरी ते आय लव्ह यु म्ह��ण्यापेक्षा खूप जास्त मोलाचं वाटतं त्याला. एकदा ती त्याला केक घेऊन आली. तिच्या भावाच्या वाढदिवसाचा. विन्याने तसा केक कधी खाल्लाच नव्हता. हळू हळू क्रांतीला लक्षात आलं विन्याला गोड बोलणं पुरेसं आहे. तुला माझी काही काळजीच नाही असं म्हणाली तरी विन्या स्वतःचं काम सोडून तिचा अभ्यास पूर्ण करून द्यायचा. पण पहिल्या वर्षी विन्याचा एक विषय राहिला आणी त्याचे डोळे उघडले. आता त्याने स्वतःच्या अभ्यासाला महत्व द्यायला सुरुवात केली. क्रांतीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. कारण एका हाताने राबणारा बाप त्याला सुट्टीत गेलं की दिसायचा. आई दिसायची. तो दोघांचं स्वप्न होता. पण क्रांतीची सुद्धा तोच एकमेव आशा होता. तिला विन्याने असं दुर्लक्ष करण खूप अपमानास्पद वाटलं. कुठल्याही मुलीला वाटू शकतं. एरव्ही आपल्या केवळ हसण्यावर घायाळ होऊन आपण सांगू ते करायला तयार होणारा मुलगा आपल्याला एकदम टाळू लागतो तेंव्हा कुणालाही त्रास होणारच. क्रांतीने विन्याला आता आणखी लाडिकपणे बोलायला सुरुवात केली. त्याच्या वाढदिवशी तिने त्याला हॉटेलात नेऊन कॉफी पाजली. केक कापला. विन्याला म्हणाली, माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढू शकत नाही. घरचे रागवतील. पण तुझ्या मोबाईलमध्ये फोटो काढ आपला दोघांचा. विन्याला त्याच्याकडे असलेला फोन काढायला लाज वाटली एवढा वाईट फोन तो वापरायचा. त्याने क्रांतीला सांगितलं की मी फोन घरी विसरून आलो. क्रांती काही बोलली नाही. तिने स्वतःच्या हाताने त्याला केक भरवला. लाडात त्याच्या गालाला केक लावला. विन्याच्या गालाला आयुष्यात पहिल्यांदा कुठल्यातरी मुलीने स्पर्श केला होता. खूप वेळ त्याला तो केक पुसून टाकावा का तसाच ठेवावा असा प्रश्न पडला होता. पण खोलीवर गेल्यावर मुलं हसतील असं वाटलं. रात्री मुंग्या होतील गादीत हे पण लक्षात आलं. त्याने नाराजीनेच तो गालावरचा केक तिथेच पुसून टाकला. क्रांती समोर. पण अचानक त्याचा फोन वाजला. क्रांतीने त्याच्याकडे बघितलं. विन्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं. बराच वेळ दोघं काहीच बोलले नाही. शेवटी ती शांतता विन्याला असह्य झाली. स्मार्ट फोनच्या जमान्यात आपण किती फालतू फोन वापरतो हे त्याला तिला दाखवायचं नव्हतं. पण आता त्याने तिला सगळं खरं सांगितलं. क्रांतीने त्याला एक नवीन फोन घेऊन दिला. दोनच दिवसात. विन्या फोन घ्यायला तयार ��व्हता. पण क्रांती म्हणाली तुझ्यासाठी नाही. आपल्या दोघांसाठी आहे. आपण whats app वर बोलू शकतो कधी पण. विन्या तयार झाला.\nविन्याला chatting प्रकार माहित नव्हता. ऐकून होता. मित्र त्यातच अडकलेले असतात हे दिसत होतं. पण आता पहिल्यांदा तो सुद्धा chatting करू लागला. खरंतर क्रांती त्याच्याशी फार बोलायची नाही. जेवढ्यास तेवढं. पण तेच विन्यासाठी खूप होतं. आणि विन्याला काहीच कसं माहित नाही याचं तिला खूप आश्चर्य वाटायचं. तिने सहज विनयाने एकदा नोट्स दिल्या म्हणून कीस पाठवला. विन्याला रात्रभर झोप लागली नाही. whats app वर आता कुणी कशालाही कीस पाठवतात हे त्याच्या गावीच नव्हतं. तो क्रांतीच्या प्रेमात आता वेडा झाला होता. क्रांतीच्या हळू हळू ते लक्षात आलं होतं. तिची इच्छा होती की त्याला स्पष्ट सांगावं. पण परीक्षा जवळ आली होती. त्याला दुखवून चालणार नव्हतं. तिच्याही मनाची घालमेल सुरु होती. पण तिला स्पष्ट दिसत होतं की वर्ष वाया जाईल. ती विचार करत दोन दिवस विन्याला भेटली नाही, बोलली नाही. विन्या संतापला. तिला उत्तरच देईना. क्रांतीने मग नवीनच प्रकार केला. त्याला व्हिडीओ कॉल केला. हा प्रकार विन्यासाठी नवीन होता. घरात गाऊन वर झोपलेली क्रांती त्याच्या फोनवर दिसत होती. त्याला वेड लागायचं बाकी होतं. क्रांतीने त्याला होस्टेलच्या टेरेसवर जायला सांगितलं होतं. एरव्ही होस्टेलच्या टेरेसवर चांदण्या बघत बसायचा विन्या रात्री. पण चांदण्यापेक्षा या जगात काहीतरी भारी आहे हे त्याला त्या दिवशी पहिल्यांदा कळलं. क्रांती कायच्या काय भारी दिसत होती. वेगळीच. मुलींना नेहमी वाटतं की त्या मेकअप करून आलेल्या छान दिसतात. पण मुलांना त्या घरगुती अवतारात खूप जास्त आवडतात. विशेषतः मुलगा त्या मुलीच्या बाबतीत खूप गंभीर असेल तर. नाहीतर मग दिखाऊपणाला जास्त किंमत असते. तर विन्याला आता व्हिडीओ कॉलची सवय झाली. रोज एक दोन मिनिट तरी क्रांती बोलायची. परीक्षा संपे पर्यंत हे चालू होतं. आणी अचानक सगळं बंद झालं. विन्या वैतागला. क्रांती त्याला रोज वेगळी कारणं सांगू लागली. क्रांतीची चूक नव्हती. तिचं भलत्याच कुणावर प्रेम होतं. ती त्याच्याशी बोलण्यात व्यस्त. आणि आता सुट्ट्या लागल्याने विन्याला सारखं तिच्याशी बोलायचं असायचं. त्यात विन्याने एक घोळ केला होता. मित्राला सांगितलं होतं आमचं प्रेम आहे. मित्राने क्रांतीला सां���ितलं. खूप संतापली ती. विन्याला खूप रागावली. बोलणं बंद केलं. सांगितलं की मला वेळ नाही. विन्या वैतागला. त्याने वीस पंचवीस वेळा व्हिडीओ कॉल केला. क्रांती वैतागली. तिने फोन घेतला. विन्याने होस्टेलच्या रूमवर गळफास घ्यायची तयारी केली होती. क्रांतीला त्याने सांगितलं की फक्त तुला दाखवायचं होतं. तुझ्या नावाने शेवटची चिट्ठी लिहिलीय. तू येऊन वाचायची गरज नाही. उद्या न्यूजवाले आणी पेपरवाले दाखवतील मी काय लिहिलं ते. तुझं नाव येईल. आपलं नाव एकदा का होईना जोडलं जाईल. आणि गळफास घेतला. फोन कट झाला. क्रांती घाबरली. तिने वडलाना सांगितलं. खूप उशीर झाला होता. पण त्यांनी फोन लावले. पोलीस होस्टेलवर पोचले. धावाधाव झाली. बघतात तर विन्या बेडवर पडून फोनवर गाणे ऐकत होता. पोलीस रागावले. पण एक हवालदार समजूतदार होता. त्याने विन्याला विचारलं. काय झालं होतं विन्या म्हणाला, पोरीच्या बापाला निरोप पोचवणं गरजेचं होतं. गुणवत्ता वाया चाललीय. पोरगी रात्र रात्र मोबाईलमध्ये असती. आणि दिवसा आम्हाला अभ्यास करावा लागतो. हवालदार म्हणाला पण आता ती तुला कधीच बोलणार नाही त्याचं काय विन्या म्हणाला, पोरीच्या बापाला निरोप पोचवणं गरजेचं होतं. गुणवत्ता वाया चाललीय. पोरगी रात्र रात्र मोबाईलमध्ये असती. आणि दिवसा आम्हाला अभ्यास करावा लागतो. हवालदार म्हणाला पण आता ती तुला कधीच बोलणार नाही त्याचं काय विन्या म्हणाला, ह्या निमित्तानी मोबाईल बंद होईल तिचा. आणि तिचा विषय आयुष्यातून संपला की पुढ एकपण विषय राहणार नाही माझा. दोघांचा फायदाच की हो साहेब. ह्या स्मार्टफोननी पार येडा झालो होतो नाहीतर.\nहवालदार म्हणाला एवढ्या वर्षात ह्या स्मार्टफोनचा एकदम भारी वापर पहिला राव तुझ्यामुळ.\nवाचनीय असे बरेच काही\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन … - October 22, 2018\nइंग्लंडचे वर्णन - October 1, 2018\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल - September 24, 2018\nदाभोळकरांच्या मारेकऱ्यानो … - August 20, 2018\nWritten by अरविंद जगताप\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/kangana-ranaut-hospitalised-after-sustaining-injury-61104", "date_download": "2018-12-15T21:05:41Z", "digest": "sha1:F5EQQPYOAOPX52SIUXEVNJ4OOWWXGM7D", "length": 11481, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kangana Ranaut hospitalised after sustaining injury कंगना राणावत चित्रीकरणादरम्यान जखमी; \"आयसीयु'त दाखल | eSakal", "raw_content": "\nकंगना राणावत चित्रीकरणादरम्यान जखमी; \"आयसीयु'त दाखल\nगुरुवार, 20 जुलै 2017\nया दृश्‍यामध्ये तलवार युद्ध करत असलेल्या कंगनाने प्रतिस्पर्ध्याचा तलवारीचा वार चुकवत खाली वाकणे अपेक्षित होते. मात्र ही कृती योग्य वेळी करण्यात न आल्याने कंगना जखमी झाली. कंगनाच्या भुवयांजवळ तलवारीची मोठी जखम झाली असून तिला 15 टाके पडले आहेत\nहैदराबाद - प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिला आज (गुरुवार) एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nझाशीच्या राणीवरील या चित्रपटाच्या चित्रीकरणादरयान तलवारीच्या युद्धाचा एक प्रसंग चित्रित करण्यात येत होता. या दृश्‍यामध्ये तलवार युद्ध करत असलेल्या कंगनाने प्रतिस्पर्ध्याचा तलवारीचा वार चुकवत खाली वाकणे अपेक्षित होते. मात्र ही कृती योग्य वेळी करण्यात न आल्याने कंगना जखमी झाली. कंगनाच्या भुवयांजवळ तलवारीची मोठी जखम झाली असून तिला 15 टाके पडले आहेत. तिला तत्काळ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिला पुढच्या आठवड्यापर्यंत \"डिस्चार्ज' दिला जाण्याची शक्‍यता आहे.\nया चित्रपटामधील सर्व साहसी दृश्‍ये \"डमी' न वापरता स्वत:च चित्रित करण्याचा निर्णय कंगनाने घेतला आहे.\nचंद्रशेखर राव सलग दुसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री\nहैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज (ता.13) गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र...\nतेलंगणातील निवडणुकीत नोटाचा वापर वाढला\nहैदराबाद : तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नोटाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या विधानसभा...\nशिवसेनेच्या वाघाला ओवेसी विरोधात 112 मतं\nहैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे नेते सुदर्शन मलकान यांना केवळ 112 मत...\n...तरीही काँग्रेसला ईव्हीएमबाबत शंकाच\nहैदराबाद : गेल्या निवडणुकांत ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने आता तेलंगणामध्ये पराभवानंतर ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केला आहे....\nएआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी विजयी\nहैदराबादः एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी विजय��� चंद्रायनगुट्टा मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. तेलंगणमध्ये आज (मंगळवार) सकाळी मतमोजणीला सुरवात...\nतेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर\nहैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/complaint-against-kumbalis-wife-127800", "date_download": "2018-12-15T21:27:45Z", "digest": "sha1:TQ2RF62YIMFFWH4W57BRFWRBVYPOMPTX", "length": 9314, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Complaint against the Kumbali's wife कांबळीच्या पत्नीविरुद्ध मारहाणीची तक्रार | eSakal", "raw_content": "\nकांबळीच्या पत्नीविरुद्ध मारहाणीची तक्रार\nमंगळवार, 3 जुलै 2018\nमुंबई - माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या पत्नीविरोधात मारहाणीची तक्रार करण्यात आली आहे. गायक अंकित तिवारी याचे वडील कुटुंबीयांसमवेत रविवारी मालाड येथील इनऑर्बिट मॉलमध्ये गेले असताना ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. तिवारी यांनी असभ्यपणे स्पर्श केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे कळते. कांबळी व त्याच्या पत्नीने आपल्या वडिलांना मारहाण केली, असा आरोप तिवारी यांचा मोठा मुलगा अंकुर याने केला आहे.\nमुंबई - माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या पत्नीविरोधात मारहाणीची तक्रार करण्यात आली आहे. गायक अंकित तिवारी याचे वडील कुटुंबीयांसमवेत रविवारी मालाड येथील इनऑर्बिट मॉलमध्ये गेले असताना ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. तिवारी यांनी असभ्यपणे स्पर्श केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे कळते. कांबळी व त्याच्या पत्नीने आपल्या वडिलांना मारहाण केली, असा आरोप तिवारी यांचा मोठा मुलगा अंकुर याने केला आहे.\nलोणच्यातून मीठ काढणार कसं\nदोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट��रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं...\nविनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीकडून एकाला मारहाण\nमुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रिया हेवित यांनी एका 58 वर्षीय व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात...\nविनोद कांबळीने धरले सचिनचे पाय\nमुंबई : तरुण वयात मुंबईच्या क्रिकेट मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरची मैत्री सर्वांना परिचीत आहेच, पण आता चक्क विनोद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-websites-pune-news-girish-bapat-69244", "date_download": "2018-12-15T21:34:47Z", "digest": "sha1:FT5QME5EJUMK3RPLEEG6ZITVBF6EN7BT", "length": 13607, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites pune news Girish Bapat खेळाडूंसाठी कालबद्ध कार्यक्रम : बापट | eSakal", "raw_content": "\nखेळाडूंसाठी कालबद्ध कार्यक्रम : बापट\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nपुणे : ''वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांत झोकून देऊन उत्तम कामगिरी करणारे खेळाडू निर्माण करण्यासाठी 'कालबद्ध कार्यक्रम' आखणार आहे. त्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करू दिला जाईल,'' असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी दिले. संस्कारक्षम खेळाडूंना सर्व पातळ्यांवर सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.\nपुणे : ''वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांत झोकून देऊन उत्तम कामगिरी करणारे खेळाडू निर्माण करण्यासाठी 'कालबद्ध कार्यक्रम' आखणार आहे. त्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करू दिला जाईल,'' असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी दिले. संस्कारक्षम खेळाडूंना सर्व पातळ्यांवर सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.\nराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहरातील क्रीडा सुविधा आणि अंमलबजावणीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा परिषदेचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. या वे��ी ते बोलत होते. परिषदेचे समन्वयक योगेश गोगावले, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, क्रीडा समितीचे अध्यक्ष सम्राट थोरात, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, ऍथलेटिक्‍स मार्गदर्शक राम भागवत, रेखा भिडे, सुरेखा द्रविड, विद्यापीठाचे क्रीडाप्रमुख दीपक माने, ध्यानचंद पुरस्कार विजेत्या स्मिता शिरोळे आदी उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांचा विशेष सत्कार करण्यात आला.\nबापट म्हणाले, ''क्रीडा क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान मोठे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. खेळामुळे व्यक्तिगत विकास होतो, जीवनातील ध्येय गाठण्यासाठी उपयोग होतो.''\nक्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार व संघटना यांनी समन्वय राखून काम करण्याची आवश्‍यकता असल्याचे लांडगे यांनी सांगितले.\nमहापालिकेच्या माध्यमातून क्रीडासंस्कृतीच्या संवर्धनासाठी या परिषदेत कार्यक्रम निश्‍चित केले जाणार असल्याचे परिषदेचे समन्वयक गोगावले यांनी सांगितले.\nनागरिकांनी अनुभवली मॅरेथॉनची चुरस\nपुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nपुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावले हजारो पुणेकर\nपुणे : गेल्या महिन्याभरापासून घेतलेला तंदुरुस्तीचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हजारो पुणेकर पहाटे चार वाजल्यापासूनच म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nविद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, अशी ओळख असणाऱ्या पुण्याला स्वतःची अशी क्रीडा संस्कृती आहे. कबड्डी, खो-खो, कुस्तीपासून अगदी राष्ट्रकुल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7827-babanrao-lonikar-s-controversial-question", "date_download": "2018-12-15T20:56:47Z", "digest": "sha1:5FS5Z7KRLGISOGMTVMTORDAHNVX4IP3F", "length": 6857, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "एका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला 2 वर्ष कशी लागतात? - लोणीकर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला 2 वर्ष कशी लागतात\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, नांदेड\t 08 September 2018\nएकीकडे भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामळे ठिकठिकाणी निदर्शनं होत असताना दुसरीकडे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.\n“एका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला दोन वर्ष कशी लागतात” असा सवाल लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.\nनांदेड जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्या नसल्याने संबधित अधिकाऱ्यांना लोणीकरांनी चांगलेच फैलावर घेतले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काल जिल्ह्यातील 10 पाणी पुरवठा योजनांच्या ई-भुमिपूजनानंतर आयोजीत केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी सरकारनं निधी देऊनही त्याचा वापर झाला नसल्यानं संतापलेल्या लोणीकर यांची जीभ घसरली.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ind-v-s-wi/", "date_download": "2018-12-15T20:16:36Z", "digest": "sha1:CMG3A77J52TAWBB5YBUEDIM3F3JKUTXN", "length": 8870, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "LIVE : Ind v/s WI : ‘शतकी’ खेळी करून पृथ्वी शॉ माघारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nLIVE : Ind v/s WI : ‘शतकी’ खेळी करून पृथ्वी शॉ माघारी\nराजकोट: चार वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका खेळणाऱ्या वेस्ट इंडीजसमोर मायदेशात नेहमीच जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचे आव्हान आहे. मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ याला राजकोट कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेली आहे. दरम्यान नाणेफेक जिंकून भारताने या सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.\n– नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय\n– भारताला पहिला धक्का लोकेश राहुल माघारी. वेस्ट इंडीजच्या शेनॉन गॅब्रिएलने टिपला पहिला बळी.\n– लोकेश राहुल तंबूत परतल्यानंतर पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजाराने सावध पवित्र घेत शतकी भागीदारी रचली. शिवाय पृथ्वी शॉने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.\n– पहिला कसोटी सामन्यात उपहारापर्यंत भारताच्या १ बाद १३३ धावा. पृथ्वी शॉ ७५ तर चेतेश्वर पुजारा ५६.\n– पृथ्वी शॉने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले आहे. या शतकाला १५ चौकारांचा साज होता. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी पंधरावा खेळाडू ठरला आहे. भारत सध्या १८० धावा १ बाद\n– चेतेश्वर पुजारा ८६ धावांवर बाद. लुईसच्या चेंडूवर पुजारा बाद.\n– पुजारा पाठोपाठ शतकवीर पृथ्वी शॉही (१३४) तंबूत परतला. देवेंद्र बिशूच्या चेंडूवर बाद.\n– चहापानापर्यंत भारत २३२ धावा ३ बाद.\n– विराट कोहली व अजिंक्य राहणे मैदानात. भारत २९६ धावा ३ बाद.\nभारतीय संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव व शार्दूल ठाकूर.\nवेस्ट इंडीज संघ – जेसन होल्डर (कर्णधार), सुनील ऍम्ब्रिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टॉन चेस, शेन डाऊरिच, शेनॉन गॅब्रिएल, जहमार हॅमिल्टन, शिमरॉन हेतमायर, शाई होप, शर्मन लेविस, किमो पॉल, केमार रोच व जोमेल वॉरिकन.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपृथ्वी शॉचे शानदार शतक\nNext articleमंदिरात तोगडे कपडे न घालण्याच्या आवाहनावर देवस्थान समिती ठाम\nसानिया मिर्झा-शोएब मलिक यांना पुत्ररत्न\n#प्रो कबड्डी : हरयाणा स्टीलर्सवर बेंगलुरू बुल्सचा एकतर्फी विजय\nअटीतटीच्या सामन्यात यु मुंबाने पिछाडीवरून जयपूर पिंक पँथरला चारली धूळ\nInd v/s WI : भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय\nपृथ्वी शॉचे शानदार शतक\n…आणि विराट कोहलीने पृथ्वी शॉशी साधला मराठीत संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/meet-team-indias-new-teammate-bcci-tweeted-about-the-new-fielding-machine/articleshow/66160319.cms", "date_download": "2018-12-15T22:02:56Z", "digest": "sha1:BAAWQX23DRRQY4VS4ZUHYKPXPMJZTBXX", "length": 10645, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "new fielding machine: meet team indias new teammate bcci tweeted about the new fielding machine - टीम इंडियाचा नवा टीममेट पाहिलात का? | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nटीम इंडियाचा नवा टीममेट पाहिलात का\nटीम इंडियात एक नवा पाहुणा आला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरून याची माहिती दिली आहे. हा कोणता खेळाडू नव्हे बरं का. हे आहे नवं यंत्र, जे टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनसाठी आणण्यात आलं आहे.\nटीम इंडियाचा नवा टीममेट पाहिलात का\nटीम इंडियात एक नवा पाहुणा आला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरून याची माहिती दिली आहे. हा कोणता खेळाडू नव्हे बरं का. हे आहे नवं यंत्र, जे टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनसाठी आणण्यात आलं आहे.\nयेत्या शुक्रवारी भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा कसोटी सामना होणार आहे. बीसीसीआयने आपल्या टि्वटर हँडलवर या मॅचच्या प्रॅक्टिस सेशनचा एक फोटो शेअर केला. 'भेटा भारताच्या नव्या टीममेटशी हा नवा भिडू टीम इंडियाला फिल्डिंगमध्ये मदत करणार आहे,' असं टि्टवटही बीसीसीआयने केलं आहे.\nही एक नवी फिल्डिंग ड्रील मशीन आहे. हे बॉलिंग मशीनचं लहान रुप आहे. ही मशीन बॉल खूप जलदगतीनं फेकते. फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांना या मशीनमुळे खूप मदत मिळणार आहे. त्यांना आता फिल्डिंग ड्रील ऑर्गनाइज करावी लागणार नाही.\nबीसीसीआयने या मशीनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात नवा खेळाडू पृथ्वी शॉ आणि कर्णधार विराट कोहली स्लीप कॅचची प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nटीम इंडियाचा नवा टीममेट पाहिलात का\nInd-West Indies: दुसऱ्या कसोटीसाठी आज टीम इंडियाची निवड...\nUmesh Yadav: उमेश यादवला डच्चू मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/gewichen", "date_download": "2018-12-15T20:43:25Z", "digest": "sha1:Z4UYQXQU2RBE7MWWSGLQFKVGZWJR6MR3", "length": 6948, "nlines": 128, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Gewichen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\ngewichen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया का भूतकालिक कृदंत\nउदाहरण वाक्य जिनमे gewichenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला gewichen कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\ngewichen के आस-पास के शब्द\n'G' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'gewichen' से संबंधित सभी शब्द\nसे gewichen का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\n'Can and could' के बारे में अधिक पढ़ें\nHibernatory दिसंबर १३, २०१८\ncalanque दिसंबर ११, २०१८\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-6-october-2018/articleshow/66092367.cms", "date_download": "2018-12-15T22:11:33Z", "digest": "sha1:TZNZZBBEY3CF7WQH34Q7FFTBU7JDACQC", "length": 18376, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: rashi-bhavishya-of-6-october -2018 - Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ ऑक्टोबर २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ ऑक्टोबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ ऑक्टोबर २०१८\nमेषः आपले कार्यक्षेत्र प्रभावी व व्यापक करता येईल. काही योजना पुढे नेणे शक्य होईल. आपल्या शब्दाचा उपयोग यशासाठी करता येईल. व्यापार, अधिकार, राजकारण, शिक्षण या क्षेत्रांचा यात समावेश होऊ शकेल. आपल्या विरोधकांना पुढे येऊ देऊ नका. प्रकृतीबाबत अधिक दक्ष राहा. आपल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. नको त्या प्रलोभनांना भुलू नका. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या.\nवृषभः आपण पुष्कळशा समस्या सोडवू शकाल. नवे परिचय होतील व दूरच्या प्रवासाचे बेत आखता येतील. राजकीय क्षेत्रातील आपले अंदाज अचूक निघतील. हितशत्रू, शासकीय नि��म, प्रकृतीस्वास्थ्य याबाबत अधिक दक्ष राहणे हिताचे ठरेल. धार्मिक कार्यातून आनंद मिळू शकेल. बौद्धिक गोष्टींना वाव मिळेल.\nमिथुनः कौटुंबिक वादविवाद कटाक्षाने टाळून सामंजस्याने परिस्थिती हाताळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आश्वासने, स्पर्धा यांसारख्या गोष्टींपासून दूर राहावे लागेल. प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नका, वेळीच काळजी घ्या. आपल्या प्रयत्नांनी पुष्कळ गोष्टी साध्य करणे शक्य होईल.\nकर्कः यश सहजपणे मिळविणे कठीण होते. आपली बाजू सावरून आपले कार्य धिम्या गतीने पुढे सरकवू शकाल. मिळणाऱ्या संधीचा उपयोग करून घेता येईल. मात्र, यासाठी शिस्तप्रियता, नियमांची बांधिलकी, प्रयत्न यांची जोड देऊन समन्वय साधावा लागणार आहे. व्यापार, उद्योग, कला, साहित्य यात प्रगती करू शकाल. प्रकृती जपा.\nसिंहः प्रश्न व समीकरणे सोडविता येतील. आपल्या प्रयत्नांना बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू शकेल. नोकरी, व्यापार, उद्योगधंद्यात प्रगती साधता येईल. आपल्या प्रतिष्ठेत भर पडेल. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश संपादन करता येईल. कामाची व्याप्ती वाढीला लागेल. प्रलोभने आणि नको ती आश्वासने यांपासून दूर राहा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, जेणेकरून इतर मंडळी नाराज होणार नाहीत.\nकन्याः आपल्या कार्याचा प्रभाव राहील व जनमानसातील आपली प्रतिमा उजळून निघेल. कलाक्षेत्रातील व्यक्ती आघाडीवर राहतील. प्रवास कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कामाचा उत्साह राहील. कायदा व नियमांचे कटाक्षाने पालन करा. प्रकृती जपा.\nतूळः अतिशय प्रतिकूल ग्रहमानातून प्रवास करणे फार त्रासदायक असते. प्रत्येक कार्यात अडथळे, विलंब यामुळे काही वेळा मानसिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. वरिष्ठांची नाराजी, आर्थिक प्रश्न, विरोधकांचा ससेमिरा, कौटुंबिक समस्या यांमुळे गोंधळून जाण्याची शक्यता असते. परंतु विचलित न होता प्रयत्नशील राहा. गुरू आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवील. संयम, शिस्त आणि सत्याची कास धरून आपला मार्ग सुलभ कराल.\nवृश्चिकः अथक प्रयत्न, हुशारी आणि युक्तीचा वापर करून यशाचा मार्ग स्वीकारावा लागतो. नोकरी, व्यापार, कला, राजकारण अशा क्षेत्रांतील प्रश्न व समस्या सोडविता येणे शक्य होईल. धार्मिक कार्यातून आनंद मिळवू शकाल. प्���कृतीकडे दुर्लक्ष करू नका. कायदा व नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्या.\nधनु : अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक यश मिळू शकेल. काही नव्या उपक्रमांचा पाठपुरावा करता येणे शक्य होईल. आपल्या विरोधकांना पुढे सरकू देऊ नका. कार्यक्षेत्र व्यापक झाल्याने कामाचा भार वाढेल, तेव्हा प्रकृतीस्वास्थ्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील आणि परिवारांकडून उत्तम सहकार्य मिळेल. कामकाजात एक प्रकारचा प्रभाव राहील.\nमकरः उत्तम ग्रहस्थिती आपल्या प्रगतीस अधिक गतिमान व व्यापक करू शकेल. काही प्रकरणात विलंब होऊ शकेल. कला, साहित्य, व्यापार, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत प्रगतीची वाटचाल करणे शक्य होईल. अनुकूल ग्रहांमार्फत मिळणाऱ्या लहान-सहान संधींचा योग्य उपयोग करून व्यापार, राजकीय क्षेत्र, कलाक्षेत्र अशा क्षेत्रांत आघाडीवर राहाता येईल. खाण्यापिण्याची पथ्ये मात्र पाळा.\nकुंभः काही प्रांतात आपण आगेकूच करू शकाल. कला, शिक्षण, विज्ञान, राजकारण यांचा समावेश होईल. समोरून येणाऱ्या प्रतिक्रियेबाबत आपणाला सतर्क राहावे लागेल. स्पर्धा, साहसी कृत्ये यांपासून दूर राहावे. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवावे. प्रकृतीची पथ्ये पाळा. शिक्षण क्षेत्रात उत्तम यश मिळेल. मंगलकार्याचे योग येतील.\nमीनः आपण आपली प्रतिष्ठा जपा व उपक्रम संथ गतीने पुढे न्या. आपल्या नियोजित ‌कार्यक्षेत्राचा मार्ग न बदलता, प्रयत्नांची जोड देऊन पुढचा मार्ग स्वीकारा. थोरामोठ्या व्यक्तींच्या सहवासाचा लाभ घेता येईल. कायदा व नियम यांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्या. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. प्रकृतीकडे अधिक लक्ष द्या.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ५ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ४ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २ ऑक्टोबर २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T21:50:48Z", "digest": "sha1:I6DHUKY7MD43FIOKW4SHEQ4N7DQYF2HU", "length": 15118, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेअरबाजारातला भूकंप (अग्रलेख) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगेल्या महिन्याभरात शेअरबाजारात भूकंपाचे धक्‍के जाणवत होते. देशांतर्गत आर्थिक परिस्थितीपेक्षाही जागतिक आर्थिक परिस्थिती या भूंकपांना कारणीभूत आहे. यापूर्वी शेअरबाजारात “ब्लॅक फ्रायडे’चा अनुभव वारंवार आला. या वेळी “ब्लॅक थर्स्टडे’ अनुभवला. पाच मिनिटांत चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. खरे तर ही पर्वणी समजूत शांत चित्ताने अधिक गुंतवणुकीचा विचार करण्याची आवश्‍यकता आहे; परंतु लोक नेमके उलटे करतात. जेव्हा बाजारात सेल चालू असतो आणि स्वस्तात वस्तूंची विक्री सुरू असते, तेव्हा लोक ती घेण्यासाठी घाई करतात, गर्दी करतात; परंतु शेअरबाजारात मात्र जेव्हा अशी संधी मिळते, तेव्हा हवालदिल होऊन विकण्यासाठी घाई करतात. तीन दिवसांपूर्वीच जागतिक नाणेनिधीने भारतीय आर्थिक विकासदराबाबतचा सुधारित अंदाज सादर केला. त्यानुसार विकासदर जरी खालावणार असला, तरी जगात तो सर्वाधिक असेल, असे त्यात म्हटले असल्याने आपल्याला फार घाबरण्याचे काहीच कारण नाही.\nसरकार कुणाचेही असले, तरी आर्थिक स्थितीत फार फरक पडणार नाही, असा दिलासा या अहवालातून मिळतो. अमेरिकेचा विकासदरही जवळजवळ अर्धा टक्‍क्‍याने घसरणार आहे. चीनच्या विकासदराप���क्षा आपला विकासदर जास्त राहणार आहे, या सर्व दिलासादायक बाबींच्या पार्श्‍वभूमीवरही जागतिक बाजारातील घडामोडींचा भारतीय शेअरबाजारावर प्रतिकूल परिणाम होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात होत असलेली वाढ, विनिमय दरातील घसरण, रुपयाचे डॉलरपुढचे लोटांगण यामुळे शेअरबाजारात पडझड झाली. त्यातही अमेरिकेतील शेअरबाजारात मोठी पडझड झाल्याने त्याचे परिणाम आशियाई बाजारपेठेवर झाले. भारतीय शेअरबाजारापेक्षाही अधिक पडझड अन्य बाजारांत झाली.\nगुरुवारची सकाळ भारतीय शेअरबाजार व गुंतवणूकदारांसाठी धक्‍का देणारी ठरली. बाजार सुरू होताच मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक एक हजार अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. राष्ट्रीय शेअरबाजारदेखील 250 अंकांनी घसरला. त्यामुळे निर्देशांक 33,774.89 अंकांवर पोहोचला आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण आजही सुरुच राहिली. गुरुवारी रुपया नऊ पैशांनी घसरला आणि तो 74.45 रुपयांवर पोहोचला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्‍समधील 31 पैकी 30 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत होती, तर निफ्टीतील 50 पैकी 46 शेअर्समध्ये घसरण होत होती.\nकेवळ चार कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी होत होती. ऍक्‍सेस, वेदांता, स्टेट बॅंक, टाटा स्टील, भारती एअरटेल, मारुती, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स, इंडिया बुल्स, बजाज फायनान्स, बजाज फायनान्स सर्व्हिस, ऍक्‍सिस बॅंक, आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आशियाच्या अन्य देशातील अन्य शेअरबाजारदेखील कोसळले. आशियातील अन्य बाजारांत पाच टक्‍क्‍यांची घसरण झाली. तैवान शेअरबाजार 5.21 टक्‍क्‍यांनी, जपानचा शेअरबाजार 3.7 टक्‍क्‍यांनी, कोरिया बाजार 2.9 टक्‍क्‍यांनी तर शांघाय बाजार 2.4 टक्‍क्‍यांनी कोसळला. याशिवाय चीनसह अन्य देशातील बाजारदेखील कोसळले आहेत. अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये आठ महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण बुधवारी झाली. बुधवारीच शेअरबाजाराने 461 अंकांची मुसंडी घेतल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटींची भर पडली; मात्र हा दिलासा फक्‍त एका दिवसासाठीचा ठरला. सर्वाधिक नुकसान इन्फोसिस, एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअर्सचे झाले आहे.\nमुंबई शेअरबाजारात सूचिबद्ध एकूण कंपन्यांचे बाजार भांडवल 134.38 लाख रुपयांवर आले आहे. गुरुवारी सर्वत्र निराशेचे वातावरण असताना जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चार डॉलर प्रतिपिंपाने कमी झाल्या, ही दिलासा देणारी बाब घडली. आता जागतिक बाजारात कच्चे तेल 82 डॉलर प्रतिपिंप आहे. ज्यांनी दीर्घकाळासाठी शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे, त्यांना अशा पडझडीने काही फरक पडत नाही. सध्या अमेरिका-चीन व्यापारीयुद्ध आणि इराणवरील तेल बंदीमुळे वाढलेले तेल दर यामुळे सगळीकडेच डॉलर मजबूत होत आहे. इतर सर्व चलने कमजोर होत आहेत. भारताने वित्तीय आणि चालू खात्यावरील तूट आतापर्यंत योग्य त्या मर्यादेत राखली आहे. तरी आता मात्र देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढते आहे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे महागाई दरात वाढ होऊ शकते. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nशेअरबाजारात या सर्व घडामोडींचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. शेअरबाजारातील सध्यासारखी करेक्‍शन ही संधी समजायला हरकत नाही. शेअरबाजार खाली-वर होणारच, हे गृहीत धरले पाहिजे. घसरणीबरोबरच बैलाच्या झेपेचाही चांगला अनुभव येत असतो. त्यासाठी सज्ज होण्याची मानसिकता आपण तयार केली पाहिजे. येणाऱ्या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“राफेल’प्रकरणी मोदींची चौकशी व्हावी : राहुल गांधी\nNext articleहंदवाडा चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nकलंदर : हल्कासा झटका जोर से लगे\nअबाऊट टर्न : “अन्नदाता’\nसाहित्यविश्‍व : सुनीता देशपांडे\nविदेशरंग : अमेरिकेला धोका चीनी वर्चस्वाचा\nटिपण : पराभवाच्या झटक्‍यानंतर भाजपा आत्मपरिक्षण करणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_8712.html", "date_download": "2018-12-15T20:39:29Z", "digest": "sha1:BUHDI63NH32OECYJYO3LZLGR3ZSTN4CA", "length": 20947, "nlines": 191, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: जीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\nजीमेल वापरून ईमेल पाठवणारे आजकाल दहापैकी आठ इतके बहुसंख्येने दिसतात. जीमेलवर आपले अनेक पासवर्डस येऊन पडत असतात. कितीतरी गोपनीय किंवा व्यक्तीगत माहिती वा डेटा आपल्या ईमेलमधून जात-येत असतो. असा हा महत्वाचा जीमेल पत्ता कितपत सुरक्षित असतो कुणी एखादा हॅकर आपली जीमेल हॅक करू शकतो का कुणी एखादा हॅकर आपली जीमेल हॅक करू शकतो का आपल्या ईमेल जेव्हा जीमेलवरून जात येत असतात त्या ऑनलाईन प्रवासात मध्येच कुणी त्या टॅप करू शकेल का आपल्या ईमेल जेव्हा जीमेलवरून जात येत असतात त्या ऑनलाईन प्रवासात मध्येच कुणी त्या टॅप करू शकेल का हे प्रश्न आपण फारसे विचारात घेत नसतो.\nह्या पार्श्वभूमीवर आपण बॅंकांचं उदाहरण घेऊ. आजकाल बँकांच्या वेबसाईट आणि ऑनलाईन बँकींग सेवा सर्वत्र उपलब्ध झाली आहे.आपल्या अकाऊंटमधून पैसे काढणे, ट्रान्सफर करणे, अकाऊंटमधले पैसे वापरून ऑनलाईन खरेदी करणे हे आता दैनंदिन जीवनाचा भाग होऊन गेलय. अशा वेळी आपल्या बँक अकाऊंटचा पासवर्ड आणि एकूणच व्यवहार सुरक्षित रहावा यासाठी बँकांच्या वेबसाईटस विशेष ऑनलाईन सुरक्षा आपल्या अकाऊंटला देत असतात. हे नीट समजण्यासाठी आपण ICICI Bank च्या वेबसाईटचं उदाहरण घेऊ. तुम्ही तुमच्या इंटरनेट ब्राऊझरमध्ये http://icicibank.com असं टाईप करून एंटर बटण दाबलत तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाता. तुमच्या ब्राऊझरमध्ये त्यावेळी खालीलप्रमाणे साईटचा पत्ता दिसत असतो.\nआता तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सर्वात वर डावीकडे दिसणार्‍या लॉगिन विभागाकडे या.\nतुम्ही जेव्हा लॉगिनच्या Personal किंवा Corporate वा तत्सम लिंकवर क्लीक करता तेव्हा तुमच्यासमोर लॉगिन नेम व पासवर्ड टाईप करावयाचे पान येते. इथून तुम्ही तुमचं अकाऊंट उघडणार असता. हे पान अतिशय सुरक्षित ठेवण्याची काळजी सर्वच बँकांप्रमाणे ICICI Bank ने देखील घेतली आहे. ह्या पानाचा तुमच्या ब्राऊझरवर असलेला पत्ता पहा. खालीलप्रमाणे दिसत आहे.\nजेव्हा तुम्ही साधी साईट उघडलीत तेव्हा त्या पत्त्यात केवळ http अशी सुरूवात होती. जेव्हा तुम्ही लॉगिन व पासवर्डच्या पानावर गेलात त्यावेळी त्या पानाचा पत्ताhttp ऐवजी https ने सुरू होणारा होता. म्हणजेच लॉगिन-पासवर्डचे पान येताच http मध्ये s ची भर पडली आहे. हा s असतो विशेष सिक्युरिटीचा. ह्या पानावर जे टाईप होईल व जे व्यवहार होतील ते सारे विशेष सुरक्षित राहतील असा त्याचा अर्थ. आजकाल व्हीआयपींना झेड सिक्युरिटी दिली जाते. Https चा अर्थ तुमच्या पानाला अशी एक प्रकारची ऑनलाईन झेड सिक्युरिटी मिळालेली आहे.\nआता आपल्या जीमेलकडे वळू. तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. लॉगिन केल्यावर तुमच्या ब्राऊझरच्या पत्त्यात काय दिसते आहे जर http असे�� तर तुमचा लॉगिन आणि तुमच्या मेलना https ची विशेष सिक्युरिटी उपलब्ध नाही. त्यातही जर तुम्ही wi-fi झोन मध्ये असाल वा wi-fi इंटरनेट वापरत असाल तर तुमच्या झोनमधला इतर कोणी तुमचा ईमेल पत्ता तुमच्या नकळत पाहू शकतो. पॅरालल टेलिफोन लाईनवर टेलिफोनवरचं बोलणं ऐकणं असतं ना तसाच काहीसा हा प्रकार असतो. मात्र तुमचा लॉगिन https प्रकाराने युक्त असेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नसते. कारण तुमच्या ईमेलला वा त्या पानावरच्या ऑनलाईन व्यवहाराला विशेष सुरक्षा असते.\nतुम्ही तुमची जीमेल उघडलीत. पत्ता पाहिलात. तो http प्रकारचा आहे का असेल तर तो बदलून तुम्ही https करून तुमची ईमेल विशेष सुरक्षा कवचाच्या आत ठेवायल हवी. आता जीमेलने अशा सुरक्षेची सोय तुमच्या-आमच्यासाठी केली आहे. पण ती तुम्ही अक्टीव्हेट करायला हवी. जोपर्यंत तुम्ही ती अक्टीव्हेट करीत नाही,तोपर्यंत तुमचा पत्ता http चाच राहणार. अक्टीव्हेट करणं हे अगदी सोपं आहे. त्यासाठी प्रथम तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. मग Settings वर क्लीक करा. सेटींग पानाच्या तळाशी पहा दोन पर्याय दिलेले आहेत. एक आहे - Always use https. दुसरा आहे - Don't always use https. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमच्या जीमेलवर कोणताही पर्याय निवडलेला नाही.\nजीमेलने खरं तर स्वतःच न विचारता https पर्याय निवडायला (by Default) हवा होता. पण त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे आपण तो निवडणे भाग आहे. माऊसने क्लीक करून तो पर्याय निवडून घ्या. मग खालीलप्रमाणे चित्र दिसेल.\nआता हे सेटींग सेव्ह करा आणि त्या पानावरून बाहेर पडा. आता पुन्हा लॉगिन करून पहा. तुम्हाला https चा लॉगिन पत्ता मिळालेला दिसेल. याचा अर्थ आता तुमची जीमेल विशेष सुरक्षा कवचाखाली आली आहे. इतरांना ती पासवर्डशिवाय ऑनलाईन हॅक करणं आता अगदी अशक्यप्राय आहे.\nही सुविधा जीमेलने अगदी अलिकडे देऊ केली आहे. त्यामुळे आपल्यापैकी १० तल्या ९ जणांना त्याची माहिती नसण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मित्रांना आपण याची माहिती त्वरित द्या. आपली आणि आपल्या सर्वांची जीमेल सुरक्षित करणं महत्वाचं आहे. त्यासाठी इथे दिलेली टीप प्रत्येकाला सांगणं हे आपण कर्तव्य म्हणून करायला हवं.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तर��� सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आ���ि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/cbi-arrested-11th-standerd-student-for-pradhumn-thakur-murder-273810.html", "date_download": "2018-12-15T21:15:21Z", "digest": "sha1:6YHKULWCN44NB2N7DTNUQJFJBJN3A2AL", "length": 13455, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केवळ परीक्षा टाळण्यासाठी 'त्यांनी' चिमुरड्या प्रद्युम्नची हत्या केली !", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nकेवळ परीक्षा टाळण्यासाठी 'त्यांनी' चिमुरड्या प्रद्युम्नची हत्या केली \nपरीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली, खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे.\n08 नोव्हेंबर : गुरुग्राममधल्या प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं 11 वीतल्या मुलाला अटक केलीय. काल रात्री सीबीआयनं ह्या मुलाला अटक केली. यामुळे ह्या सर्व प्रकरणालाच आता वेगळं रूप धारण केलंय . परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली, खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे.\nप्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार झाल्याचाही सीबीआयने इन्कार केला आहे. परीक्षा आणि पालक-शिक्षिक मीटिंग टाळण्यासाठी हत्या करण्यात आली असं सीबीआयकडून सांगण्यात आलंय. यापूर्वी या प्रकरणी गुरगाव पोलिसांनी स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली होती आणि त्या वेळेला त्या कंडक्टरने प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार केल्याचं आणि त्याची हत्या केल्याचंही कबूल केलं होतं.\nमात्र आता सीबीआयनं 11 वीतल्या मुलाला अटक केल्यानं अनेक नवे प्रश्न उभे राहिलेत.\n- 8 सप्टेंबर रोजी प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरून हत्या\n- गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील घटना\n- 7 वर्षांचा प्रद्युम्न हा दुसरी शिकत होता\n- स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तिघांना अटक\n- अशोक कुमारनं हत्या केल्याची दिली होती कबुली\n- मात्र कोर्टात अशोक कुमारनं जबाब फिरवला\n- दबावाखाली येऊन मी हत्येची कबुली दिली होती\n- हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-12-15T22:03:28Z", "digest": "sha1:ICQP7PWZ5MJXJDKKYDVVA2SKKDTRLZDM", "length": 45779, "nlines": 696, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "कृष्णमुर्ती-पूरक ग्रंथ – Suhas Gokhale", "raw_content": "\nआधीच्या पोष्टस् मध्ये,आपण खास कृष्णमुर्ती पद्धती वरचे ग्रंथ बघितले पण ह्या सर्वच ग्रंथाचा मुख्य भर कृष्णमुर्ती पद्धती वर असल्याने ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना अत्यंत त्रोटक पद्धतीने सांगितल्या आहेत, ह्या मुळेच की काय कृष्णमुर्ती पद्धती साठी याची आवश्यकता नाही असा एक मोठा गैरसमज अभ्यासकांत निर्माण झाला आहे किंवा तो तसा करून देण्यात आला असावा.\nपण माझ्या मते कृष्णमुर्ती पद्धती चांगली समजण्यासाठी व त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना अत्यंत भककम असल्या पाहिजेत, तो या शास्त्राचा पाया आहे. त्याला वगळून काहीही हाताला लागणार नाही, इथे शॉर्टकटस नाहीत.\nमी सादर करत असलेल्या यादीत काही अत्���ावश्यक ग्रंथांचा समावेश आहे, पण असे अनेक ग्रंथ आहेत की जे या यादीत मानाचे स्थान मिळवू शकतात, तूर्तास माझ्या वैयक्तिक संग्रहांतल्या ग्रंथापुरतीच ही यादी मर्यादित ठेवत आहे.\nया यादीत काही पाश्चात्त्य ग्रथकारांचे ग्रंथ बघून दचकू नका, पण जे चांगले आहे ते अभ्यासलेच पाहिजे, पाश्चात्त्य ग्रथकारांचे ग्रंथ खूप व्यासंगातून निर्माण झाले आहेत त्यामागे लेखकाची स्वत:ची तपश्चर्या आहे , निव्वळ पोपटपंची नाही की एखाद्या संस्कृत ग्रंथा चे भ्रष्ट भाषांतर नाही.\nसर्व प्रथम आपण ग्रहयोग या विषयांवरचे काही उत्तम ग्रंथ पाहू.\nकृष्णमुर्ती पद्धतीत ग्रहयोगांचा विचार (दुर्दैवाने) अगदीच कमी केला जातो, पण माझ्या मते ग्रहयोगांवरच भविष्य कथनाचा डोलारा अवलंबून असतो.\nत्यामुळे ग्रहयोगांचा परिपूर्ण अभ्यास होणे एव्हढेच नव्हे त्यावर एक प्रकारची मास्टरी मिळणे अत्यावश्यक आहे.\nग्रहयोगांवरचे एकच पुस्तक उचलायला सांगितले तर मी डोळे झाकून कोझी ( कॉम्बीनेशन्स ऑफ स्टेलार इनफलुएन्सेस ) हा ग्रंथ उचलेन. ह्या ग्रंथाची मी एव्ह्ढी पारायणे केली आहेत, इतके की माझी पहिली प्रत खिळखिळी झाल्याने मला दुसरी प्रत विकत घ्यावी लागली. हा ग्रंथ संपूर्ण जगभरात अत्यंत नावाजलेला आहे, कोणताही ज्योतिषी या ग्रंथाच्या प्रती शिवाय अपूर्ण आहे. पूर्णविराम.\nग्रहयोगावरील ग्रंथांत आणखी एक तोलमोलाचा ग्रंथ आहे तो श्री वसंतराव भटांचा, या ग्रंथा वर सी इ ओ कार्टर यांच्या ग्रंथाचा प्रभाव आहे हे जाणवते. मात्र हे मानलेच पाहिजे की कार्टर साहेबांनी मांडलेल्या संकल्पना वसंतरावांनी अत्यंत कल्पकतेने उत्तमरीत्या विस्तारल्या आहेत, त्याचे सुंदर भारतीय करण केले आहे, कार्टर साहेबाच्या ग्रंथात नसलेले राशी, भाव यांचे संबंध समर्पक रित्या मांडले आहेत. वसंतरवांनी हा ग्रंथ लिहून तमाम ज्योतिषवर्गा वर अनंत उपकार केले आहेत. ह्या ग्रंथाचे ईंग्रजीत भाषंतर व्हायला हवे.\nअचूक व चपखल असे वर्णन ज्याला सर्वार्थाने लागू पडेल असा जर कोणता ग्रंथ असेल तर तो म्हणजे जेम्स ब्राहांचा आहे. ग्रंथाचे नाव जरासे फसवे वाटले तरी ते तसे का दिले असावे याचा विचार करता लक्षात येते की ग्रहयोगांचा अभ्यास पूर्ण झाल्या शिवाय कोणीही चांगला ज्योतिषी बनू शकणार नाही. जेम्स ब्राहा स्वतः: भारतात बरीच वर्षे राहून , भारतीय गुरुंकडून ज्यो���िष शिकलेले आहेत, पाश्चात्त्यांची तर्कशुद्ध विचार सरणी, विषय मुळातून ग्रहण करण्याचा ध्यास, अभ्यासाची व विवेचनाची एक शिस्त , व्यासंग, प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटी वर घासूनच घ्यायची वृत्ती याचा एक सुंदर मिलाप तुम्हाला या ग्रंथात दिसेल. त्यांचे ग्रहयोगाचे विवेचन म्हणूनच अत्यंत चपखल आहे.\nसु टोम्पकीन यांचा ग्रंथ ग्रहयोगांचा मानसिक जडण घडणी वर काय परिणाम होतो यांचे सुंदर विश्लेषण करतो. लेखिकेने प्रत्येक ग्रहयोगावर पान पान भर लिहिले आहे , पण माहिती अत्यंत परिपूर्ण आहे, संपूर्णतः: मानसशास्त्रीय अंगाने लिहलेली माहिती ज्योतिषशास्त्र व मानसशास्त्र यांचा किती जवळचा संबंध आहे ते दाखवून देते.\nओ पी वर्मांचा छोटेखानी ग्रंथ चांगली माहिती देतो, फक्त लेखकाने इबर्टीन यांच्या कोझी मधून जी शब्दशः उचलेगिरी केली आहे ती मनाला खटकते, लेखकाने तसा उल्लेख तरी करायला हवा होता.\nआणखी काही ग्रंथ पुढच्या पोष्ट मध्ये\nमूलभूत ज्योतिष शास्त्र ( लेोकरच जोडत आहे)\nग्रह व भावांच्या कारकत्वाची प्रचंड मोठी यादी\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली - December 3, 2018\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन - November 24, 2018\nप्रश्नकुंडली का आणि कशी \nहशीव फशीव – ००५\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन\nलोकप्रिय लेख\t: ग्रंथ हेच गुरु\nमाझ्या ग्रंथसंग्रहात लौकरच दाखल होणारे काही ग्रंथ: Doing Time on…\nआधीच्या पोष्टस् मध्ये,आपण खास कृष्णमुर्ती पद्धती वरचे ग्रंथ बघितले पण…\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nचार्ल्स हार्वे चे हे पुस्तक माझ्या कडे अगदी सुरवाती पासुन…\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nया ब्लॉग वर मी काही ज्योतिष विषयक ग्रंथांची माहिती देण्यास…\nवेब स���ईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रत��साद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+\nकडू , गोड आणि आंबट 5+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 5+\nनिंदकाचे घर - ६ 4+\nभाऊ, लोक लै खवळल्यात ... 4+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 4+\nमैं इधर जाऊं या उधर जाऊं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/content/do-you-know", "date_download": "2018-12-15T20:50:43Z", "digest": "sha1:2NUS4JTW6D5A2NCVDDLZDWHQS33FMSW5", "length": 14891, "nlines": 187, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "तुम्हाला हे माहित आहे का? | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचु���ल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nगुंतवणुक का व कशी करावी\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nतुम्हाला हे माहित आहे का\nतुम्हाला हे माहित आहे का\nमहागाई दर वर्षी सरासरी ७% दराने वाढत असते\nत्यामुळे आज जर तुमची गरज दर महा रुपये ३००००/- (तीस हजार) असेल तर अजून ३०वर्षाने तुमचे उत्पन्न किमान दर महा रु.२,१०,०००/- (दोन लाख दहा हजार) एवढे असावयास हवे.\nबँक/पोस्ट वगैरे निश्चित उत्पन्न देणा-या साधनातून वार्षीक ९% दराने परतावा मिळत असला तरी त्यातुन ७% महागाई वजा केल्यास निव्वळ वाढ होते फक्त २% वार्षीक. परत व्याजाचे उत्पन्न हे करपात्र आहे.\nम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत शेअर बाजाराची जोखीम असते परंतु दिर्घ मुदतीत म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेतून गेले २० वर्षे सरासरी २०% पेक्षा जास्त चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे, आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने संपत्ती निर्माण करण्यासाठी व निवृत्तीपश्चात सुखी व समृध्द जीवनासाठी म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे.\nम्युच्युअल फंडच्या समभाग आधारीत योजनेत गुंतवणूकीचे फायदे:\n१) नियमीत दरमहा एसआयपीव्दारे गुंतवणूक केल्यास शेअर बाजरात जरी चढ उतार होत असले तरी सरासरीचा फायदा मिळाल्यामुळे दिर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो, वार्षीक सरासरी १५% पेक्षा जास्त मिळण्याची संधी असते.\n२) गुंतवणूक करताना भरलेली संपुर्ण रक्कम गुंतवली जाते, कारण कोणतेही चार्जेस नसतात.\n३) एक वर्षानंतर पैसे काढले असता मिळणारी संपुर्ण रक्कम करमुक्त असते.\n४) कर बचतीच्या योजना असतात ज्यात गुंतवणूक केली असता आयकर कलम ८०-सी अंतर्गत रु.१,५०,०००/- पर्यंतची रक्कम उत्पन्नातून वजावटीला पात्र असते.\n५) वार्षीक १५% परतावा धरल्यास व रिटायरमेंटसाठि ३० वर्षे नियमीत दरमहा रु.५०००/- मात्र गुंतवल्यास ३० वर्षानंतर गुंतवणूकीचे मुल्य सुमारे रु.३.५० कोटी (रुपये तिन कोटी पन्नास लाख) एवढे होते व त्यातून पुढे वार्षीक १२% दराने पैसे रु.३,५०,०००/- (तिन लाख पन्नास हजार) दर महिना आयुष्यभर काढता येतात, व उर्वरीत फंड मुल्य आपल्या पश्चात वारसाला मिळण्याची सोय.\n६) म्युच्युअल फंडाच्या योजनेत नियमीत गुंतवणूक करुन आपल्या अनेक स्वप्नांची पुर्तता, जसे कि घर, गाडी, मुलांचे उच्च शिक्षण, रिटायरमेंट आदींचे नियोजन करता येते.\n७) तज्ञ फंड मॅनेजर्स तुमच्या पैशांची काळजी घेत असल्यामुळे तुम्ही चिंता करण्याचे कारण नसते.\n८) मागील कामगिरी एक रकमी गुंतवणुकीचे उदाहरण:\nReliance Growth Fund या योजनेत ज्यांनी १९९५ साली रु.१००००/- गुंतवले होते त्याची आत्ताचे मुल्य रु.८ लाख आहे.\n९) मागील कामगिरी SIP:\nज्यांनी HDFC Equity Fund या योजनेत जाने १९९५ पासून दर महा रु. १०००/- गुंतवले आहेत त्यांचे आजपर्यंत रु. २.४२ लाख गुंतवून झाले असून आत्ताचे मुल्य रु. ५२.७२ लाख एव्हडे आहे.\n१०) नियमीत दर महा लाभांशाचे उत्पन्न मिळणारी योजना सुद्धा उपलब्ध आहे\nBook traversal links for तुम्हाला हे माहित आहे का\n‹ गुंतवणूक कशी करावी Up भविष्याची तरतुद ›\nएकदाच रक्कम गुंतवून दर महा पैसे काढणे\nगुंतवणुक कोण करु शकतं\nतुम्हाला हे माहित आहे का\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/photos/8765-recommendations-made-in-maratha-reservation-the-state-backward-class-commission-report", "date_download": "2018-12-15T21:44:17Z", "digest": "sha1:QYU7JDVY7VS4RPFNMH3RJNEU4AMK6PLW", "length": 4562, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nVIDEO: चर्चा नको, आरक्षण द्या\nमराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...\nमराठा समाज पेटून उठला, उद्या मुंबईसह नवीमुंबईत बंद \nमुंबई बंद आंदोलन स्थगित...\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/common-man-mohan-alavani-donate-20-lakh-for-social-causes-1100658/", "date_download": "2018-12-15T21:21:19Z", "digest": "sha1:NHNHBIY3GNR6COCTUNPGKHVNWQCKN7KY", "length": 25366, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सर्वस्वाचे दान हवे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nमोहन अळवणी ही कोणी श्रीमंत असामी नाही. ते आहेत तुमच्या-आमच्यासारखे एक मध्यमवर्गीय गृहस्थ. त्यांनी पै पै साठवून जमवलेले २० लाख रुपये लोकार्पण केले.\nमोहन अळवणी ही कोणी श्रीमंत असामी नाही. ते आहेत तुमच्या-आमच्यासारखे एक मध्यमवर्गीय गृहस्थ. त्यांनी पै पै साठवून जमवलेले २० लाख रुपये लोकार्पण केले. एवढंच नव्हे तर विविध सेवाभावी संस्थांसाठी दारोदार फिरून दीड कोटी रुपयांहून जास्त रक्कम एकटय़ाने गोळा केली. त्यांच्या सत्पात्री दानाविषयी..\nदेखणी ती पाऊले जी\nया संघगीतानुसार ज्यांनी आयुष्यभर आचरण केलं अशा देशभक्तांतील ए�� नाव म्हणजे मोहन रामचंद्र अळवणी. ‘ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी’, असं म्हटलं जातं, पण मोहनजी त्या मोजक्या लोकांमधले आहेत, ज्यांनी आपल्या गरजा भागतील एवढंच धन स्वत:पाशी ठेवून बाकी सर्व गरजवंतांना वाटून टाकलं. एवढंच नव्हे तर भारतमातेच्या या सुपुत्राने विविध सेवाभावी संस्थांसाठी दारोदार फिरून दीड कोटी रुपयांहून जास्त रक्कम एकटय़ाने गोळा केली.\nमोहन अळवणी ही कोणी श्रीमंत असामी नाही. ते आहेत तुमच्या-आमच्यासारखे एक मध्यमवर्गीय गृहस्थ. त्यांनी पै पै साठवून पैसे जमा केले आणि आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून ते लोकार्पण केले. म्हणूनच त्यांनी दान केलेल्या २० लाख रुपयांचं मोल डोंगराएवढं. आपल्या ताटातील एखादा तरी घास भुकेल्याच्या मुखी घालायचा हा संस्कार मोहनजींना त्यांचे वडील रामचंद्र अळवणी यांच्याकडून मिळाला. वडिलांना जेव्हा ५० रुपये पगार होता (१९३५/३६) तेव्हाही ते आपलं कुटुंब सांभाळून गरीब विद्यार्थ्यांना मदत करीत. पुढे बी.ई. सिव्हिल ही पदवी घेऊन पुण्यात बांधकाम व्यवसाय करताना वडिलांकडून मिळालेला हा वसा त्यांच्या आचरणातून दिसू लागला. त्यातूनच कामगारांची दारू सोडवणं, कुणाला रिक्षा घेण्यासाठी तर कुणाला शिक्षणासाठी मदत करणं सुरू झालं.\nपैसा मिळवणं हा मोहनजींच्या आयुष्याचा हेतू कधीच नव्हता. त्यामुळे पत्नीला- सुलभाताईना पुणे आकाशवाणीत नोकरी मिळत असतानाही त्यांनी तिला पैशासाठी नोकरी करण्यापेक्षा विद्यार्थी साहाय्यक समितीत काम करून समाधान मिळव, असं सांगितलं. सुलभाताई खरोखरच्या सहधर्मचारिणी. त्यांनी हे व नंतर चंद्रभागा महिला पतसंस्थेचं काम पुढची १०/१२ र्वष अत्यंत आस्थेने विनामोबदला केलं.\n१९८१ साली मोहनजींच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न झालं आणि ते जबाबदारीतून मुक्त झाले. त्यानंतर ४/५ वर्षांत कर्वेनगरला स्वत:चं घर बांधलं आणि वयाच्या ५३ व्या वर्षी चांगला चाललेला स्वत:चा व्यवसाय बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कशासाठी.. तर संघाच्या कामात पूर्ण वेळ झोकून देण्यासाठी.\nत्यानंतर सुरू झाला एक सेवायज्ञ. सकाळी साडेसहाला घराबाहेर पडायचं ते एकदम दुपारी दोन-अडीचला परतायचं. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा चक्र सुरू. ज्ञानदा प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचं काम त्यांच्याकडे प्रथम सोपवण्यात आलं. त्या वेळी या संस्थेची स्थिती म्हणजे जेमतेम चार खोल्यांची जागा आणि चौदा लाख रुपयांचं कर्ज अशी होती. मोहनजींनी या आव्हानाच्या पूर्ततेसाठी अक्षरश: जिवाचं रान केलं. कर्ज फेडण्यासाठी देणग्या गोळा करायला सुरुवात केली. रोज कमीत कमी १५/१६ घरी जायचंच असा नेम केला. हळूहळू सगळं कर्ज फिटलं. आज या संस्थेची स्वत:ची चार मजली इमारत आहे आणि १ कोटी रुपयांची पुंजी बँकेत जमा आहे.\nआर्थिक घडी बसवण्याबरोबर ज्ञानदा प्रतिष्ठानतर्फे अनेक संस्कारक्षम उपक्रम सुरू करण्याला त्यांनी चालना दिली. यातील एक म्हणजे २००० साली जेव्हा ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १२५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा या गीताची महती सर्वाना कळावी म्हणून पुण्याच्या १०० शाळांमधून जागरण हा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यासाठी या शाळांतील मुला-मुलींकडून समग्र वंदे मातरम् हे गीत बसवून घेण्यात आलं आणि १५ डिसेंबर २००० या दिवशी पुण्याच्या नेहरू स्टेडियममध्ये अकरा हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘वंदे मातरम्’ गात भारतमातेला सलामी दिली. आजही या शाळांमधून हे गीत दररोज म्हटलं जातं.\nज्ञानदा प्रतिष्ठानची गाडी रुळावर आल्यावर ‘विद्याभारती’ या अखिल भारतीय स्तरावर काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे आली. महाराष्ट्र प्रांताचा अध्यक्ष या नात्याने सर्वत्र फिरणं क्रमप्राप्त झालं. अर्थात हा प्रवास कायम एस.टी.ने नाही तर रेल्वेच्या दुसऱ्या वर्गानेच असे. त्याचेही पैसे कधी घेतले नाहीत. या संस्थेसाठीही देणग्या गोळा केल्या. भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असो वा संस्था उभारणी, मोहनजींनी सामान्य माणसापासून मोठय़ा उद्योजकांपर्यंत घरोघरी जाऊन दीड कोटी रुपयांहून जास्त निधी उभारून दिला. त्याबरोबर नि:स्पृह वर्तनाने लोकांचा एवढा विश्वास मिळवला की आता लोक स्वत:हून विचारतात, ‘मोहनराव, देणगी द्यायचीय, कुणाला देऊ\nत्यांच्या प्रेरणेने ‘विद्याभारती’तर्फे मुलांना आपला देश, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान यांची माहिती व्हावी म्हणून पुस्तकं लिहून घेण्यात आली. या अभ्यासक्रमानुसार चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील १०० शाळांत परीक्षा घेतल्या जातात, ज्याला हजारो मुलं बसतात. ही सर्व कामं ऐन भरात असताना, २००३ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मृत्यूच्या द��ढेतूनच वाचले म्हणा ना. त्यानंतर सगळे म्हणत होते, आता दगदग पुरे. विश्रांती घ्या. पण यांच्या मनाने घेतलं की, आपण एवढय़ा मोठय़ा संकटातून वाचलो म्हणजे हातून काही तरी चांगलं घडायचं आहे आणि ते दुप्पट जोमाने कामाला लागले.\n७५ व्या वर्षी त्यांनी दरवर्षी ५ लाख रुपये स्वत:च्या खिशातून दान करायचं ठरवलं. खरं तर व्यवसाय बंद केला तेव्हा घरखर्चाला दरमहा दोन हजार रुपये मिळतील एवढीच तरतूद केलेली होती. पण नंतर गुंतवणुकीचा अभ्यास करून त्यांनी आपलं उत्पन्न वाढवलं. गरजा मात्र कमीत कमी ठेवल्या आणि सत्पात्री दानासाठी संस्थांचा अभ्यास सुरू केला.\n२००९ मध्ये जनकल्याण समिती- पूर्वाचल, प्रगती प्रतिष्ठान- जव्हार, समतोल फाऊंडेशन- मुंबई, जनभारती न्यास- कोल्हापूर, पुनरुत्थान समरसता गुरुकुल- चिंचवड या संस्थांना प्रत्येकी १ लाख रुपये देऊन सुखान्त झाला. आणि अलीकडेच म्हणजे २७ मार्च २०१५ ला सेवावर्धिनी- पुणे या संस्थेला ५ लाख रुपये देऊन त्यांनी मनातला २० लाखांचा संकल्प पूर्ण केला.\nतोरणा राजगड समाजोन्नती न्यासला त्यांनी दिलेल्या ५ लाख रुपयांमुळे वेव्हे (ता. भोर) गावातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा विस्तार झाला, तर सेवावर्धिनीला दिलेली देणगी मांढरादेवीजवळील डोंगरावरील गडदे गावातील पाणी साठवण्याच्या कृत्रिम तलावाच्या दुरुस्तीसाठी कामी आली.\nआजही मोहन अळवणी हे ८१ वर्षांचे तरुण सायकलवर फिरून काही ना काही करत असतात. मध्यंतरी निवडणुका झाल्या तेव्हा याद्यांचा घोळ होता. तेव्हा घरोघर फिरून त्यांनी ज्यांची नावे याद्यात नव्हती अशांकडून फॉर्म भरून घेतले.\nमी मोहनजींना भेटायला त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांची मुलगी नीलिमा बोरवणकर (लेखिका) यादेखील तिथे होत्या. त्या म्हणाल्या, ‘आमचं घर म्हणजे प्रचंड काटकसर. चुकूनही रिक्षा करायची नाही. मोसमी फळं-भाज्याच खायच्या. कारण त्या स्वस्त असतात. टी.व्ही., फ्रिज, पडदे पंचवीस वर्षांपासून तेच. गेल्या ३० वर्षांत फार तर एक किंवा दोन सिनेमे बघितले असतील..\nआम्ही बोलत असतानाच मोहनजी कशासाठी तरी उठले. त्यांच्या बाक आलेल्या पायांकडे बघत नीलिमाताई म्हणाल्या, ‘बघितलंत, कसे चालतायत ते गुडघ्याचं ऑपरेशन करायला हवंय. पण स्वत:साठी अडीच तीन लाख रुपये कोण खर्च करणार गुडघ्याचं ऑपरेशन करायला हवंय. पण स्वत:साठी अडीच तीन लाख रुपये कोण खर्च क���णार’ मी त्याचं ऐकत होते, पण कानात मात्र वेगळेच शब्द घुमत होते..\nदेखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती\nसंपर्क- मोहन अळवणी, दूरध्वनी- ०२०-२५४४०००८ मोबा. ९८२२९८४४०९\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअडीच महिन्यांपासून आश्रमशाळा निधीच्या प्रतीक्षेत\nशाळांनी लोकवर्गणीतून ५० कोटींची देणगी जमा केली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50549", "date_download": "2018-12-15T20:36:17Z", "digest": "sha1:HONSNK4ISGFMOJQXSNTCUWCTKHVSQJ4O", "length": 4540, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सिरॅमिक आर्ट - झोका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सिरॅमिक आर्ट - झोका\nसिरॅमिक आर्ट - झोका\nगुलमोहर - इतर कला\nएकदम मस्त आहे झोका \nएकदम मस्त आहे झोका \nकसला गोड केलायस ग\nकसला गोड केलायस ग\nखुप सुबक आणि आकर्षक आहे.\nखुप सुबक आणि आकर्षक आहे. छानच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/category/tags/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T20:43:17Z", "digest": "sha1:QK6VW53DE3DR33OLMMMYFFMV5TKC47VW", "length": 11061, "nlines": 189, "source_domain": "www.baliraja.com", "title": " व्वा रे शेर | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / व्वा रे शेर\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nगंगाधर मुटे यांनी गुरू, 09/04/2015 - 10:14 ह्यावेळी प्रकाशित केले.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 5 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7743-harbour-railway-updates-local-train-service-delayed-overhead-wire-damage-cotton-green-station", "date_download": "2018-12-15T20:55:05Z", "digest": "sha1:ASAMFPUU3S24NXD32MOKPT7QCUIMOQWO", "length": 6308, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा\nकॉटन ग्रीन स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दहीहंडीच्या दिवशी आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसटीएस) जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वेचे पथक घटनास्थळी असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या तासाभरापासून हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प आहे. तर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूकही १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. दहीहंडीनिमित्त मुंबईतील सरकारी कार्यालयांना सुट्टी असली तरी खासगी कंपन्यांची कार्यालये सुरु आहेत.\nनालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यान “खुनी खंबा”\nएलफिन्स्टन अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अपघात \nलाईफलाईनच्या प्रवासात निष्पापांचे बळी\nरेल्वे पोलिसांचे प्रसंगावधान; वाचले महिलेचे प्राण\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलन���वर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/8298-a-woman-accused-bollywood-director-subhash-ghai-for-sexual-harassment-metoo", "date_download": "2018-12-15T20:13:40Z", "digest": "sha1:I7HBUDE3X47MKJURNJ63MOKWP2BQUKYQ", "length": 10216, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#MeToo आता बॉलिवूडच्या या 'शोमॅन'वर बलात्काराचा आरोप! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#MeToo आता बॉलिवूडच्या या 'शोमॅन'वर बलात्काराचा आरोप\nबॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर आता हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ता हिने आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांची नावे समोर आली आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही आता एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. बॉलिवूडमधील संस्कारी बाबू अलोक नाथ, रजत कपूर, कैलाश खेर, विकास बहल यांच्यानंतर सुभाष घई यांच्यावरील आरोपामुळे या यादीत भर पडली आहे.\nएका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान ड्रग्ज घेऊन आपल्यावर बलात्कार केला असल्याचं तिने म्हटलं आहे.\n“सुरुवातीला ते मला गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी घेऊन जात असत. इतकंच नाही तर या ठिकाणी इतर पुरुष सहकाऱ्यांबरोबर रात्री उशीरापर्यंत बसवून ठेवत असत. मग काही वेळेस ते मला घरी सोडविण्यासाठी येत. तेव्हा ते माझ्या मांडीवर हात ठेवत असत. त्यानंतर मी चांगलं काम केल्याबद्दल ते मला बराच वेळ मिठीही मारत असत. त्यांच्या लोखंडवाला येथील घरी त्यांचे कुटुंबिय राहत नसत, त्यामुळे चित्रपटाच्या संहितेचे वाचन करण्यासाठी ते या घरी मला बोलवत. त्यावेळीही ते माझ्याशी अतिशय असभ्य वर्तन करायचे.” असं या महिलेने म्हटलं आहे.\nया महिलेने घई यांनी आपल्याशी कशाप्रकारे लगट करण्यास सुरुवात केली हेही सांगितले. मग घाबरुन आपण त्या ठिकाणहून निघून गेलो असं ती म्हणाली. मात्र त्यावेळी आपल्याला कामाची आणि आर्थिक गरज असल्याने मी त्यांच्यासोबतचे काम सोडायला तयार नव्हते असं तिने एका प्रसिद्ध नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.\n“एक दिवस म्युझिक सेशन झाल्यानंतर त्यांनी दारू पिण्याचे नियोजन केले. त्यावेळी त्यांनी मलाही प्यायला लावली. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये बसवले. ते मला घरी सोडत आहेत असं मला वाटलं. पण त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेले आणि माझ्यावर अतिप्रसंग केला. मी रडले आणि विरोधही केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला घरी सोडले. मग मी काही दिवस कामावर जाणे टाळले. मात्र मी मध्येच काम सोडलं तर पैसे देणार नाही, असं त्यांनी सांगितल्याने मला पुन्हा कामावर जावं लागलं.” असं या महिलेने स्पष्ट केलं.\nMeToo च्या निमित्ताने या नामांकित दिग्दर्शकाच्या बाबतीतील ही गोष्ट समोर आली आहे. सुभाष घई यांनी हिरो, त्रिमूर्ती, कर्मा, ताल, परदेस, राम लखन यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.\nनानापाठोपाठ राज ठाकरेंवर तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप\nबॉलिवूडचे संस्कारी बाबुजी अडचणीत...\n#MeToo चं लोण आता सिंबॉयोसिसमध्येही\n#METOO मोहिमेला आमीर खानचा 'असा' पाठिंबा\nआलोकनाथ यांचे ‘हे’ रुप मला अनेक वर्षाआधीच कळले होते - रेणुका शहाणे\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Mana_Tujhe_Manogat", "date_download": "2018-12-15T21:20:35Z", "digest": "sha1:ZLUE2UY5GCR6NNTOSL6ZMGYVUOPWVVR6", "length": 8566, "nlines": 230, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "मना तुझे मनोगत | Mana_Tujhe_Manogat | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअशी कशी ओढ बाई\nआतां कोठें धांवे मन\nआतां राग देई मना\nआत्ताच बया का बावरलं\nआभास हा छळतो तुला\nकशि गुलजार मनीं फुलली\nकळी उमलते मना एकदा\nकुहु कुहु मन बोले\nघन आज बरसे मनावर\nचित्र जयाचे मनीं रेखिले\nजा भय न मम मना\nतुझी सूरत मनात राया\nतुझ्या मनात कुणितरी लपलं\nतुझ्या मनी तेच माझ्या\nदहती बहु मना नाना\nदिस चार झाले मन\nदेतसे बहु उत्साह मना\nध्यान करु जाता मन\nनवल वर्तले गे माये\nनसता माझ्या मनात काही\nफुलला मनीं वसंत बहार\nमन करा रे प्रसन्‍न\nमन पिसाट माझे अडले ��े\nमन मनास उमगत नाही\nमन माझे भडकुनि गेले\nमन मिळे जिथे दोघांचे\nमन रानात गेलं ग\nमन सुद्ध तुझं गोस्त\nमन हा मोगरा अर्पुनी\nमन हे खुळे कसे\nमनात नसता काहि गडे\nमनात नसता तुझ्या गडे\nमनातल्या मनात मी तुझ्या\nमनाला झाली कृष्ण सख्याची\nमनीं अचानक हलले काही\nमनीं नाही भाव म्हणे\nमनीं माझिया नटले गोकुळ\nमनीं वसे जे स्वप्‍नी दिसे\nमनींचे मनिंच राहिले आंत\nमम मनीं कृष्ण सखा\nमागते मन एक काही\nमाझिया मना जरा थांब\nमाझे मन तुझे झाले\nमाझ्या मना रे ऐक जरा\nमाझ्या मना लागो छंद\nमाझ्या मनात विणिते नाव\nमाझ्या मनिचे हितगुज सारे\nमानस का बधिरावे हे\nमी मनात हसता प्रीत\nयतिमन मम मानित त्या\nरे तुजविना मन रमेना\nविकल मन आज झुरत\nशोधू नको मना रे\nसुजन कसा मन चोरी\nसंशय का मनिं आला\nसांग ना रे मना\nहसतेस अशी का मनी\nहे मना आज कोणी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/wespro+tablets-price-list.html", "date_download": "2018-12-15T20:45:05Z", "digest": "sha1:CAVKBQD5X7WJWJKFSVMBMWIRC7B6BWER", "length": 14668, "nlines": 353, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वेस्प्रे टॅब्लेट्स किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 वेस्प्रे टॅब्लेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nवेस्प्रे टॅब्लेट्स दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण वेस्प्रे टॅब्लेट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वेस्प्रे 10 टॅबलेट कम मिनी लॅपटॉप फ्री लाथेर पाउच विथ उब कीबोर्ड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी वेस्प्���े टॅब्लेट्स\nकिंमत वेस्प्रे टॅब्लेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वेस्प्रे 10 टॅबलेट कम मिनी लॅपटॉप फ्री लाथेर पाउच विथ उब कीबोर्ड Rs. 4,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.3,999 येथे आपल्याला वेस्प्रे मकं७१५ टॅबलेट ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nरस & 4000 अँड बेलॉव\nवेस्प्रे मकं७१५ टॅबलेट ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 4 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android OS, v4.0\nवेस्प्रे 10 टॅबलेट कम मिनी लॅपटॉप फ्री लाथेर पाउच विथ उब कीबोर्ड\n- इंटर्नल मेमरी 4GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम 2.3 Gingerbread\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=194&limitstart=30", "date_download": "2018-12-15T21:13:39Z", "digest": "sha1:DWOC5U6KHX3YO5ZGB42VX46LR3TXC7LY", "length": 11493, "nlines": 142, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशैलजा शेवडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२\nहे कमलवासिनी, हातात कमल धारण केलेली, अति शुभ्र वस्त्र परिधान केलेली, गंध पुष्पमाला विभूषित आणि सर्व त्रिभुवनाला वैभवसंपन्न करणाऱ्या भगवती विष्णुवल्लभे, तू माझ्यावर प्रसन्न हो.. आई मला शक्ती हवी गं..\nआई, जगदंबे, इतके दिवस कसं तुझं साधं, ओळखीचं रूप माझ्या मनात होतं. बुट्टेदार शालू नेसलायस. त्यावर हिरवी चोळी घातलीय. रत्नजडित हार गळ्यात आहे.\nलढा भटक्या विमुक्तांसाठी : ओळख नसलेल्या समाजाला मिळाली ओळख : अ‍ॅड. पल्लवी रेणके\nअमिता बडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२\nदेशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या भटक्या विमुक्तांना एकत्र आणण्याचं काम ‘लोकधारा’ संस्थेच्या माध्यमातून अ‍ॅड. पल्लवी रेणकेने सुरू केलं आहे. आज अठरा राज्यांत सुरू झालेल्या या संस्थेची ती राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम पाहते. कोल्हाटी समाजासाठी तिनं केलेल्या संघर्षांतूनच महाराष्ट्रात आईच्या नावाने जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेण्यात आला. भटक्या विमुक्तांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पल्लवीची ही कहाणी..\nलढा वडिलांच्या हक्कांसाठी : नको वर्चस्ववाद, हवी समानता - रोशनी मथन परेरा\nभारती भावसार ,शनिवार, २०ऑक्टोबर २०१२\nअनेक घटस्फोटित पुरुषांना केवळ ते वडील आहेत म्हणून मुलांचा ताबा मिळत नाही. मुलांना आईइतकीच वडिलांचीही गरज असते. म्हणूनच पुरुषांचा वडीलपणाचा हक्क अबाधित राहावा आणि मुलांना अस्थिर बालपण मिळू नये म्हणून लढणाऱ्या तसेच घटस्फोटित दांपत्यांच्या मुलींना त्यांचे हक्क मिळवून देणासाठी ‘ऑल इंडिया डॉटर्स प्रोटेक्शन फोरम’ची स्थापना करणाऱ्या बंगळुरूच्या रोशनी परेरा यांच्या लढय़ाची ही गोष्ट..\nलढा समाजव्यवस्थेशी : कच्छ संस्कृतीचा समृद्ध वारसा\nवंदना अत्रे ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nस्थानिक भाषा, कला आणि कलाकार पुढील पिढीला माहीत व्हावेत. आपल्या संस्कृतीचं रेडियोच्या माध्यमातून संवर्धन व्हावं यासाठी १४ वर्षे लढा देणारी गुजरातच्या कच्छ मधील प्रीती सोनी. सातवीनंतर शाळा सोडायला लागूनही अथक प्रयत्नाने स्वत:ला ‘सुशिक्षित’ करणारी, पत्रकार होऊन स्थानिक महिलांना त्यांच्या अधिकारांसंबंधी जागरूक करणारी. महिला विकास संघटनेची कार्यकारी संचालिका असणाऱ्या प्रीतीचा हा लढा.\nलढा आदिवासींच्या हक्कांसाठीचा : आवाज उपेक्षितांचा - सोनी सोरी\nदेवेंद्र गावंडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२\nछत्तीसगडमधल्या आदिवासींसाठी लढणारी सोनी सोरी पोलिसांच्या लेखी नक���षलवादी आहे. नक्षलवाद्यांच्या वर्तुळात ती पोलिसांची खबरी म्हणून ओळखली जाते तर मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या लेखी सोनी शिक्षिका व समाजसेविका आहे. आज सोनी तुरुंगात आहे, पण एक दिवस बाहेर येऊन आदिवासींसाठीचा आपला लढा चालूच ठेवणार हा तिचा आशावाद पक्का आहे..\nलढा पत्रकारितेच्या माध्यमातून : लेखणीची ताकद - तेरेसा रहमान\nलढा स्त्री एचआयव्हीग्रस्तांच्या अधिकारांसाठी : होय, मी आहे एचआयव्हीग्रस्त.. - कौसल्या पेरीयास्वामी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_777.html", "date_download": "2018-12-15T20:25:55Z", "digest": "sha1:P6OHM5HUPNQCFR2KQZVSGQH5ZSXOM6IE", "length": 7314, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nजनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश\nअहमदनगर- जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त रेसिडेन्सीअल माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 2 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रूईछत्तीशी येथील 19 वर्षे वयोगटातील मुलींनी व मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला.\nतसेच दि. 3 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या खो-खो स्पर्धेत याच विद्यालयातील 19 वर्षे मुली व 17 वर्षे मुलांच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत भांबरे ऋतुजा, साके आश्‍विनी, देवकर प्रतिक्षा, गुंड हर्षदा, मुरूमकर प्रज्ञा, वारे प्रिया, ढंगारी रवी, वाबळे सुशांत, भोस तेजस, खाकाळ प्रशांत, शेळके राहूल, गोरे ऋष��केश या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. दत्ता पाटील , ताराबाई पाडळकर , कैलास कोरके, रंगनाथ जगधने, भाऊसाहेब पवार यांनी मार्गदर्शन केले.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://ymalkar.blogspot.com/2014/03/", "date_download": "2018-12-15T20:49:40Z", "digest": "sha1:XLCWOUWFPQRWBH7FSC643PEWPLKNLHXC", "length": 58214, "nlines": 129, "source_domain": "ymalkar.blogspot.com", "title": "jagar जागर : March 2014", "raw_content": "\nमंदीची सामसूम ते तेजीचा उन्माद\nआपण आपल्या प्रश्नांची उत्तरे आपली माणसे, आपली माती, आपला समाज यात शोधत असतो. मात्र त्या सर्वांना जागतिक अर्थकारणाने असे काही बाहुपाशात घेतले आहे की तो तसे का वागतो, हे त्याचे त्यालाही कळेनासे झाले आहे. मंदीचे दु:ख आणि तेजीचा उन्माद यांनी आपल्या सुखदु:खाला केंव्हाच गिळंकृत केले आहे.\nआपल्या देशातील आजूबाजूचे आर्थिक व्यवहार काय सांगतात, याचा सुगावा खरे तर आपल्याला वैयक्तिक जीवनातही लागत असतो. मात्र तेवढ्या बारकाईने त्याकडे आपले लक्ष असतेच, असे नाही. आपले काम का झाले किंवा का झाले नाही, याला आपण तात्पुरते आणि आपल्याला आकलन झालेले कारण देऊन मोकळे होतो. मात्र त्याचे खरे कारण अनेकदा त्या त्या वेळच्या एकूण आर्थिक, सामजिक, राजकीय वातावरणावर अवलंबून असते. त्यालाच आपण व्यवस्था म्हणतो. आपण भारतीय माणसे वृत्तीमध्ये इतके अडकून पडलो आहोत की व्यवस्थेचा विचारच करत नाही. आपण प्रश्न विचारतो माणसांना, पण त्या प्रश्नांची खरी उत्तरे व्यवस्थेकडे असतात. हे कसे होते, याचे एक खूप चांगले उदाहरण सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे.\nभारतीय शेअरबाजाराने नुकताच नवा उच्चांक प्रस्थापित केला. आपल्या देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, ही मानसिकता जागतिक मंदी सुरु झाली, तेव्हापासून म्हणजे २००८ पासून आपल्या मनात घर करून बसली आहे. तरीही शेअरबाजार उच्चांक करतो, हे एक आर्थिक कोडेच म्हटले पाहिजे. पण त्याकडे व्यवस्था म्हणून पाहिले की आपल्याला काही चांगली उत्तरे मिळतात. गेल्या महिन्यात अशी एक बातमी प्रसिद्ध झाली होती की चीन भारतात एक ट्रीलीयन डॉलर (म्हणजे आपल्या जीडीपी इतकी) गुंतवणूक करू इच्छितो. त्याचे पुढे काय झाले, हे कळायला मार्ग नाही. मात्र त्याच दरम्यान परकीय गुंतवणूकदारांनी भारतात पैसा ओतायला सुरवात केली. ती गुंतवणूक अर्थातच शेअरबाजाराच्या मार्गाने येते. ती आजच्या घडीला इतकी आली आहे की सेंसेक्स कंपन्यांत ते प्रमाण २६.२ इतके विक्रमी थरावर गेले आहे. अर्थात, हे अचानक झालेले नाही.\nत्याची खरी गोष्ट अशी आहे की भारताचा सध्याचा विकासदर ५ टक्क्यांच्या खाली आहे आणि तो दशकातील निच्चांक आहे, हे मान्यच आहे. मात्र सरकारने थोडे कठोर होऊन सोने आयात शुल्क दोन वरून १० टक्के केल्याने यावर्षी सोन्याची आयात खुपच कमी झाली आहे. आपण कमावलेले डॉलर सोने खरेदीवर जास्त खर्च होत असल्याने चालू खात्यावरील तूट वाढतच चालली होती. त्यामुळे परकीयांचा भारतावरील विश्वास कमी होऊ लागला होता. मात्र तूट कमी होताच तो वाढला आहे. तूट ३१.९ अब्ज डॉलरवरून एकदम ४.२ अब्ज डॉलरवर आली आहे. याच काळात अनिवासी भारतीयांनी देशात ठेवी ठेवाव्यात, अशी मोहीमच सरकार आणि रिझर्व बँकेने हाती घेतली. त्यामुळे आपला डॉलरचा साठा वाढला.\nतुम्हाला आठवत असेलच की रुपयाची आठ महिन्यांपूर्वी इतकी घसरगुंडी झाली की देशात एकच घबराट सुरु झाली होती. मात्र सोन्याची आयात घटल्याने आणि आयात निर्यात व्यापारातील तूट कमी झाल्याने रुपया वधारत राहिला आणि आता तो प्रतीडॉलर ६१ ते ६२ रुपयांवर स्थिर झाला आहे. विकसनशील आणि ‘इमर्जिंग मार्केट’ देशांत सर्वात अधिक घसरण झालेले चलन ते सर्वात स्थिर चलन, असा रुपयाचा गेल्या आठ महिन्यातील प्रवास आहे. अमेरिकेचे फेडरल रिझर्व रोखे विक्री थांबवेल आणि भारतासारखे देश अडचणीत येतील, असेही म्हटले जात होते, मात्र तसे काही होणार नाही, यावर परकीय गुंतवणूकदारांच्या कलाने शिक्कामोर्तब झाले आहे.\nहे सर��व खरे असले तरी आपल्या मदतीला आपल्या देशातील उत्पादन क्षेत्र आणि आपली शेतीच आली आहे, हे विसरून चालणार नाही. यावर्षी पावसाळ्याने साथ दिल्याने शेतीचा विकासदर ३.६ टक्क्यांनी वाढला तर फळे आणि भाजीपाला उत्पादन ४ टक्क्यांनी वाढले. त्याचा परिणाम म्हणजे चलनवाढ म्हणजे महागाई आटोक्यात आली. डिसेंबर १३ ला ती ६.२ होती, ती या वर्षांत ५.१ वर आली. ती अशीच कमी होत गेली तर बँकांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढेल. या सर्व स्थितीचा परिपाक म्हणजे भारताचा विकासदर पुन्हा पाचच्या पुढे म्हणजे २०१४ -१५ त तो ५.३ टक्क्यांवर पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nआणि सरतेशेवटी अर्थकारणावर नियंत्रण करणाऱ्या राजकारणात घडलेली सर्वात मोठी घटना. ती म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील निवडणुकीची घोषणा. सरकार कोणतेही आले तरी त्याला आर्थिक आघाडीवर मोठे निर्णय घ्यावे लागतील. तसे त्याने ते घेतले नाहीत तर १२५ कोटी भारतीय नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. त्या झाल्या नाहीत तर देशात गोंधळाचे वातावरण तयार होऊ शकते. हे भान आपल्या राजकीय नेत्यांना आहे, हे शेअरबाजाराने गृहीत धरले आहे. आणि त्यामुळे बाजार असा सर्वोच्च उंचीवर पोचला आहे. त्यातून भारतीय नागरिकाची मानसिकता सुधारण्यास मदत होईल. आपल्याला लक्षात आले का की आपल्या जीवनातील सुखदु:ख असे किती.. किती.. गोष्टींवर अवलंबून आहे आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे आपली माणसे, आपली माती, आपला समाज यात शोधत असतो. मात्र त्या सर्वांना जागतिक अर्थकारणाने असे काही बाहुपाशात घेतले आहे की तो तसे का वागतो, हे त्याचे त्यालाही कळेनासे झाले आहे.\nवाईट याचे वाटते की एवढ्या अवाढव्य काळ्या अर्थव्यवस्थेचे काय करायचे, अशुद्ध भांडवल खरोखरच देशाच्या पोटाला पचणार आहे काय, पारदर्शी व्यवहाराच्या माध्यमातून आपण स्वाभिमानी होणार की नाही, असे कळीचे मुद्दे पुन्हा मागे पडतील आणि सारा देश पुन्हा तेजीच्या वातावरणात झिंगायाला लागेल.\nकिती दिवस तोंड लपविणार \nआपल्याकडे तज्ञांना अंहगंड, पराभूत मनोवृत्ती आणि पाश्चिमात्य विचारांनी इतके पछाडले आहे की देशाचे प्रश्न सोडविण्याचा इतर काही आणि देशातच जन्म झालेला मार्ग असू शकतो, हेच त्यांना मान्य होत नाही. पण मान्य न करता सांगता कोणाला तुम्ही जर तज्ञ आहात तर आजच्या देशाच्या विदारक परिस्थ��तीला तुम्हीच जबाबदार आहात, असे कोणी म्हंटले तर त्यात चुकीचे काय, या प्रश्नाला त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. तरीही त्यातील बहुतांश अतिशय निर्लज्जपणे केवळ प्रश्नांची तीच ती मांडणी करत राष्ट्रीय समारंभ, परिषदा ‘गाजवत’ आहेत. खरे म्हणजे त्याचेही कारण आता लपून राहिलेले नाही. तज्ञ आयुष्यभर पोटार्थी राहिले की यापेक्षा वेगळे काही होण्याची अपेक्षाही करता येत नाही. येथे एकच प्रश्न सतावतो तो म्हणजे पोटार्थी मानसिकतेतून ते कधी बाहेर पडणार आहेत तुम्ही जर तज्ञ आहात तर आजच्या देशाच्या विदारक परिस्थीतीला तुम्हीच जबाबदार आहात, असे कोणी म्हंटले तर त्यात चुकीचे काय, या प्रश्नाला त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. तरीही त्यातील बहुतांश अतिशय निर्लज्जपणे केवळ प्रश्नांची तीच ती मांडणी करत राष्ट्रीय समारंभ, परिषदा ‘गाजवत’ आहेत. खरे म्हणजे त्याचेही कारण आता लपून राहिलेले नाही. तज्ञ आयुष्यभर पोटार्थी राहिले की यापेक्षा वेगळे काही होण्याची अपेक्षाही करता येत नाही. येथे एकच प्रश्न सतावतो तो म्हणजे पोटार्थी मानसिकतेतून ते कधी बाहेर पडणार आहेत की त्यांना तो पुरुषार्थ माहीतच नाही\nआर्थिक साक्षरता आणि अर्थक्रांती म्हणजे शुद्ध भांडवलाच्या म्हणजे प्रामाणिक आयुष्याच्या दिशेने जाण्यासाठी सुरु झालेल्या अर्थपूर्ण मासिकाच्या प्रवासाला दोन महिन्यांपूर्वी तीन वर्षे पूर्ण झाली. अर्थपूर्ण मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला तेव्हा त्याची जी भूमिका लिहिली गेली, तिचा मथळा होता, ‘आहे.. उत्तर आहे’. उत्तराची मांडणी इतक्या ठामपणे करताना मनात काही शंका होत्या. पहिली शंका होती की ५० ते ७० टक्के काळी व्यवस्था असताना शुद्ध भांडवलाचा आग्रह कितपत स्वीकारला जाईल, दुसरी शंका होती करपद्धती सोपी असली पाहिजे, असे आपण म्हणतो खरे पण आपण काही त्यातले तज्ञ नाही., तिसरी शंका होती की बँकिंग वाढले पाहिजे, हे तर या क्षेत्रातील सर्वांनाच कळते, मग आपण वेगळे काय सांगतो आहोत, दुसरी शंका होती करपद्धती सोपी असली पाहिजे, असे आपण म्हणतो खरे पण आपण काही त्यातले तज्ञ नाही., तिसरी शंका होती की बँकिंग वाढले पाहिजे, हे तर या क्षेत्रातील सर्वांनाच कळते, मग आपण वेगळे काय सांगतो आहोत, चौथी शंका होती की हा एवढा मोठा विषय आहे की त्याला राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय चालना मिळणार नाही, मग तो प���ढे कसा जाणार, चौथी शंका होती की हा एवढा मोठा विषय आहे की त्याला राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय चालना मिळणार नाही, मग तो पुढे कसा जाणार, पाचवी शंका होती की सर्वांना प्रामाणिक, शांत आणि समृद्ध जीवन जगता यावे, हा आशावाद स्वप्नाळू तर नाही ना, पाचवी शंका होती की सर्वांना प्रामाणिक, शांत आणि समृद्ध जीवन जगता यावे, हा आशावाद स्वप्नाळू तर नाही ना आणि आणखी एक शंका अशी होती की समाजातील अन्यायाविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्ष, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था काम करत असताना आपण वेगळा काही मार्ग सांगितला तर तो कसा स्वीकारला जाईल\nआज आनंद याचा वाटतो की गेल्या तीन वर्षांत दिशा जराशीही बदलावी लागली नाही. उलट आपण ज्या दिशेने चाललो आहोत, तोच मार्ग योग्य आहे, याची खात्री झाली. म्हणूनच ‘आहे... उत्तर आहे’ या मथळ्याचे पुस्तकच २६ जानेवारी २०१४ ला प्रसिद्ध झाले. २०१३ च्या अखेरीस अर्थक्रांती देशपातळीवर पोचल्यावर त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाली. इंग्रजी दैनिकात गेल्या दोन महिन्यात किमान ५०-६० लेख प्रसिद्ध झाले. दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर चर्चा झडल्या. ‘एबीपी माझा’ या वाहिनीवर सलग तीन रविवारी म्हणजे तीन तास अर्थक्रांतीचे प्रसारण झाले. ज्यांच्या पुढाकाराने ही चर्चा सुरु झाली, ते नरेंद्र मोदी, रामदेवबाबा, नितीन गडकरी आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्या मनात सध्या काय चालले आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही. भाजपच्या नव्या अर्थधोरणात सर्वांनाच कर द्यावा लागेल, असा भाजपच्या विरोधात राजकीय प्रचार होईल आणि त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल, म्हणून त्यांनी अर्धविराम घेतल्याची घेतल्याची माहिती आहे. या देशात मुलभूत बदल करणे किती जिकीरीचे आहे, याची एक चुणूक यानिमित्ताने पाहायला मिळाली.\nअर्थात अर्थक्रांतीचे मॉडेल इतके पक्के आहे की त्याला आपण पूर्णपणे नाकारतो, असे म्हणण्याची कोणाची हिमंत होत नाही, हेही गेल्या तीन महिन्यात पुन्हा लक्षात आले. एवढेच नवे तर जे अर्थतज्ञ काही बोलण्यास तयार नव्हते, त्यातील काही जणांनी अर्थक्रांतीमध्ये चुका काढण्यासाठी तिचा अभ्यास सुरु केला आहे. आपल्याकडे तज्ञांना अंहगंड, पराभूत मनोवृत्ती आणि पाश्चिमात्य विचारांनी इतके पछाडले आहे की देशाचे प्रश्न सोडविण्याचा इतर काही आणि देशातच जन्म झालेला मार्ग असू शकतो, हेच त्यांना मान्य होत नाही. पण मान्य न करता सांगता कोणाला तुम्ही जर तज्ञ आहात तर आजच्या देशाच्या विदारक परिस्थीतीला तुम्हीच जबाबदार आहात, असे कोणी म्हंटले तर त्यात चुकीचे काय, या प्रश्नाला त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. तरीही त्यातील बहुतांश अतिशय निर्लज्जपणे केवळ प्रश्नांची तीच ती मांडणी करत राष्ट्रीय समारंभ, परिषदा ‘गाजवत’ आहेत. खरे म्हणजे त्याचेही कारण आता लपून राहिलेले नाही. तज्ञ आयुष्यभर पोटार्थी राहिले की यापेक्षा वेगळे काही होण्याची अपेक्षाही करता येत नाही. येथे एकच प्रश्न सतावतो तो म्हणजे पोटार्थी मानसिकतेतून ते कधी बाहेर पडणार आहेत तुम्ही जर तज्ञ आहात तर आजच्या देशाच्या विदारक परिस्थीतीला तुम्हीच जबाबदार आहात, असे कोणी म्हंटले तर त्यात चुकीचे काय, या प्रश्नाला त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. तरीही त्यातील बहुतांश अतिशय निर्लज्जपणे केवळ प्रश्नांची तीच ती मांडणी करत राष्ट्रीय समारंभ, परिषदा ‘गाजवत’ आहेत. खरे म्हणजे त्याचेही कारण आता लपून राहिलेले नाही. तज्ञ आयुष्यभर पोटार्थी राहिले की यापेक्षा वेगळे काही होण्याची अपेक्षाही करता येत नाही. येथे एकच प्रश्न सतावतो तो म्हणजे पोटार्थी मानसिकतेतून ते कधी बाहेर पडणार आहेत की त्यांना तो पुरुषार्थ माहीतच नाही\nजी गोष्ट तज्ञांची तीच उच्चभ्रू समाजातील बहुतेकांची. समाजसेवा आणि कोणावर तरी उपकार करण्याच्या भावनेने त्यांना जणू पछाडले आहे. ज्या मार्गांनी पैसा कमावला तो शांत बसू देत नाही आणि शांत झोप लागत नाही, मग एकमेकांवर स्तुतिसुमने उधळण्याचे समारंभ आयोजित केले जातात आणि आपण किती पराक्रम करत आहोत, हे माध्यमांना हाताशी धरून समाजाला दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. त्यांना हे लक्षात येत नाही की त्यांचे हेतू मतलबी असल्याने समाजाने त्यांच्याकडे केव्हाच दुर्लक्ष केले आहे. एकीकडे समाजाचे दुर्लक्ष आणि दुसरीकडे व्यवस्थेचे इकडचे पान तिकडे हलत नाही, अशी परिस्थिती, या कचाट्यात ही मंडळी सापडली आहे. खरे म्हणजे काळ्या अर्थव्यवस्थेवर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेऊन खूप पैसा कमावणे, याला काही पुरुषार्थाची गरज लागत नाही. त्यासाठी चलाखी म्हणजे मॅन्युप्युलेशनचे डोके असले की पुरेसे ठरते. व्यवस्थेने मॅन्युप्युलेशनची गरज लादली, हे समजण्यासारखे आहे, मात्र आयुष्यभर त्या डबक्याच��� सवय करून घेणे, हे निषेधार्ह आहे. देश आणि भारतीय समाजासमोर अर्थक्रांतीच्या माध्यमातून उत्तराची एक दिशा समोर असताना या वर्गाने (काही सन्माननीय अपवाद वगळता) जो थंडपणा दाखविला आहे, तो पळपुटेपणाचा कळस आहे.\nराजकीय पक्ष, तज्ञ आणि उच्चभ्रू समाज जर असे तोंड लपवून जगत असेल तर येथील सर्वसामान्य माणूस आणि मध्यमवर्गानेच ते साहस दाखविले पाहिजे. आनंदाची बाब म्हणजे हे दोन समूह फार वेगाने अर्थक्रांतीच्या माध्यमातून समृद्ध भारत आणि जीवनाचे स्वप्न पाहू लागले आहेत. सोशल मीडियामध्ये अर्थक्रांतीचे प्रस्ताव आणि अर्थक्रांतीनंतरच्या भारताचे चित्र वेगाने फिरु लागले आहे. तरुण त्यासाठी स्वयंस्फूर्तीने आपला वेळ आणि पैसा खर्च करत आहेत. गेल्या दोन महिन्यात अर्थक्रांतीवरील व्याख्याने वाढली आहेत. अर्थपूर्णच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. अर्थक्रांतीच्या वेबसाईटवर देशभरातून हिट्स पडत आहेत. अर्थक्रांतीचे अॅपही वेगाने वेब जगतात फिरू लागले आहे. अर्थक्रांतीचे हे अपरिहार्य ऑपरेशन समजून घेण्यासाठी प्रत्येक सुजन नागरिक प्रयत्नशील आहे. देशाच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी या मॉडेलशिवाय पर्याय नाही, हे सर्वच विचारी नागरिकांना पटू लागले आहे. देशासमोरील आजचे गंभीर प्रश्न सोडविण्याचा मनसुबा जाहीर करणारी मंडळी या मॉडेलसंबंधी मूग गिळून बसली तर ही विचारी माणसे पुढील काळात शांत बसणार नाहीत, असे वातावरण तयार होऊ लागले आहे.\nतीन वर्षांपूर्वी ज्या काही शंकांनी मनात घर केले होते, त्याही गेल्या तीन महिन्यातील ऐतिहासिक म्हणता येतील अशा घडामोडींमुळे दूर झाल्या आहेत. आर्थिक साक्षरता आणि अर्थक्रांतीविषयीच्या अशा कोणत्याही शंका आपल्याही मनात राहू नये, यासाठीच्या प्रयत्नांना म्हणूनच यापुढे गती मिळणार आहे.\n(अर्थपूर्ण मासिकात प्रसिद्ध झालेली भूमिका - मार्च २०१४ )\nक्रिकेट, चित्रपट आणि राजकारणात काळ्या पैशांची डबकी साचली आहेत. त्या डबक्यांचे म्होरके आज सुब्रतो राय यांच्यासारखे अब्जाधीश आहेत. खेळ कोणताही असो, बँडबाजा मात्र सुब्रतो राय यांचाच. त्यावर आपल्याला फुकट नाचायला मिळते, असे समजूत करून घेणाऱ्या भारतीय नागरिकाने आता तरी सावध झालेच पाहिजे\nपैसा किती मोठा आणि खोटा होऊ शकतो, तो कसा ओरबाडला ज���ऊ शकतो, त्याच्या मुबलकतेमुळे कशी मुजोरी माजू शकते आणि त्याच्या अभावाने लाचार प्रजा कशी तयार होते, पैशाला पैसा किती घट्ट जोडला जातो आहे आणि तो कसा सिनेमातील नंगेनाच, क्रिकेटमधील चीअरगर्ल्स आणि राजकारणाच्या भ्रष्ट डबक्यात तुंबला, सडला आहे, हे सर्व अतिशय बटबटीतपणे आज देशासमोर आले, हे फार चांगले झाले. नव्या जगात वाढत चाललेली ही विकृती जो सर्वसामान्य नागरिक जाणून घेईल, तो यापुढे स्वत:ला दोष देणार नाही. तो व्यवस्थेने लादलेली लाचारी फेकून देण्याच्या प्रयत्न करेल. सहारा ग्रुपचे ‘सहाराश्री’ सुब्रतो राय यांनी काही गुन्हा केल्याचे अजून सिद्ध झालेले नाही. त्यांनी तूर्तास फक्त न्यायालयाचा अवमान केला आहे आणि त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दोन कंपन्यांनी २४ हजार कोटी रुपये नेमके कोणाकडून जमा केले आणि ते परत द्यायची वेळ आली तेव्हा त्यातील २० हजार कोटी रुपये आपल्या चार हजार सातशे शाखांकरवी रोखीत परत केले, हे काय गौडबंगाल आहे, हे तर अजून समोर यायचेच आहे. एवढे मात्र नक्की की, सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बलात्कार करून सर्व पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, हे ते आणि त्यांच्यासारखे हजारो धनदांडगे कोट्यवधी भारतीय नागरिकांच्या उरावर बसून दररोज सिद्ध करत आहेत. प्रश्न आहे, त्याचे काय करायचे\nजो उद्योगसमूह किती लाख कोटी रुपयांचा आहे, याचा अंदाजही आज आपण करू शकत नाही, जेथे ११ लाख लोक काम करतात, ज्यांच्याकडे हजारो एकर जमीन पडलेली आहे, ज्याच्या तालावर आपल्या समाजासमोर हिरो असलेले जगातील महान क्रिकेटर नाचतात, आपल्या भावविश्वावर स्वार झालेले सिनेअभिनेते आणि अभिनेत्री ज्यांना शरण जातात आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही जेथे पाणी भरते, त्या उद्योगाविषयी आपण बोलतो आहोत. त्यामुळे दडपण तर येणारच. कारण हे सर्व म्हणजे एका सामान्य माणसाला बुलडोझर उचलून दाखव, असे सांगून वाकुल्या दाखविण्यासारखे आहे.\nआज सुब्रतो राय यांच्या मुजोरीचा जेवढा राग येतो, तेवढाच राग भारतीय नागरिकाचा यायला लागला आहे. कारण त्यानेच तो क्रिकेट नावाचा हुकमी पैसा कमावण्याचा खेळ डोक्यावर घेतला आहे. त्या खेळात आता खरेतर खेळ काही राहिलेला नाही. ती एक सर्कस झाली आहे. काही जणांची पैसा छापण्याची टाकसाळ झाली आहे. सट्टेबाजी झाली आहे. भारतीय समाजाला गुंगी देणारी ती भांग आह���. ती प्या.. आणि पडून राहा. त्या खेळातले छोटे मोठेपण हे सुद्धा नफेखोरीच्या व्यवहाराचे अंग झाले आहे. नाहीतर इतक्या कमी काळात त्यांच्या संपत्तीचे असे अशुद्ध डबके तयार झाले नसते. सर्वसामान्य माणूस यापुढे क्रिकेटचा उदोउदो करील तेव्हा त्याला या डबक्यात आपण भर घालत आहोत, याचे भान ठेवावे लागणार आहे. राग क्रिकेटवर निघतो कारण आज त्यांनी नागरिकांना फसविण्यासाठी त्याचा वापर केला आहे. नाहीतर निखळ खेळाला कोण कशाला अशी दुषणे देईल आपण तूर्तास लक्षात इतके तर ठेवू यात की सुब्रतो रायसारखे धनदांडगे या काळ्या पैशांच्या डबक्यावर मोठे झाले आहेत.\nजी गोष्ट क्रिकेटची तीच बहुतांश निव्वळ धंदेवाईक चित्रपटांची. तेही काळ्या पैशांच्या डबक्यावर तयार केले जातात. त्यासाठी अशीच माणसे भांडवल पुरवितात. सुब्रतो राय यांच्याकडे तर म्हणे चित्रपट कलाकारांचा राबता असतो. त्यांनी उभ्या केलेल्या अॅम्बेव्हॅलीसारख्या शहरांत ते राहतात. तेथे नियमित पार्ट्या होतात. कोट्यावधीची उधळण होते. तेथे तर सामान्य माणसाला प्रवेशच नाही. पण त्याला त्याची उत्सुकता केवढी मग त्याचे टीव्ही शो होतात आणि भुकेली माणसे ते सर्व अधाशासारखी पाहत बसतात. व्यवस्थेने बाहेर इतके नाडले आहे की काही करण्यासारखे राहिलेले नाही, मग आपल्या हिरोंनी केलेल्या पराक्रमानाच आम्ही आमचे पराक्रम म्हणायला सुरवात करतो. तेच आमच्या आयुष्यातील आदर्श व्हायला लागतात. या हिरोइझममागे आपल्याला दररोज नडणाऱ्या काळ्या पैशांची गटारगंगा वाहते आहे, याचे भान राहिलेले नाही.\nजसे क्रिकेट आणि सिनेमे तसेच राजकारण. आपल्या आयुष्याच्या सुखदुखाला जे कारण आहे, ते राजकारण. त्याशिवाय समाज चालू शकत नाही. मात्र तेही आज अशुद्ध भांडवलावर पोसले गेले आहे. त्याच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचे आकडे कळले तरी डोळे पांढरे होतात. किडूकमिडूक जमा करून संसार उभा करणाऱ्या माणसाला ते आकडे कळतही नाहीत. मात्र ते आकडेच आपले आयुष्य नासवते आहे, हे आता समजून घ्यायची वेळ आली आहे. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्या रणधुमाळीत सुब्रतो रायसारख्या धनदांडग्याचा बँड असतोच. आपण म्हणतो, की आपल्याला फुकट नाचायला काय जाते पण अशा फुकटेपणानेच सारा समाज लाचार झाला आहे. भारतातील राजकारण आज नागरिकांच्या उरावर नाचते आहे आणि भारतीय नागरिकांवर कण��हत कुथत जगण्याची वेळ आली आहे. खरे म्हणजे गुलामी, संरजामशाही, राजेशाही आणि मग सध्याची लोकशाही – हा प्रवास काही सहजासहजी आणि अशा लाचार जनतेच्या फौजा वाढविण्यासाठी झालेला नाही. मात्र करणार काय पण अशा फुकटेपणानेच सारा समाज लाचार झाला आहे. भारतातील राजकारण आज नागरिकांच्या उरावर नाचते आहे आणि भारतीय नागरिकांवर कण्हत कुथत जगण्याची वेळ आली आहे. खरे म्हणजे गुलामी, संरजामशाही, राजेशाही आणि मग सध्याची लोकशाही – हा प्रवास काही सहजासहजी आणि अशा लाचार जनतेच्या फौजा वाढविण्यासाठी झालेला नाही. मात्र करणार काय लोकशाही आली म्हणून काही आमची मानसिकता बदलली नाही.\nएक मान्यच केले पाहिजे. आपल्याला आपला उद्धार करणारा मसीहा हवा आहे. तो कधी आपल्याला चेंडू फळीचा खेळ खेळणाऱ्या महान खेळाडूमध्ये दिसतो. तो याच काळ्या पैशाच्या डबक्याचा स्वीकार करत असतो. कधी तो आपल्याला सच्च्या जगण्यापेक्षा पडद्यावर सर्व अन्यायी व्यवस्थेला धूळ चारणाऱ्या हिरोमध्ये दिसतो. मग त्याच्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार होतो, पण तोही काळ्या पैशांच्या डबक्यात लोळतच ‘लार्जर दॅन लाईफ’ होत असतो. आणि शेवटी आपल्या दैनदिन जगण्यावर परिणाम करणारा राजकीय नेता. तो तर आज काळ्या पैशांतच जन्मतो, मोठा होतो आणि त्यातच मरतो. इतका तो काळ्या अर्थव्यवस्थेशी एकरूप झाला आहे.\nआपल्याला या व्यवस्थेने इतके लाचार केले, याचे फार वाईट वाटते ना मग अर्थरचनेतील काळे-पांढरे समजून घ्यावे लागेल. जे भव्य आहे, आकर्षक आहे, ते फसवे तर नाही ना, हे तपासून घेण्याची सबुरी अंगी बाणावी लागेल. अब्जाधीश सुब्रतो राय यांच्या अटकेच्या निमित्ताने भारतीय नागरिकाने हा एकच संकल्प केला तरी त्याला भाग्यविधाते शोधण्याची गरज पडणार नाही.\nआता करा सुरक्षित आणि आनंदी बँकिंग\nबँकिंग सेवांचा विस्तार न करणे म्हणजे काळ्या पैशांची डबकी आणखी मोठी होऊ देणे. रोखीच्या व्यवहारांद्वारे करबुडवेगिरीला प्रोत्साहन देणे. तसेच स्वाभिमानी जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या पारदर्शकतेला नकार देणे. या सर्व नकारांचे होकारांत रूपांतर करण्याचा खात्रीचा मार्ग आहे तो बँकिंग अतिशय सुरक्षित आणि आनंदी करणे. त्यासाठी आपल्या देशात विशेष प्रयत्न सुरु आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.\nइंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्डने व्यवहार करण्याचा विचार मनात आला त���व्हा मी फार शंकित होतो. आपल्या खात्यातील पैसे कोणी परस्पर काढून घेतले तर, पासवर्डच आठवला नाही तर, कार्ड हरवले तर किंवा आपण एटीएममधून पैसे काढून गेलो आणि दुसऱ्या कोणी आपले खाते ऑपरेट केले तर...अशा अनेक शंका मनात येत होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांत असे काहीही झाले नाही. उलट मी आता कोणत्याच रांगेत उभा राहत नाही. वीजबिल, फोनचे बिल, विमा, मुलांची फी तर इंटरनेट बँकिंगने भरतोच पण बसचे, रेल्वेचे, विमानाचे आणि हॉटेलचे बुकिंगही इंटरनेटनेच करतो. फक्त पासबुक आणि चेक भरण्यासाठी मला नाईलाजास्तव बँकेत जावे लागते.\nमीच नाही, असे इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. असे व्यवहार करणाऱ्या सर्वांच्याच मनात असे बँकिंग किती सुरक्षित आहे, अशी शंका एकेकाळी होती. त्यात भर म्हणजे हे तंत्र नवे असल्याने आपल्या समाजातील काही लबाड माणसांनी डल्ला मारला. कार्ड आणि पासवर्ड चोरून काहिंचे खाते रिकामे केले. त्याला माध्यमात मोठी प्रसिद्धी मिळाल्याने काहीकाळ घबराट झाली. पण आता हे तंत्र आत्मसात केलेल्या सर्वांना इंटरनेट बँकिंग खुपच सरावाचे झाले आहे. खरे म्हणजे आता त्यांना कोणी सांगितले की उद्यापासून बँकेत जाऊन सर्व व्यवहार करा, तर ते शक्य होणार नाही. रोख भरण्यासाठी आणि काढण्यासाठीच्या त्या रांगा, कामाच्या ताणामुळे वैतागलेले ते कर्मचारी आणि सारखे फॉर्म भरण्याची कटकट अगदी नकोशी वाटते.\nज्यांनी इंटरनेट बँकिंगचा आंनद अजून घेतला नाही आणि ज्यांना तिच्या सुरक्षिततेविषयी अजूनही शंका आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकिंग कोडस् अँड स्टँडरडस् बोर्ड ऑफ इंडिया ही सुरक्षित आणि आनंदी बँकिंगसाठी काम करणारी संस्था आहे. तिने आतापर्यंतच्या तक्रारींचा विचार करून नवे नियम तयार केले असून ते गेल्या महिन्यापासून म्हणजे जानेवारी २०१४ पासून लागूही केले आहेत. इंटरनेट बँकिंग करणाऱ्याच्या मनात असलेल्या बहुतांश शंका दूर करण्याचा प्रयत्न या नियमांद्वारे करण्यात आला आहे. अशा व्यवहारांत फसवणूक झाल्यास सुरवातीस बँका हात झटकत होत्या, मात्र आता त्यांना तसे करता येणार नाही, हे महत्वाचे.\nया बोर्डाने केलेले काही महत्वाचे नवे नियम असे १. बँक खात्यासंबंधीची गोपनीय माहिती जर बँकेकडून उघड झाल्यामुळे ग्राहकाचे नुकसान झाले असेल तर त्याची सर्व भरपाई संबन्धित बँकेला करावी लागेल. २. ग्राहकाच्या लेखी परवानगीशिवाय त्याचे खाते बँक अपग्रेड करू शकणार नाही. अपग्रेड केलेल्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्यासारख्या अटी असतात आणि किमान शिल्लक नसल्याने बँक दंड करू शकते. याविषयीचे एसएमएसही बँकेला यापुढे पाठविता येणार नाहीत. ३. अनेक बँका लॉकर सुविधा देण्यासाठी विशिष्ट ठेव ठेवण्याची अट घालतात तसेच विमा खरेदी करण्याचा आग्रह धरतात. यापुढे बँकांना असे करता येणार नाही. ४. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी ग्राहकांना घरपोच बँकसेवा दिली गेली पाहिजे, असेही एक कलम या नव्या नियमात आहे. मात्र त्याची बँकेला सक्ती करण्यात आलेली नाही. अर्थात नव्या बँका येत्या मार्च एप्रिलमध्ये जेव्हा येतील तेव्हा बँक क्षेत्रातील स्पर्धा एवढी वाढणार आहे की बँका स्वत:हून ही सेवा देतील, याची खात्री बाळगा. ५. बँकेकडून विशेषतः राष्ट्रीय बँकांकडून कर्ज हवे असेल तर त्या ग्राहकाचा क्रेडीट इतिहास पाहिला जातो. त्यानुसार त्याला किती कर्ज द्यायचे ते ठरते. मात्र हा इतिहास तयार करताना बँका जुन्या नोंदी संबंधित संस्थांना देतात, यापुढे मात्र त्यात बदल करून तो ताजाच असेल, याची काळजी घेतली जाणार आहे.\nया सर्व बदलांचे स्वागत यासाठी केले पाहिजे की सुरक्षित आणि आनंदी बँकिंग ही आजच्या काळाची गरज आहे. ती करताना बदलाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतात तंत्रज्ञान आणि अकुशल मनुष्यबळाच्या काही मर्यादा होत्या. मात्र गेले किमान १० वर्षे हे तंत्रज्ञान अधिक निर्दोष करण्याचे प्रयत्न झाले आणि ऑनलाईन व्यवहारांची विश्वासार्हता वाढीस लागली. भारतात आज कसेबसे ४२ ते ४५ टक्के नागरिक बँकिंग करतात. ही लाजीरवाणी टक्केवारी घेऊन बँकिंगचा विस्तार आपण करू शकणार नाही. बँकिंग सेवांचा विस्तार न करणे म्हणजे काळ्या पैशांची डबकी आणखी मोठी होऊ देणे. रोखीच्या व्यवहारांद्वारे करबुडवेगिरीला प्रोत्साहन देणे. तसेच स्वाभिमानी जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या पारदर्शकतेला नकार देणे. या सर्व नकारांचे होकारांत रूपांतर करण्याचा खात्रीचा मार्ग आहे तो बँकिंग अतिशय सुरक्षित आणि आनंदी करणे. त्यासाठी आपल्या देशात विशेष प्रयत्न सुरु आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.\nकसा निघेल काळा पैसा बाहेर \nआपल्या देशात गेले काही वर्षे काळ्या पैशांची चर्चा आहे. ही चर्चा आताच इतकी वाढली आहे कारण त्याचे अर्थव्यवस्थेतील प्रमाण जवळपास ७० टक्क्या...\nआनंदी जीवनाचे व्यवस्थापन कधी होईल अर्थसंकल्प \nमाणसाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हे सर्व जे फळलेले आणि फुललेले दिसते आहे, ते तर सर्व निसर्गाचेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांसाठीचे आ...\nदारिद्र्य निर्मुलनाचा खरा लढा ग्रामीण भारतातच\nदारिद्र्य निर्मूलनाचा लढा त्या ८० कोटींच्या श्रमाला किंमत दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पश्चिम बंगालसारख्या मागास राज्यातील खेड्यात बालप...\nमरणाचे स्मरण देणारे दिवस..\nमहाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील घटनांवरून मला संत एकनाथांच्या चरित्रातील एक गोष्ट आठवली. त्या गोष्टीचे नाव आहे ‘ मरणाचे स्मरण असावे ’ ...\nजन धन, जॅमची व्यवस्था आणखी सक्षम\nएकशे तीस लोकसंख्येचा देश व्यवस्थेत बांधण्यासाठी आणि संपत्तीचे वितरण शक्य करण्यासाठी जनधन आणि जॅमसारख्या व्यवस्था सक्षम कराव्या लागणार आह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/will-shtarughan-sinha-contest-against-pm-narendra-modi-from-varanasi/articleshow/66174760.cms", "date_download": "2018-12-15T22:00:33Z", "digest": "sha1:ACAEFEBOEMQT7CKRXTEODYQA7F4RAFUY", "length": 13110, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "shtarughan sinha: will shtarughan sinha contest against pm narendra modi from varanasi - Shatrughan Sinha: शत्रुघ्न सिन्हा मोदींविरोधात लढणार? | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nShatrughan Sinha: शत्रुघ्न सिन्हा मोदींविरोधात लढणार\nपक्षशिस्त मोडून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्यानं टीकेची धार धरणारे भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा हे आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याच्या विचारात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ते वाराणसी मतदारसंघातून मोदींच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षानं त्यांना उमेदवारी देण्याची तयारी केल्याचंही समजतं.\nShatrughan Sinha: शत्रुघ्न सिन्हा मोदींविरोधात लढणार\nपक्षशिस्त मोडून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्यानं टीकेची धार धरणारे भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा हे आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याच्या विचारात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ते वाराणसी मतदारसंघातून मोदींच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षानं त्यांना उमेदवारी देण्याची तयारी केल्याचंही समजतं.\nभाजपमधील लालकृष्ण आडवाणी गटातले समजले जाणारे सिन्हा हे मोदींच्या कार्यकाळात पूर्णत: अडगळीत पडले आहेत. सरकारमध्ये वा पक्ष संघटनेत कुठलेही स्थान नसल्यानं सिन्हा सध्याच्या नेतृत्वावर सुरुवातीपासूनच कमालीचे नाराज आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते सतत सरकारला अडचणीत आणणारी वक्तव्ये करत आहेत. मात्र, त्यांची दखलही घेतली जात नसल्यानं ते आता पक्षाविरोधात उघड बंड करण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. त्यासाठी त्यांनी भाजप विरोधकांच्या भेटीगाठींचा सपाटा लावला आहे.\nनुकतीच त्यांनी भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांच्यासह लखनऊमधील समाजवादी पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त सपानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर कडाडून टीका केली. त्यामुळं त्यांच्या सपा प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं आहे. सपाच्या नेत्यांनीही यास सूचक दुजोरा दिला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडल्यास समाजवादी पक्ष त्यांना वाराणसी मतदारसंघातून तिकीट देऊ शकतो, असं काही नेत्यांनी म्हटलं आहे.\nशत्रुघ्न सिन्हा हे कायस्थ समाजाचे आहेत. वाराणसीत कायस्थ समाजाची लोकसंख्या मोठी आहे. शिवाय, सिन्हा हे अभिनेते म्हणूनही लोकप्रिय आहेत. त्या लोकप्रियतेचा फायदा निवडणुकीत त्यांना होऊ शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. गुजरातमध्ये यूपी, बिहारींवर होणाऱ्या हल्ल्यांचं भांडवलही मोदींच्या विरोधात लढताना सिन्हा यांच्या कामी येऊ शकतं, असंही बोललं जात आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nShatrughan Sinha: शत्रुघ्न सिन्हा मोदींविरोधात लढणार\nAnil Ambani: काँग्रेसनं अंबानींना काय दिले\nCJI गोगोईंनी केलेल्या न्यायमूर्तींच्या सुट्ट्या रद्द...\nनेत्यांनो, विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करा; काँग्रेसचे फर्मान...\n#Metoo: आलोकनाथबद्दल माहीत होतं: रेणुका शहाणे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-feng-shui", "date_download": "2018-12-15T20:21:02Z", "digest": "sha1:44XOPNBEBMRJGNXMQENMFFUYNQUGOTPO", "length": 12248, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भविष्य | राशिफल | ज्योतिष्य | फेंगशुई | वास्तू | Astrology in Marathi | Jyotish | Fengsui", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफेंगशुईमधील गायीला स्थापित केल्याने मिळते गुणवान संतानं\nघरात नक्की असाव्या या 3 वस्तू, कोणीही श्रीमंत होण्यापासून थांबवू शकणार नाही\nदिवस-रात्र मेहनत केल्यानंतरही यश हाती लागत नाही परंतू अनेक लोकं असे आहेत जी मेहनत कमी करतात तरी भाग्य त्याचं साथ देतं ...\nहात हालवत असलेली लकी कॅट कश्या प्रकारे करते मदत...\nफेंगशुई शास्त्राप्रमाणे घरात लकी कॅट घर ठेवल्याने सुख-शांती, समृद्धी येते. कॅटचा हालत असलेला हात म्हणजे धनात वृद्धी आणि ...\nचिनी लोक घरात हे 5 उपाय करतात, म्हणून एवढे श्रीमंत असतात\nचिनी लोक बॉन्सायी बांबूचे झाड त्यांच्या घरी लावतात. फेंगशुईच्या विशेषज्ञांचे म्हणणे आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने ...\nफर्निचराशी निगडित ह्या 5 फेंगशुई टिप्स, वापर केल्याने मिळत धन, मान आणि सन्मान\nचिनी वास्तुशास्त्रात जीवनात प्रगती आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी बरेच उपाय सांगण्यात येतात. त्यामधून काही उपाय घर आणि ...\nघराच्या लिविंग रूममध्ये लावा क्रिस्टल बॉल, होईल धनलाभ\nफेंगशुईनुसार घरात क्रिस्टल बॉल्स लावल्याने नकारात्मक उर्जा बाहर जाते. असे मानले जाते की यामुळे आर्थिक तंगी देखील दूर ...\nफेंगशुई : या उपायांद्वारे तुम्ही मिळवा चांगले आरोग्य\nस्वस्थ शरीराला सर्वात मोठा खजिना मानन्यात आला आहे. घरात जर कोणी आजारी असेल किंवा आरोग्य विषयक कुठला त्रास होत असेल\n6 प्रकारचे असतात लाफिंग बुद्धा, जशी मनोकामना त्याप्रमाणे ठेवा मूर्ती\nचिनी वास्तुशास्त्रात फेंगशुईमध्ये लॉफिंग बुद्धाला फारच शुभ मानले जाते. लॉफिंग बुद्धाला घरात ठेवल्याने सुख समृद्धी आणि ...\nफेंगशुईत जपानी मांजर इतकी लकी का मानली जाते, जाणून घ्या पूर्ण कथा\nएकी कडे जेथे भारतात मांजरीला अपशकुन मानले जाते तसेच फेंगशुईमध्ये जपानी मांजरीला सुख-शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले ...\nघरात पैशे आणि उदंड आयुष्यसाठी या कोपर्‍यात लावाला फेंगशुईचा पौधा\nफेंगशुईत रोपांच्या संख्येचे विशेष महत्त्व असतो. चिनी फेंगशुई शास्त्रानुसार विषम संख्या असणारे पौधे लावल्याने घरात सुख ...\nघरात कासव कुठे ठेवायला हवे, जाणून घ्या शुभ संकेत\nफेंगशुई शास्त्राप्रमाणे घरात कासवाची उपस्थिती शुभ व लाभकारी मानली जाते. कासव मनात शांती आणि जीवनात धन आणण्यात मदत करतं. ...\nमिठाने दूर करा नकारात्मकता\nफेंगशुईप्रमाणे घरातील नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी मीठ हे सर्वात उत्तम वस्तू ठरेल.\nदुर्दैव पिच्छा सोडत नसेल तर हा उपाय अमलात आणा\nदुर्दैव पिच्छा सोडत नसेल आणि काम बनण्याऐवजी बिघडत असतील तर ज्योतिषानुसार याचे कारण आपले मंगल, बुध आणि राहू अशुभ असणे ...\nविंड चाइमच्या खालून जाऊ नये\nफेंगशुईप्रमाणे काही नियम पाळून घरात सुख- समृद्धी नांदू शकते. त्याप्रमाणेच घरात विंड चाइम लावणे उत्तम मानले गेले आहे. ...\nघरात लावली असेल विंड चाइम तर त्याच्याखालून जाऊ नये\nफेंगशुईत काही नियम सांगण्यात आले आहे ज्याने तुम्ही घरात सुख समृद्धी आणू शकता. त्यानुसार घरात विंड चाइम लावणे फारच उत्तम ...\nव्यापारात येत असेल अडचण तर घरात ठेवा ही खास वस्तू\nजीवनात सर्वांनाच यश आणि प्रगती हवी असते. त्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत देखील करता तरी देखील तुम्हाला भरपूर यश मिळत नाही\nफ्लॅट खरेदी करत असाल तर चुकूनही या मजल्यावर घेऊ नका\nनोकरी इत्यादीच्या चकरांमध्ये जास्त करून लोक आपल्या घरापासून दूर राहतात. आणि जास्त करून लोक फ्लॅटमध्ये राहणे\nफेंगशुई: अशी असावी लहान मुलांची खोली\nफेंगशुईनुसार असे म्हटले जाते की मुलांच्या खोलीत वस्तूंना अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायला पाहिजे ज्याने तेथे पॉझिटिव्ह ...\nपैसा ओढतो हा पौधा, आजच आणा घरी\nतसे त��� पैसे कमावण्यासाठी सर्वजण जिवापाड मेहनत करतात, पण बर्‍याच वेळा असे देखील होते की एवढी मेहनत करूनही घरात पैसे येत ...\nलकी बांबू - उन्नतीचे प्रतीक\nवेबदुनिया| बुधवार,ऑगस्ट 30, 2017\nघर व कार्यालयाची सजावट करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची शोभेची फुलझाडे उपलब्ध आहेत. त्यात 'लकी' बांबूला महत्त्वाचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/weblinks?l=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-12-15T20:54:17Z", "digest": "sha1:JFXK3JYBHFPQDP5CAXTILUY3RDRTQXRW", "length": 6670, "nlines": 144, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome Web Links मराठी साहित्य\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_676.html", "date_download": "2018-12-15T20:18:07Z", "digest": "sha1:NDCKDJAQ6B6BXOQD66TSW63JQA32CZE2", "length": 8687, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "रयत शिक्षण संस्थेच्यावतीने शिक्षकांसाठी प्राचार्या सौ.गीता गिल्डा यांचे मार्गदर्शन. | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही प��्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nरयत शिक्षण संस्थेच्यावतीने शिक्षकांसाठी प्राचार्या सौ.गीता गिल्डा यांचे मार्गदर्शन.\nनगर - इंग्रजी विषयी गोडी निर्माण करून ,साध्या सोप्या पद्धतीने चलचित्र स्वरूपात इंग्रजी भाषेचे ज्ञान व प्रशिक्षण विदयार्थ्यांना दिले तर त्याचे उत्तम परिणाम मिळतात.तसेच ज्या पालकांना इंग्रजी विषयी जास्त ज्ञान नाही त्यांना कशा प्रकारे ज्ञान देता येईल याचा विचार करून पालक ,शिक्षक व विदयार्थी यांच्यात सुसंवाद निर्माण करणारे नवे धोरण स्वीकारावे आसे आवाहन प्राचार्या सौ.गीता गिल्डा यांनी केले.\nरयत शिक्षण संस्थेच्यावतीने पूर्व प्राथमिक व प्रार्थमिक शिक्षकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरतर्फे ‘हसत खेळत इंग्रजी शिक्षण’ या विषयावर क्लबच्या अध्यक्षा व रामकृष्ण फौंडेशनच्या शाळा व कॉलेजच्या प्राचार्या सौ.गीता गिल्डा यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी अध्यक्षा सौ. मधुबाला चोरडिया,मीनाताई जगधने,लंके सरउपस्थित होते.\nसेमी व इंग्रजी माध्यमातील विदयार्थी,पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय व समस्या या विषयी बोलताना सौ. गिल्डा म्हणाल्या कि, छोट्या छोट्या साधनांचा वापर करून हसत खेळत इंग्रजी भाषा शिकविता येते,मुलांचा कल पाहून त्यांना चित्र व चलचित्रांच्या माध्यमांचा वापर करून कमी वेळात इंग्रजी विषयी गोडी वाढविता येईल ,त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान,अर्थात डिजिटल वर्गांचा वापर करण्याची गरज व्यक्त केली. या कार्यशाळेस श्रीरामपूर,राहता,राहुरी,श्रीगोंदा,जामखेड मधील शिक्षक सहभागी झाले होते.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल��याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/620082", "date_download": "2018-12-15T21:06:09Z", "digest": "sha1:IOCJZ23LP7DHK2DY5374JLMJ54UJ75AO", "length": 5830, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जखमी नदालला एटीपी स्पर्धा हुकणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » जखमी नदालला एटीपी स्पर्धा हुकणार\nजखमी नदालला एटीपी स्पर्धा हुकणार\nस्पेनचा टॉफ सीडेड टेनिसपटू राफेल नदालला दुखापत झाल्याने त्याला एटीपी टूरवरील काही स्पर्धांना मुकावे लागणार आहे. एटीपी टूरवरील आशियाई टप्प्यात आपण सहभागी होवू शकणार नाही, असे नदालने सांगितले.\nअलिकडेच सर्बियाच्या जोकोव्हिकने अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. आता एटीपीच्या मानांकनात जोकोव्हिककडून नदालच्या अग्रस्थानाला धोका निर्माण होवू शकतो. अमेरिकन टेनिस स्पर्धेत खेळताना नदालच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोविरूद्धच्या उपांत्य लढतीत नदालला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले होते. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सर्बियाच्या जोकोव्हिकने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. जोकोव्हिकचे हे अमेरिकन टेनिस स्पर्धेतील दुसरे विजेतेपद आहे. या कामगिरीमुळे एटीपीच्या मानांकनात जोकोव्हिकने तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे. नदाल पहिल्या, फेडरर दुसऱया तर जोकोव्हिक तिसऱया स्थानावर आहे. दुखापतीमुळे नदालला पुढील महिन्यात बिजिंग आणि शांघाय येथे होणाऱया एटीपी स्पर्धांना मुकावे लागणार आहे.\nपोर्तुगाल-चिली आज उपांत्य फेरीत आमनेसामने\nकोहलीला मागे टाकत डिव्हिलीयर्स पुन्हा अग्रस्थानी\nजर्मनी-स्पेन, रशिया-ब��राझील लढती आज\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/chala-hawa-dya-will-stop-for-timebeing-273842.html", "date_download": "2018-12-15T20:22:06Z", "digest": "sha1:VZARZMOUCCCBNZIJMSCOCDK7GUWSGNLN", "length": 11838, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'चला हवा येऊ द्या'ची रजा", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\n'चला हवा येऊ द्या'ची रजा\nकसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली तीन वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा चला हवा येऊ द्या या शोने प्रेक्षकांची रजा घेतलीय.\n08 नोव्हेंबर : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली तीन वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा चला हवा येऊ द्या या शोने प्रेक्षकांची रजा घेतलीय. मंगळवारी या शोचा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला. त्यामुळे थुकरटवाडी गावातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, निलेश साबळे ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवार रात्री 9.30 च्या ठोक्याला आपल्याला भेटणार नाहीत.\nमंगळवारच्या भागात कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने स्वतःच आता थोडंसं थांबण्याची वेळ आल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या जागी 'हम तो तेरे आशिक है' ही नवी मालिका आपल्याला पहायला मिळेल.\n'चला हवा येऊ द्या'नं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या शोचे दौरे राज्यात आणि परदेशातही झालेत. त्यामुळे प्रेक्षकांना या शोचा पुन्हा एकदा इंतजार आहेच.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजे��्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\n'केसरी'मध्ये बहरणार अक्षय-परिणितीचा रोमान्स\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T21:52:12Z", "digest": "sha1:AMJVSJJM6Y47TWUL4EAHT6JPDKAUGNYF", "length": 7485, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाहा कालिफोर्निया - विकिपीडिया", "raw_content": "\n(बाशा कालिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)\nबाशा कालिफोर्नियाचे मेक्सिको देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७१,४४६ चौ. किमी (२७,५८५ चौ. मैल)\nघनता ४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)\nबाशा कालिफोर्निया (स्पॅनिश: Baja California; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या वायव्य भागात बाशा कालिफोर्निया द्वीपकल्पावर वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला अमेरिकेचे अ‍ॅरिझोना राज्य, कॅलिफोर्नियाचे आखात व सोनोरा राज्य, उत्तरेला अमेरिकेचे कॅलिफोर्निया राज्य, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर दक्षिणेला बाशा कालिफोर्निया सुर हे राज्य आहेत. मेहिकाली ही बाशा कालिफोर्नियाची राजधानी तर तिहुआना हे सर्वात मोठे शहर आहे.\nबाशा कालिफोर्निया राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअग्वासकाल्येंतेस · इदाल्गो · कांपेचे · किंताना रो · कोआविला · कोलिमा · केरेतारो · ग्वानाह्वातो · गेरेरो · च्यापास · चिवावा · ताबास्को · तामौलिपास · त्लास्काला · दुरांगो · नायारित · नुएव्हो लेओन · बेराक्रुथ · पेब्ला · बाहा कालिफोर्निया · बाहा कालिफोर्निया सुर · मिचोआकान · मेहिको · मोरेलोस · युकातान · वाशाका · हालिस्को · सा��ातेकास · सान लुइस पोतोसी · सिनालोआ · सोनोरा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/vidarbha-card-legislature-winter-session-21605", "date_download": "2018-12-15T21:20:26Z", "digest": "sha1:RHPRZVHDPF7ABYISX6I4ENFUXOGUGHP3", "length": 13143, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidarbha card at Legislature winter session वेगळ्या विदर्भावरून विरोधकांचा सभात्याग | eSakal", "raw_content": "\nवेगळ्या विदर्भावरून विरोधकांचा सभात्याग\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nनागपूर - वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन देऊन जनतेकडून मते लाटली. आता वेगळ्या विदर्भाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला. वेगळ्या विदर्भाबाबत सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केली, असा आरोपही विरोधकांनी केला.\nनागपूर - वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन देऊन जनतेकडून मते लाटली. आता वेगळ्या विदर्भाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला. वेगळ्या विदर्भाबाबत सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केली, असा आरोपही विरोधकांनी केला.\nसत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार हल्ला केला. निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भाची भाषा केली होती. सरकारमध्ये येताच भाषा बदलली, वेगळ्या विदर्भावर आता चर्चा करायला लागले. विदर्भाबाबत धोरण काय असा प्रश्‍न विखे पाटील यांनी उपस्थित केला. विदर्भाच्या निर्मितीबाबत सरकारची भूमिका काय आहे, याबाबत खुलासा होण्याची गरज आहे. वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट करण्याऐवजी चर्चा केली जात आहे. निवडणुकीत केवळ मते घेण्यासाठीच वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन दिले होते काय असा प्रश्‍न विखे पाटील यांनी उपस्थित केला. विदर्भाच्या निर्मितीबाबत सरकारची भूमिका काय आहे, याबाबत खुलासा होण्याची गरज आहे. वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट करण्याऐवजी चर्चा केली जात आहे. निवडणुकीत केवळ मते घेण्यासाठीच वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन दिले होते काय सरकार लोकांना फसवित आहे, असा आरोप त्यांनी केला. वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आणण्याची गरज आहे. परंतु, येथे फक्त चर्चा होत असून या चर्चेदरम्यान, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासीमंत्री गैरहजर आहेत. कुठे नेऊन ठेवला विदर्भ माझा, असे आता जनता विचारत आहे. विदर्भाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही, असे नमूद करीत विरोधकांनी एकत्र येऊन सरकारचा निषेध नोंदविला. या वेळी सर्वच सदस्यांनी विधानसभाध्यक्षांच्या आसनापुढे एकत्र येऊन घोषणाबाजी केली. आम्ही या सरकारचा निषेध नोंदवित असून सभात्याग करीत असल्याचे सांगून विरोधी बाकावरील सर्व सदस्य बाहेर पडले.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच��या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/kathakathan-by-suhas-pethe-sunday-holiday-1485153/", "date_download": "2018-12-15T20:53:46Z", "digest": "sha1:XENQNDTUWYSCDIK3C6HJ5UILYWJRBTFZ", "length": 24984, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kathakathan by Suhas Pethe sunday holiday | अंतर..! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nअसं का होत असावं, की मित्राचं पाच किलोमीटरवरचं घर\nअसं का होत असावं, की मित्राचं पाच किलोमीटरवरचं घर, आपण सहज जाऊन येऊ, असं वाटतं आणि पत्नीच्या भावाचं दोन किलोमीटरवरचं घर मात्र केवढा तरी वळसा वाटतो ऑफिसमधल्या मित्राचं लग्न असलेलं कार्यालय, ‘अगदी दोन’ किलोमीटरवर वाटतं ऑफिसमधल्या मित्राचं लग्न असलेलं कार्यालय, ‘अगदी दोन’ किलोमीटरवर वाटतं पण तेच पत्नीच्या ऑफिसमधल्या कुणाचं लग्न असलेलं, अध्र्या किलोमीटरवरचं कार्यालयसुद्धा लांऽब वाटतं. हे घरात होतं, ऑफिसमध्ये होतं, नातेवाईकांच्यात होतं, मित्रामित्रांत, मत्रिणींच्यात होतं. मूळ भौगोलिक अंतरं तीच असून, ‘तसं’ का वाटतं पण तेच पत्नीच्या ऑफिसमधल्या कुणाचं लग्न असलेलं, अध्र्या किलोमीटरवरचं कार्यालयसुद्धा लांऽब वाटतं. हे घरात होतं, ऑफिसमध्ये होतं, नातेवाईकांच्यात होतं, मित्रामित्रांत, मत्रिणींच्यात होतं. मूळ भौगोलिक अंतरं तीच असून, ‘तसं’ का वाटतं\nरविवारचा दिवस. सर्वाना सुट्टी असल्यामुळं मुलांना उठवण्याची, शाळेत पाठवण्याची गडबड नाही. एरवी स्वयंपाकघरात चहा-कॉफीपुरता वेळ देऊन पटकन आवरायला जावं लागतं, तेही आज नाही. त्यामुळं उशिरा उठून, कॉफीचे कप हातात नुसतेच घेऊन, पती-पत्नीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. आठवडय़ाभरात गडबडीमुळं राहून गेलेला नव्या वस्तूच्या खरेदीचा विषय. ती आणायला आज मुहूर्त मिळेल यावर एकमत झालं. आज लवकर बाहेर पडून वस्तूची पुन्हा एकदा चौकशी करू, वाटलं तर अजून पाहू. ती केव्हा घरपोच होईल याची चौ���शी करून संध्याकाळपर्यंत परतू. असा सगळा संवाद उत्साहानं, एकमतानं ठरत ठरत चाललेला होता. त्यातच संध्याकाळपर्यंत घरी परतलं तर चालणार असेल, तर मग घरच्या नाश्त्याला, स्वयंपाकाला सुट्टी देऊन, बाहेर जेवूनच घरी परतू, हेही ठरलं.\nइतक्यात दरवाजावरची बेल वाजली. दोघांनी एकमेकांकडं बघितलं. चटकन उठून दार उघडायला जाणाऱ्या पतीला पत्नीनं खुणेनंच थांबवलं. इतका वेळ एकमनानं, समरसपणे चाललेल्या संवादाला ब्रेक लागला. पत्नीनं हळू आवाजात सांगितलं, ‘आज तरी काही लगेच उठून दरवाजा उघडायला जाऊ नका. बेल कुणाची आहे, ते मला माहितीच आहे.’ त्यालाही हे माहीत होतं, ती शेजारच्या काकांची असणार. त्यांचं तसं काही कामही नसणार. ते येणार, वृत्तपत्र वाचणार, गप्पा मारणार, मग पत्नीच्या मूडनुसार चहा किंवा चहा-नाश्ता दोन्हीही मिळणार.\nआत्ताही तिच्या चेहऱ्यावर तेच भाव होते, ‘आत्ता तरी लगेच काही जाऊ नका. आज रविवार आहे, उठलो नाही, म्हणून ते परत जातील. असं काही कुठून लांब अंतरावरून ते आलेत का िभतीपलीकडं तर ते राहतात. येतील पुन्हा तासाभरानं िभतीपलीकडं तर ते राहतात. येतील पुन्हा तासाभरानं’ सकाळी उठल्यापासून एकमनानं आणि सोबतीनं चाललेली गाडी आता अडखळली होती. त्याला वाटत होतं, जाऊ दे, आपले एके काळचे ऑफिसमधले साहेब आहेत, शेजारी आहेत. ते निवृत्त आहेत, हे खरं. पण म्हणून दारसुद्धा उघडू नये, हे योग्य नाही. आपली गडबड असेल तर बोलणं उरकतं घ्यावं, सांगावं. त्याला अनुभवानं हेही माहीत होतं, हे सारं तिला सांगून काही पटणार नाही. पुन्हा शब्दानं शब्द वाढणार. ती म्हणणार, तुम्हाला हे सांगणं जमणार नाही. सुट्टीचा दिवस म्हणून ते काही समजून लवकर हलणार नाहीत. एकदा चहापाणी मागं लागलं, की पुढचा सबंध सुट्टीचा दिवस ‘असाच’ जाणार.. पण त्याची पावलं दाराकडे वळलीच आणि तिची कट्टय़ाकडं’ सकाळी उठल्यापासून एकमनानं आणि सोबतीनं चाललेली गाडी आता अडखळली होती. त्याला वाटत होतं, जाऊ दे, आपले एके काळचे ऑफिसमधले साहेब आहेत, शेजारी आहेत. ते निवृत्त आहेत, हे खरं. पण म्हणून दारसुद्धा उघडू नये, हे योग्य नाही. आपली गडबड असेल तर बोलणं उरकतं घ्यावं, सांगावं. त्याला अनुभवानं हेही माहीत होतं, हे सारं तिला सांगून काही पटणार नाही. पुन्हा शब्दानं शब्द वाढणार. ती म्हणणार, तुम्हाला हे सांगणं जमणार नाही. सुट्टीचा दिवस म्हणून ते काही समजून लवकर ह���णार नाहीत. एकदा चहापाणी मागं लागलं, की पुढचा सबंध सुट्टीचा दिवस ‘असाच’ जाणार.. पण त्याची पावलं दाराकडे वळलीच आणि तिची कट्टय़ाकडं दोघंही त्या अर्थानं घरातच होते. तो बाहेर गेल्यामुळं फार झालं तर पाच-दहा फुटांवर, पण मनातलं अंतर मात्र शेदोनशे फूट लांब गेलं होतं..\nहा तसा छोटासा, कधीही, कुठंही घडणारा प्रसंग आहे. वास्तविक पाहाता, आपल्याला लहानपणापासून ‘अंतर’ शब्द दोन ठिकाणांमधलं भौगोलिक अंतर या अर्थानं परिचित आहे. शाळा एक फर्लागभर अंतरावर असली आणि ती नावडती असली, तर ते अंतर मुलांना चालायला जड जातं, खूप वाटतं. इतर मुलं किती अंतरावरून येतात- असलं काही सांगून फारसा उपयोग होत नाही. त्यामुळं आईवडिलांना या फर्लागभर अंतरावरच्या शाळेतसुद्धा मुलांना गाडीवरून सोडावं-आणावं लागतं.\nआपल्याला विरंगुळ्यासाठी कुठं चार-आठ दिवस बदल म्हणून, कौटुंबिक सहल म्हणून जायचं असेल, तर उलट मनुष्य जवळच्या अंतरावरचं ठिकाण शोधण्यापेक्षा आधी दूरच्या अंतरावरचं, चांगलं ठिकाण निवडतो. एरवी कामासाठी जवळच्या ठिकाणाच्या शोधात असलेला माणूस असल्या बाबतीत मात्र अधिक लांबचं अंतर निवडतो असं आढळेल.\nघरातून कार्यालयात जायचं असेल किंवा असं सहल म्हणून कुठं शेकडो मल जायचं असेल कुठल्या तरी मार्गानं त्या त्या अंतरावरच्या ठिकाणी जायला लागणारा वेळ मात्र, कमीत कमी करण्याचा माणसाला प्रयत्न असतो. एखाद्या दुचाकीपासून विमानापर्यंत, त्या त्या अंतराप्रमाणं आपली वेळेची बचत करण्याची गरज, आर्थिक कुवत- याप्रमाणं मनुष्य वाहनांचे पर्याय काढतो. रेल्वेनं दोन दिवस चालणारा, प्रवास विमानानं दोन तासांत संपवून, तो मोकळा होतो.\nयात तो आठ दिवसांचं-दोन दिवसांचं भौगोलिक अंतर दोन तासांवर आणीत नाही. पण त्या प्रवासाचा, वेळेचा त्रास वाचवून तो मात्र दोन तासांवर आणतो. इथं विचार करण्यासारखं हे आहे, की भौगोलिक अंतर हे तर तेवढंच राहाणार आहे. खेडी, गावं, शहरं सारे तितक्याच अंतरावर राहणार आहेत. आपल्याला आपल्या गरजांनुसार, त्या त्या गावी जावं-यावंही लागणार आहे. व्यवहार असो, कार्य असो, विरंगुळा असो की आणखी काही. मग अंतरात फरक करण्याचा प्रश्न तर येणार नाही. ते आहे तसंच स्वीकारावं लागतं. उरतो पर्याय, तो आपण पाहिला तसा वेळ-त्रास कमी करणाऱ्या वाहनाचा. तेही तसं मर्यादितच असतं.\nमग असं का होत असावं, की आपल्या जिवलग मित���राचं पाच किलोमीटरवरचं घर, आपण जाता-येता सहज जाऊन येऊ, असं वाटतं आणि पत्नीच्या भावाचं दोन किलोमीटरवरचं घर म्हणजे, मात्र केवढा तरी वळसा वाटतो पुढच्या रविवारी गेलं तर नाही का चालणार, असं का म्हणावंसं वाटतं पुढच्या रविवारी गेलं तर नाही का चालणार, असं का म्हणावंसं वाटतं बरं, हे एवढय़ा बाबतीतच होतं असं नाही. आपल्या ऑफिसमधल्या जवळच्या मित्राचं लग्न असलेलं कार्यालय, हे इथं ‘अगदी दोन’ किलोमीटरवर आहे, असं नकळत वाटतं बरं, हे एवढय़ा बाबतीतच होतं असं नाही. आपल्या ऑफिसमधल्या जवळच्या मित्राचं लग्न असलेलं कार्यालय, हे इथं ‘अगदी दोन’ किलोमीटरवर आहे, असं नकळत वाटतं त्यात काही मोठं अंतर आहे, असंसुद्धा वाटत नाही. पण तेच पत्नीच्या ऑफिसमधल्या कुणाचं लग्न असलेलं, अगदी अध्र्या किलोमीटरवरचं चौकातलं कार्यालयसुद्धा लांऽब वाटतं. आता एवढं लांब कधी जायचं, मग तिथं गर्दी असणार, पार्किंगचा प्रश्न आहे, आपल्याला खूप वेळ होईल – असे, जवळजवळ ते जाणं रद्द करणारे, विचार मनात का येतात\nहे घरात होतं, ऑफिसमध्ये होतं, नातेवाईकांच्यात होतं, मित्रामित्रांत, मत्रिणींच्यात होतं. मूळ भौगोलिक अंतरं तीच असून, आता हे सोपं, सहज, जवळ, जाता जाता – ‘असं’ काही बाबतीत वाटणारं अंतर – एरवी मात्र कधी कधी, एवढय़ा लांब कुठं जायचं, गर्दी खूप असतं, जायला वेळ होईल, रस्ता कऽस्सला आहे – असं तेच अंतर, ‘तसं’ का वाटतं उघड आहे की, आता असं वाटणं भौगोलिक अंतरांवर नाही. कारण ती तर तशीही बदलता येत नाहीतच. दुचाकी, चारचाकी, रेल्वे, विमान – असे अंतरं गाठायला लागणारा वेळ आणि त्या अर्थानं अंतरं कमी करणारे वाहनांचे आपण मार्ग काढले, त्याचा उपयोगही करतो. पण त्यापलीकडची तशी अजून काही विद्या, क्षमता आपल्याजवळ आहे. ती म्हणजे आपुलकी, आत्मीयता, प्रेम\nती असली, वापरली, तर तीच अंतरं एका वेगळ्या अर्थानं कमी करण्याचं सामथ्र्य त्यात आहे. उलट त्यांचा अभाव असला – दुरावा, संबंधातला कोरडेपणा – अशा गोष्टी असल्या, की तीच अंतरं वेगळ्या अर्थानं वाढवण्याचं आणि त्रासदायक करण्याचं सामथ्र्यही या मनाच्या क्षमतांत आहे. आपल्याला त्या क्षमतांची जाणीव नसली, तरी त्या आपल्या आपल्या पद्धतीनं काम करीतच असतात. म्हणून सुरुवातीला म्हटलं तसं, सुट्टीच्या सकाळचा, आणायच्या वस्तूतल्या एकमताचा आनंद होता, तोपर्यंत हे मानसिक अंतर नव्हतं. असं अंतर नसतं तेव्हा आनंद असतो, तोही होता. पण एकदा बेल वाजण्याचं निमित्त झाल्यावर विचारांत, करायच्या कृतींत, मतांत – अंतर वाढत चालल्यावर, हाच आनंद कमी होत गेला. हे कसं आणि का घडतं, याची जाणीव नसली, तर मन आपला उद्योग नकळत करीत राहातं आणि सुट्टीचा सगळा दिवसही वाईट घालवू शकतं.\nम्हणून आपल्याच हितासाठी, आनंदासाठी हे ओळखून राहावं, की भौगोलिक अंतर कायम राहातं, ते अंतर गाठायला लागणारा वेळ, शक्य असेल तेवढं अधिक चांगलं वाहन वापरून, कमी करता येतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतर कायम असलं, वाहन कुठलंही असलं तरी निरपेक्ष स्नेहानं, आपुलकीनं, प्रेमानं कुठलंही अंतर, कितीही कमी करता येतं आणि जितकं कमी करता येईल, तेवढा आनंद वाढत जातो\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/601174", "date_download": "2018-12-15T21:14:17Z", "digest": "sha1:5ZGAQHAQPDC5J55433UGLU2PBM3XK23F", "length": 10977, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एका कलाकाराचा 31 दिवसांचा प्रवास - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » एका कलाकाराचा 31 दिवसांचा प्रवास\nएका कलाकाराचा 31 दिवसांचा प्रवास\nहोम स्वीट होमच्या फर्स्ट लूकमध्ये शहरातील प्रशस्त इम��रतीमधील आणि गावातील एका जुन्या धाटणीचे घर दिसत आहे. त्याच्या सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची घराचे वर्णन करणारी सुंदर कविता आहे ती सुद्धा त्यांच्याच आवाजात कवितेत घर, आसपासचे दरी डोंगर, घराचा उंबरठा, अंगण, सभोवतालची हिरवळ, त्रिकोणी छप्पर, काटेरी कुंपण असे सहज सुचणारे साधे- सोपे शब्द मनाला अलगद भिडणारे आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाचे निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर, विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले असून दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात कोणते कलाकार आहेत आणि या चित्रपटामध्ये नक्की काय आहे आणि या चित्रपटामध्ये नक्की काय आहे हे जाणून घेण्याविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे. घर आणि त्याचे घरपण हे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातील एका घराची प्रतिमा दडलेली असते. कुणाला घर म्हणून प्रशस्त इमारतीमध्ये फ्लॅट हवा असतो, तर कुणाला घरासमोर अंगण हवं असतं. घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे होम स्वीट होम असतं. होम स्वीट होम हा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.\nएका कलाकाराचा 31 दिवसांचा प्रवास\n, अशा अनेक गोष्टी चित्रपटाचं शीर्षक ऐकताच क्षणी मनात येतात. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी एस बाबू निर्मित, उमेश जंगम लिखित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित 31 दिवस चित्रपट येत्या 20 जुलै 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाची उत्कंठा वाढवणाऱया या ट्रेलरमध्ये अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल हे अनोखं त्रिकूट प्रेक्षकांना पाहायला मिळणार.\nया चित्रपटाची कथा मकरंद आणि त्याच्या कला क्षेत्राशी निगडीत असलेल्या स्वप्नाविषयी आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा स्वप्नांचा पाठलाग करताना कितीही मोठय़ा अडचणी आल्या तरीही न कोलमडता निर्धाराने पुढे जाणारा हा तरुण आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्याचबरोबर पदार्पणात पहिला चित्रपट करताना तो एंटरटेनिंग असण्यासोबत मोटिव्हेशनल देखील अ���ावा अशी धारणा दिग्दर्शक आशिष भेलकर यांची आहे. बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा आणि रेमो डिसुझा यांच्या चित्रपटांचे सहदिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करून आता मराठीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. 31 दिवस चित्रपटात राजू खेर, विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे आणि नितीन जाधव यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा उमेश जंगम, छायांकन अनिकेत खंडागळे, संकलन देवेंद्र मुरुडेश्वर, नफत्य दिग्दर्शक वफषाली चव्हाण, स्टंट डिरेक्शन रोहित शेट्टी फेम सुनील रॉड्रिक्स यांनी केलं आहे. मकरंदच्या स्वप्नांचा डोलारा असा काही कोसळतो की नव्याने काही सुरुवात होईल ही शक्यताच दाट काळोखात विरून जाते. मात्र, त्याच्या आयुष्यातील मुग्धा (मयुरी देशमुख) आणि मीरा (रीना अगरवाल) त्याच्या आधार बनतात. या चित्रपटाचं संगीत चिनार- महेश या प्रसिद्ध जोडीने दिलं आहे. गायक हर्षवर्धन वावरे, हृषिकेश रानडे, कीर्ती किल्लेदार आणि वैशाली माडे यांनी चित्रपटातील गाणी गायली असून गीतकार मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केली आहेत. बाहुबली चित्रपटात दाखवलेल्या केरळातील अथिरापल्ली धबधब्यावर पहिल्यांदाच या चित्रपटातील मन का असे… हे गाणं चित्रित झालं आहे.\nआदर्श-आनंदी यांच्या आवाजात मोरया तुझ्या नामाचा गजर\nजीवनाचा मंत्र सांगणारा फ्लिकर\nसिंबाचा ट्रेलर 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार\nएटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून फसवणूक सुरुच\nकाळय़ा पैशाप्रकरणी ईडीने जप्त केली मालमत्ता\nहुंचेनट्टी येथील चोरी प्रकरणाचा चार दिवसांत छडा\nबेळगाव-गोवा महामार्ग बंदचा पेच कायम\nअमेरिकेच्या न्यायालयाने ओबामाकेअरला ठरविले अवैध\nमिझोरामला मिळाले नवे सरकार\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://govexam.in/police-bharti-sample-paper-10/", "date_download": "2018-12-15T21:30:33Z", "digest": "sha1:N6N2RASSHF7FHBGPUIVZ72NLFOZWKVF4", "length": 15922, "nlines": 442, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti Sample Paper 10 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nएका घनाचे पृष्ट्फळ 54 चौ.से.मी.आहे,तर त्या घनाचे घनफळ किती\nरॉक गार्डन कोणत्या शहरात आहे\n‘सोलर इम्पल्स २’ ह्या सौर उर्जेवर चालणार्या स्वयंचलित विमानाची चाचणी नुकतीच कोणत्या देशात घेण्यात आली\n10 लिटर = किती पाव लिटर\n२०१४ ची हिंद केसरी स्पर्धा कोणी जिंकली\nया पैकी एकही नाही\nभारतातल्या पहिली महिला महापौर कोण आहे \nमहिलांच्या सुरक्षित प्रवासा साठी महिला चालक असणारी स्वतंत्र रेडिओ कॅब सेवा कोणत्या शहरात उपलब्ध होणार आहे\n____________ह्या प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग- वचन- पुरुषाप्रमाणे बदलते.\nमहाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी ______ स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत.\nराष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करण्यात येतो\nसंख्यामालेतील चुकीची संख्या ओळखा:- 1, 1, 2, 6, 24, 96, 720\n_____________येथे औरंगजेबाची कबर आहे.\n20 % चे 40 % किती होईल\nएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ.से.मी. आहे.त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 22 से.मी आहे,तर दुसरी किती\n1,260 रुपयास गाय घेतली.तिला घरी आणण्यासाठी 140 रु.खर्च आला.पुढे ती गाय विकली.त्यामुळे 15% नफा झाला.तर ती गाय केवढ्यास विकली.\nकोल्हापूर हे शहर __________ नदीच्या काठी बसले आहे.\nदेशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कोठे सुरु करण्यात येणार आहे\nभारतातील पहिल्या महिला डॉक्टर _______________ आहे\nमानवधिकार दिवस मानला जातो.\nजनगणना – २०११ नुसार महाराष्ट्राचे साक्षरता प्रमाण किती आहे \nगाविलगड किल्ला कुठे आहे \n‘भालजी पेंढारकर चित्रनगरी’ हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद __________ येथे आहे.\nकार्ले ब भाजे लेणी कुठल्या जिल्ह्यात आहे \nकोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल \nमहारष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला संबोधतात \nMODVAT कशाशी संबधित आहे\nआधुनिक मराठी कवितेचे जनक कोण \nभारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक _______________ आहेत.\nमहिला पोलिसांची संख्या खालीलपैकी कोठे सर्वाधिक आहे\nअंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय _________________ आहे .\nकर्नल जे. के. बजाज\nस्क्वाड्रन लिडर राकेश शर्मा\nसंख्यामालेतील चुकीची संख्या ओळखा :- 19, 26, 33, 46, 59, 74, 91\nसह्याद्रीच्या डोंगराळ भागात ___________ साठे आहेत\nनुकताच जगातील सर्वात उंच (२४० फुट) व सर्वात मोठा ध्वजस्तंभ कोठे उभारण्यात आला\nपहिला परमवीर चक्र विजेता-\nमाथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या जिल्ह्यात येत\n१ मे २०१५ पासून भारताने किती देशांना ई-टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे\nधरुरचा किल्ला महाराष्ट्रात कुठे आहे \nखासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते गाव दत्तक घेतले आहे\nभारताच्या हरितक्रांतीचे जनक -\nभारतातील पहिले “महिला संकट निवारण केंद्र” कोठे सुरु करण्यात आले\nगोल्डन गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे\nरजिस्टर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका – उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-deepa-ambekar-1653529/", "date_download": "2018-12-15T21:43:18Z", "digest": "sha1:NBOR3BGLXI2BZWYOQWFIACU3Q34AM2FQ", "length": 13354, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Deepa Ambekar | दीपा आंबेकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nआर्थिक स्थिती नाजूक असलेल्या व्यक्तींना न्याय मिळणे तसे कठीणच.\nआजच्या काळात आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या व्यक्तींना न्याय मिळणे तसे कठीणच. कारण वकिलांचे दामदुप्पट शुल्क, त्यानंतर तारखांमागून तारखा हे सगळे न परवडणारे गणित असते. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातही न्याय ही जणू श्रीमंतांची मक्तेदारी आहे. फार थोडे वकील गरजू अशिलांना मदत करण्याची मानवतावादी वृत्ती जोपासतात. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे एका मराठी मुलीने हेच काम अतिशय नेटाने पुढे नेऊन वंचित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यात वकिलीच्या पेशातून मदत केली. तिने व्यावसायिक वकिली तर केलीच, प�� समाजाचे देणे म्हणून अनेक गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. या मराठी मुलीचे नाव आहे दीपा आंबेकर. अलीकडेच तिची न्यूयॉर्क येथील फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.\nन्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश असा त्यांचा नावलौकिक आहे. दीपा या अमेरिकेत स्थायिक असलेल्या प्रज्ञा आणि सुधीर आंबेकर यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. दीपा यांचे लहानपण न्यू जर्सीत गेले. अन आर्बर येथील मिशिगन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर रूटगर्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ या संस्थेतून ज्युरिस डॉक्टर (जेडी) ही विधि शाखेतली पदवी घेतली. नंतर लीगल एड्स सोसायटीत त्यांनी वकील म्हणून काम केले. ओमेलवनी अ‍ॅण्ड मायर्स, असेंशुअर, अमेरिकॉर्पस, व्हिसा व्हॉल्युंटर्स या कंपन्यांसाठी त्यांनी वकिली केली. त्यांनी लीगल एड्स सोसायटीच्या माध्यमातून दोन हजार गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यात मदत केली. गरीब लोकांचे खटले त्यांनी विनाशुल्क लढवले. आठ वर्षे सरकारी वकील म्हणूनही काम केले. कायदेविषयक ज्ञानाची पुरेशी शिदोरी मिळाल्यानंतर त्यांनी न्यायाधीशपदासाठी अर्ज केला. तज्ज्ञांनी घेतलेल्या मुलाखती आणि चाचण्या या सोपस्कारानंतर त्यांची न्यूयॉर्कच्या महापौरांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली आहे. ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसा नाही अशा लोकांसाठी काम करणाऱ्या दीपा आंबेकर यांना समाजकार्याची आवड होती, त्यातूनच त्यांनी विधि आस्थापनातील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून लीगल एड्स सोसायटीत ७० टक्के कमी वेतन घेऊन काम सुरू केले. यातून त्यांनी गरिबांसाठी न्यायाचे दरवाजे खुले करून दिले. कथाकथनातही त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. आता न्यायदानातही त्यांच्या विस्तीर्ण जीवनानुभवाचे प्रतिबिंब पडणार आहे. त्याला मानवतेची किनार जरूर असेल यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_498.html", "date_download": "2018-12-15T20:36:55Z", "digest": "sha1:DAELICLH5CMCJOSIXIYXFXK5PILWL5DH", "length": 7627, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कुकडी प्रकल्पातील आवर्तन सोडण्यासाठी ठिय्या | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nकुकडी प्रकल्पातील आवर्तन सोडण्यासाठी ठिय्या\nकुकडी प्रकल्पातील बाराशे एमसीएफटी हक्काचे पाणी सीना धरणात सोडून, सीना धरणातून आवर्तन सोडण्यासाठी आज श्रीगोंदा याठिकाणी कार्यकारी अभियंता कुकडी प्रकल्प यांच्या कार्यालयांमध्ये कामबंद ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत भोसा खिंडीतून सीना धरणात व सीना धरणातून आवर्तन सोडणार नाही. तोपर्यंत आंदोलक उठणार नाही, अशा प्रकारचा निर्धार आंदोलकांनी केला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, मिलिंद बागल, प्रकाश कदम, मनोज खेडकर, श्रीमंत कदम, सुधीर फरताडे, अरुण शेटे, भाऊसाहेब जगदाळे, बंडू जगदाळे, दादा गायकवाड भारत काकडे, विनोद कदम, दत्तात्रय डूबल, प्रविण खेडकर, भास्कर जगदाळे, ज्योतीराम पन्हाळकर, किशोर कदम, बाबुराव खेडकर, गोकुळ वीरकर, सुरेश नवसरे, कांतीलाल लाड, शत्रुघ्न लाड, अण्णासाहेब जाधव, नवनाथ डुकरे, श्यामराव महानवर, बापूराव मेंगडे, बाळासाहेब गरडलाड कल्याण शेवाळे, विठ्ठल नवसरे, जालिंदर नवसरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/freedom-fighter-gangaprasad-agarwal-passes-away/articleshow/66164436.cms", "date_download": "2018-12-15T22:08:54Z", "digest": "sha1:G25ECYRLYRJWLZGJXPS5ADAHCTE42WPA", "length": 10065, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "gangaprasad agarwal: freedom fighter gangaprasad agarwal passes away - गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nगंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन\nहैदराबाद मुक्ती संग्राम आंदोलनातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदय परंपरेचे अग्रणी म्हणून ओळखले जाणारे डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे आज वसमत (जि. हिंगोली) येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.\nगंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन\nहैदराबाद मुक्ती संग्राम आंदोलनातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदय परंपरेचे अग्रणी म्हणून ओळखले जाणारे डॉ. गंगाप्��साद अग्रवाल यांचे आज वसमत (जि. हिंगोली) येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.\nवसमत येथे १९२३ मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतले व त्यानंतर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. याच दरम्यान त्यांच्यावर महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव निर्माण झाला होता.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:हैदराबाद मुक्ती संग्राम|स्वातंत्र्यसैनिक|डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल|gangaprasad agarwal|Freedom fighter\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन...\nसिटी बससाठी एस. टी. महामंडळासोबत करार...\nभगवानबाबांच्या जन्मगावी दसरा मेळावा...\nनवरात्र उत्सावानिमित्त कार्यशाळांचे आयोजन...\nकॅन्सरच्या जनजागरणासाठी ‘स्त्रीरोग’कडून पोस्टर प्रदर्शन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-15T20:13:01Z", "digest": "sha1:OCV5TCW5HNW43GKT7JIOJ2YI67WLKI2H", "length": 14911, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बिहारमध्ये कार तलावात कोसळून स��ा चिमुरड्यांचा दुर्देवी मृत्यू | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळ��्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh बिहारमध्ये कार तलावात कोसळून सहा चिमुरड्यांचा दुर्देवी मृत्यू\nबिहारमध्ये कार तलावात कोसळून सहा चिमुरड्यांचा दुर्देवी मृत्यू\nपाटणा, दि. १९ (पीसीबी) – वऱ्हाडाची कार तलावात कोसळून बिहारमध्ये सहा चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झाडावर आदळून गाडी तलावात पडली.\nमिळालेल्या माहितीनुसार, कुर्साकाटामधील चिकनी गावात लग्न समारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांची कार डोरिया गावी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर आंबे तोडणाऱ्या लहान मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळून गाडी तलावात बुडाली. या अपघातात गाडीत असलेल्या दहापैकी सहा बालकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात ते चौदा वर्ष वयोगटातील चिमुरड्यांचा समावेश आहे. चौघा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nPrevious articleकैलास कदम आणि त्यांच्या गुंडांपासून माझ्या कुटुंबीयांना धोका – नगरसेविका गीता मंचरकर यांचा आरोप\nNext articleपुण्यातील हॉटेल व्यावसायिकाची विष प्राशन करुन आत्महत्या\n…यास��ठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nमध्य प्रदेशमध्ये भाजप पिछाडीवर; ११६ जागांवर काँग्रेस आघाडीवर\nधक्कादायक : भावानेच केला १० वर्षीच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार\nदोन मुलांना उपाशी ठेवून दिले चटके; भोसरीत सावत्र आई आणि वडिलांविरोधात...\nकमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपरराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर महिला पत्रकाराकडून लैंगिक शोषणाचा आरोप...\nआशियाई क्रीडा स्पर्धा; पी व्ही सिंधू रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87.html", "date_download": "2018-12-15T20:29:43Z", "digest": "sha1:YPGSL77ABHYZ4PUKDE7T26OMPUZVEA7D", "length": 20382, "nlines": 286, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | गर्दीतील धक्का बुक्कीने हेमा मालिनी जखमी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह ��िहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » गर्दीतील धक्का बुक्कीने हेमा मालिनी जखमी\nगर्दीतील धक्का बुक्कीने हेमा मालिनी जखमी\nश्रीनगर, [१२ डिसेंबर] – जम्मूच्या रेहरीमध्ये प्रचाराच्या रॅलीदरम्यान भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यानंतर त्याचे सर्व प्रचार दौरे रद्द करण्यात आले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार हेमा मालिनी मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मिर विधानसभा निवडणूकीसाठी प्रचार करत आहेत. याच प्रचारासाठी त्या जम्मूच्या रेहरी जिल्हयातील सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचल्या होत्या. हेमा यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. हेमा मालिनी लोकांमध्ये पोहोचताच लोकांनी धक्का बुक्की सुरू केली. यामुळे हेमा मालिनी जखमी झाल्या. गर्दीतून स्वतःला वाचवित त्या तोंड झाकून बाहेर पडल्या. या घटनेनंतर त्यांनी सर्व दौरे रद्द केले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) ��न्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nगोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन\n=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती= परळी, [१२ डिसेंबर] - दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/wrestler-bhagwat-passes-away-18617", "date_download": "2018-12-15T21:06:08Z", "digest": "sha1:ATXVBRVJHW7J3GKG6UFLF62UNBPXTUI4", "length": 13995, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "wrestler Bhagwat passes away कुस्तीतील \"द्रोणाचार्य' भागवत यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nकुस्तीतील \"द्रोणाचार्य' भागवत यांचे निधन\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nपुणे - कुस्ती खेळातील पहिले द्रोणाचार्य भालचंद्र ऊर्फ \"भाल' भागवत (वय 85) यांचे गुरुवारी अमेरिका येथे निधन झाले. त्यांच्या पाश्‍चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.\nपुणे - कुस्ती खेळातील पहिले द्रोणाचार्य भालचंद्र ऊर्फ \"भाल' भागवत (वय 85) यांचे गुरुवारी अमेरिका येथे निधन झाले. त्यांच्या पाश्‍चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.\nपुण्यात जन्मलेल्या भालचंद्र भागवत यांचे शिक्षणही पुण्यात��� झाले. घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाल्यामुळे त्यांनी या खेळात झटपट प्रावीण्य मिळविले होते. शालेयस्तरापासून त्यांनी कुस्तीची मैदाने गाजवायला सुरवात केली होती. 1948 ते 1955 या कालावधीत शालेय आणि आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्यांची जणू मक्तेदारीच होती. भागवत यांच्याबरोबर त्यांचे अन्य भाऊदेखील कुस्ती खेळातच पारंगत होते. आंतरमहाविद्यालयीन कालावधीत सलग अकरा वर्षे त्यांनी बॅंटमवेट गटातील विजेतेपद राखले होते. पुढे 192 मध्ये त्यांची हेलसिंकी ऑलिंपिकसाठी भारतीय संघात निवड झाली; पण दुर्दैवाने त्यांना त्या वेळी सहभागी होता आले नाही. त्यांची जागा तेव्हा खाशाबा जाधव यांनी घेतली होती.\nखेळाडू म्हणून सहभागी होण्याची संधी हुकल्यानंतरही ते खचले नाहीत. कुस्तीशी असलेली त्यांची नाळ जोडलेलीच राहिली. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक आणि पंच या दोन्ही आघाड्यांवर आपली ठसठशीत मोहोर उमटवली होती. पुण्यात गरवारे महाविद्यालयात 1959 ते 1962 शारीरिक शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर 1962 ते 1991 ते पतियाळात राष्ट्रीय क्रीडा संस्थेत कुस्तीचे मुख्य प्रशिक्षक होते. याच कालावधीत त्यांनी टोकियो (1964), मेक्‍सिको (1968), म्युनिक (1972) आणि दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत त्यांनी पंच म्हणूनही काम पाहिले.\nराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक म्हणूनच आपले आयुष्य त्यांनी वेचले. इराणचे अमीर हमेदी यांना ते गुरुस्थानी मानत होते. त्यांनीच सर्वप्रथम त्यांना \"भाल' म्हणून हाक मारली आणि पुढे कुस्ती विश्‍वात ते भाल भागवत म्हणूनच परिचित झाले. राष्ट्रीय क्रीडा संस्थेत तब्बल 12 वर्षे मुख्य कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी घडवलेल्या मल्लांनी सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉंझ अशी एकूण 160 पदके मिळविली. भारत सरकारने 1985 मध्ये क्रीडा मार्गदर्शकाला \"द्रोणाचार्य' पुरस्कार देण्यास सुरवात केली. या पहिल्याच पुरस्काराचे भागवत मानकरी ठरले होते.\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरं��� न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/chief-minister-power-increase-dr-parinay-fuke-win-17513", "date_download": "2018-12-15T21:46:57Z", "digest": "sha1:CKWK4UMHXLHDUDGUKJTIAX4ZZGE4XZQP", "length": 14543, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "chief minister power increase by dr. parinay fuke win फुकेंच्या विजयाने मुख्यमंत्र्यांचा दबदबा वाढला | eSakal", "raw_content": "\nफुकेंच्या विजयाने मुख्यमंत्र्यांचा दबदबा वाढला\nबुधवार, 23 नोव्हेंबर 2016\nमुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षांतर्गत दबदबा आणखी वाढला आहे. फुके हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केली होती. फुके यांच्या विजयाने नाग���ूरमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्‍का बसला आहे. फुके यांनी 220 मते घेतली. या मतदारासंघात तिरंगी सामना झाला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र जैन यांचे तगडे आव्हान होते.\nमुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षांतर्गत दबदबा आणखी वाढला आहे. फुके हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केली होती. फुके यांच्या विजयाने नागपूरमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्‍का बसला आहे. फुके यांनी 220 मते घेतली. या मतदारासंघात तिरंगी सामना झाला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र जैन यांचे तगडे आव्हान होते.\nजैन यांच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ताकदवार नेते प्रफुल्ल पटेल यांचे भरभक्‍कम बळ होते. तरीही फुके यांनी त्यांचा पराभव केला. पटेल यांना हा घाव वर्मी लागल्याचे बोलले जाते. तर फुके यांच्या विजयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सारी शक्‍ती पणाला लावली असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचे भंडाऱ्यातील बुजुर्ग नेते आमदार गोपाळदास अग्रवाल यांनी पुत्र प्रफुल्ल अग्रवाल यांच्यासाठी मेहनत घेतली. त्यांना 112 मते मिळाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची या निवडणुकीत आघाडी झाली नाही. त्याचा फायदा फुके यांना झाला असला, तरी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डावपेच कामी आल्याचे बोलले जाते.\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जळगाव जिल्ह्यात खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात उभा दावा ठाकला आहे. यातच खडसे यांचे विश्‍वासू समर्थक आणि विद्यमान आमदार गुरूमुख जगवानी यांचे तिकीट कापून महाजन यांचे समर्थक चंदू पटेल यांना तिकीट दिल्याने खडसे समर्थक गट नाराज होण्याची भीती होती. मात्र, तसे झाले नाही. जळगावची जागा भाजपने राखली.\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित���रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/book-review-saptarang-18022", "date_download": "2018-12-15T20:55:47Z", "digest": "sha1:2CY7M5VESRFOGNEMQRR2QQDC3GJF47KH", "length": 27160, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "book review in saptarang प्रेरक आत्मकथा अन्‌ टेलिकॉम-युगाचा दस्तावेजही | eSakal", "raw_content": "\nप्रेरक आत्मकथा अन्‌ टेलिकॉम-युगाचा दस्तावेजही\nरविवार, 27 नोव्हेंबर 2016\nटेलिफोन आणि मोबाईल ही आता लहान मुलांच्याही हातातली खेळणी झाली आहेत; ३५-३६ वर्षांपूर्वी या ‘खेळण्यां’चा उपयोग विकासासाठी होऊ शकेल, असा विचारही भारतात फारसं कुणी करत नव्हतं. याला अपवाद होता तो दोन व्यक्तींचा एक म्हणजे राजीव गांधी आणि दुसरे म्हणजे दूरसंचार क्रांती भारतात घडवणारे सॅम पित्रोदा परदेशात उभारलेल्या उद्योगांच्या अनुभवाच्या जोरावर पित्रोदा यांनी भारतातलं संवादविश्व मुळातून बदललं.\nटेलिफोन आणि मोबाईल ही आता लहान मुलांच्याही हातातली खेळणी झाली आहेत; ३५-३६ वर्षांपूर्वी या ‘खेळण्यां’चा उपयोग विकासासाठी होऊ शकेल, असा विचारही भारतात फारसं कुणी करत नव्हतं. याला अपवाद होता तो दोन व्यक्तींचा एक म्हणजे राजीव गांधी आणि दुसरे म्हणजे दूरसंचार क्रांती भारतात घडवणारे सॅम पित्रोदा परदेशात उभारलेल्या उद्योगांच्या अनुभवाच्या जोरावर पित्रोदा यांनी भारतातलं संवादविश्व मुळातून बदललं.\nखरंतर ‘सत्यनारायण गंगाराम पित्रोदा’चा ध्येयवेडा कोट्यधीश उद्योगपती आणि भारतातल्या दूरसंचारक्रांतीचा निर्माता असलेला ‘सॅम पित्रोदा’ होण्याची ही चित्तरकथा. ओडिशातल्या एका छोट्या गावातला तरुण स्वप्नभूमी अमेरिकेत जातो काय आणि तिथल्या दूरसंचार क्षेत्रातल्या डिजिटल क्रांतीत अग्रभागी राहतो काय आणि ती ऐश्वर्यभूमी सोडून भारतात येतो काय...इथं आल्यावर दूरसंचारक्रांती घडवतो काय....या सगळ्याच गोष्टी सर्वसामान्यांना अशक्‍यप्राय वाटतात. ज्ञान, अनुभव आणि जबरदस्त इच्छाशक्ती यांच्या जोरावर सॅम पित्रोदा यांनी त्या प्रत्यक्षात आणल्या.\nसत्यनारायणची गोष्ट सुरू होते ती राजस्थानातल्या टिकार गावातून. हातावर पोट असलेलं आणि मोठा कुटुंबकबिला असलेलं एक ‘विश्वकर्मा’ कुटुंब या गावात राहत असतं. खायची भ्रांत पडल्यानं या कुटुंबातल्या गंगाराम या तरुणानं पत्नीसह ओडिशातल्या तितिलगडमध्ये स्थलांतर केलं. या तितिलगडमध्येच सत्यनारायण आणि त्याच्या सात भावंडांचा जन्म झाला. स्वत-चं शिक्षण झालं नसलं तरी आपल्या मुलांना गुजराती व इंग्लिश शिकवण्याचा ध्यास गंगारामनं घेतला होता. त्यातूनच त्यानं सत्यनारायण आणि त्याचा मोठा भाऊ माणेक या दोघांना गुजरातमधल्या निवासी शाळेत पाठवलं. आठ-दहा वर्षांच्या या मुलांना तितिलगड सोडताना अश्रू अनावर झाले होते. ओडिशातून पुन्हा गुजरातकडं झालेला हा प्रवास सत्यनारायणचं आयुष्य बदलणारा ठरला. शारदा मंदिर बोर्डिंग स्कूलमध्ये सत्यनारायण व माणेकनं शैक्षणिक धड्यांबरोबरच गांधीविचारांचेही धडे गिरवले. गांधीविचारांचा पगडा हा आयुष्यभर सत्यनारायणच्या प्रत्येक कृतीत राहिला. पुढं बडोद्यातल्या शाळेत उच्चशिक्षण आणि नंतर महाराजा सयाजीराव विद्यापीठात एम.ए���्सीपर्यंतचं उच्च शिक्षण सत्यनारायणनं घेतलं. महाराजा सयाजीराव विद्यापीठानं सत्यनारायणला व्यापक दृष्टिकोनाचे दरवाजे उघडून दिले. त्याच वेळी सोनेरी अमेरिका सत्यनारायणला खुणावत होती. ‘अमेरिका लवकरच चंद्रावर माणूस पाठवणार,’ अशी बातमी एक दिवस वर्तमानपत्रात आली आणि अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याच्या सत्यनारायणच्या इच्छेनं पुन्हा उचल खाल्ली.\nबडोदा ते अमेरिका हा प्रवास, तिथलं वास्तव्य, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरची पदवी मिळवण्यापर्यंतची धडपड सॅम पित्रोदा यांनी या आत्मचरित्रातून मांडली आहे. सत्यनारायणला बडोद्यातल्या वास्तव्यात आपलं प्रेम गवसलं होतं. या प्रेमाचा ‘जीवनसाथीदार’ होण्याचा प्रवासही रुळलेल्या वाटांवरचा नव्हता. सत्यनारायणला अमेरिकेत पहिली नोकरी मिळाली ती ‘ओक इलेक्‍ट्रिक’मध्ये. ‘ओक इलेक्‍ट्रिक’मधला सचिव आणि तो जिथं राहत होता त्या घराच्या मालकीण यांनी ‘सत्यनारायण’चा ‘सॅम’ केला. पुढं पित्रोदा यांचं तेच नाव कायम झालं.\nतो काळ १९६६-६७ चा होता. अमेरिकेतल्या दूरसंचारक्षेत्रात डिजिटल-युगाची सुरवात होत होती. या क्रांतीत सहभागी होण्याची संधी सॅमला मिळाली. सॅमनं तिचं सोनं केलं. डिजिटल स्विचिंगमधल्या अनेक शोधांचं पेटंट या काळात सॅमनं मिळवलं. सॅमच्या आयुष्याला दुसऱ्यांदा कलाटणी मिळाली, तीही वडिलांमुळंच. ‘दुसऱ्यांसाठी एवढं काम का करतोस स्वत-साठी कर’ असा सल्ला त्यांनी त्याला दिला. यातूनच पुढं कोट्यधीश उद्योपती सॅम घडायला सुरवात झाली. वेस्कॉम कंपनीचा पाया या सल्ल्यातच दडला होता.\nपीबीएक्‍सचं ‘कटिंग एज’ तंत्रज्ञान विकसित करण्याचं श्रेयही पित्रोदा यांच्याकडंच जातं.\nवेस्कॉम कंपनीची भरभराट, तिच्या विक्रीतून मिळालेले लक्षावधी डॉलर, नव्या कंपनीची पायभरणी अशी प्रगती होत असताना सॅमला भारत खुणावत होता. भारतात परतण्यासाठी एक गोष्ट कारणीभूत ठरली. वेस्कॉम विकल्यानंतर सॅम भारतात आले. ‘होतकरू सॅम’चा आता ‘जागतिक पातळीवरचा उद्योगपती’ झाला होता. दिल्लीत हॉटेलमधल्या खिडकीतून त्यांनी ‘टेलिफोनची अंत्ययात्रा’ पाहिली. ‘मी टेलिकॉममधला तज्ज्ञ असताना माझ्या देशातच अशी स्थिती का असावी,’ असा विचार पित्रोदा यांना अस्वस्थ करत होता. या अस्वस्थतेच ते भारतात परतले. इथून त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. लोकांची मानसिकता बदलण्याचं आव���हान मोठं होतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोचणं, राजीव गांधी यांची भेट, टेलिकॉम-क्रांतीचा आराखडा तयार करणं, सी-डॉटची निर्मिती हा त्यांचा सगळा प्रवास उत्कंठावर्धक तर आहेच; परंतु त्याहीपेक्षा तो प्रेरक आहे. तीन वर्षांत त्यांनी सी-डॉट यशस्वी केलं. गावागावांत टेलिफोन बूथ दिसायला लागले होते, त्यामुळं हजारो कुटुंबांना रोजगार सुरू झाला. याच प्रवासात त्यांची राजीव गांधी यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले व त्यांच्या मैत्रीचा पाया विस्तारत गेला.\nसी-डॉटच्या यशानंतर ‘पंतप्रधानांचा सल्लागार’ म्हणून तंत्रज्ञान मिशनचं काम नंतरच्या काळात पित्रोदा यांनी यशस्वी केलं. या मिशनअंतर्गत पिण्याचं पाणी, लसीकरण, साक्षरता, तेलबिया, टेलिकॉम आणि दुग्धउत्पादनं यांचा समावेश होता. भारतातल्या प्रवासातला आणखी एक टप्पा टेलिकॉम आयोगाचा होता. लाल फितीचा कारभार बाजूला सारून प्रगतिपथावर जाण्याचीच ही वाटचाल होती. राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर तर पित्रोदा अक्षरश- उद्‌ध्वस्त झाले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप झाले. जवळजवळ कफल्लक स्थितीत ते पुन्हा अमेरिकेला कुटुंबाकडं परतले. या अडचणीच्या काळात त्यांना त्यांच्या ‘पेटंट’नं साथ दिली. राखेतून ‘फिनिक्‍स’नं पुन्हा भरारी घेतली. ‘राष्ट्रीय ज्ञान आयोगा’च्या माध्यमातून भारतातलं काम पुन्हा सुरू झालं.\nएक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी. अमेरिकेत रोनाल्ड रेगन यांचं सरकार असताना त्यांनी भारताला महासंगणक देण्याचं नाकारलं होतं, तेव्हा ‘आपणच महासंगणक का तयार करू नये’ असा सल्ला सरकारला देणाऱ्यांमधले पहिले पित्रोदा होते. त्यानंतरचा सी-डॅकचा आणि परम महासंगणकाचा प्रवास सगळ्यांना माहीतच आहे. पित्रोदा यांची भारतातली दुसरी इनिंगही ‘डिजिटल इंडिया’साठी पावलं टाकण्यातून पुढं गेली. फायबर ऑप्टिकचं जाळं गावागावात पोचवण्याचं महत्त्वाचं काम सुरू झालं. डॉ. मनमोहनसिंग सरकारबरोबर भारताच्या विकासाची स्वप्न पुन्हा रंगू लागली.\nतब्बल १०० पेटंटचा मालक, टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ दोन रुपये वार्षिक वेतनावर काम करणारे, विविध उच्च पदांवर काम करूनही भारतीय मातीशी नातं न तोडणारे, राजीव गांधींच्या हत्येनंतर कोलमडलेले...नंतर पुन्हा उभे राहिलेले, भारतीयांची मानसिकता बदलणारा संप्रेरक...अशी स्वत-ची कितीतरी रूपं पित्रोदा यांनी या आत्मचरित्रातून उलगडली आहेत. हा केवळ एक जीवनप्रवास नसून, प्रेरक आत्मकथा आहे. मात्र, ‘केवळ आत्मकथा’ एवढ्यापुरतंच या पुस्तकाचं महत्त्व सीमित नाही, तर गेल्या ४० वर्षांतला भारतीय टेलिकॉम-युगाचा हा आढावाच आहे. ‘ड्रीमिंग बिग’ या इंग्लिशमधल्या आत्मकथेचा अनुवाद शारदा साठे यांनी केला असून, मूळ पुस्तकातल्या भावना त्यांनी मराठीतूनही अतिशय प्रभावीपणे पोचवल्या आहेत.\nपुस्तकाचं नाव - टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न\nलेखक - सॅम पित्रोदा\nसहलेखक - डेव्हिड चनॉफ\nअनुवाद - शारदा साठे\nप्रकाशक - रोहन प्रकाशन, पुणे (०२० २४४८०६८६)\nपृष्ठं - ४०८, मूल्य - ३७५ रुपये.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nसंकटांवर जिद्दीनं मात करण्याची कहाणी\nचित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या \"शून्य उत्तराची बेरीज' या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/people-associated-in-art-society-228884/", "date_download": "2018-12-15T20:57:38Z", "digest": "sha1:LMJU3CFXVAJTPBHNSUMHLYQ6WGORVVHU", "length": 30874, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कलासमाजाला लोंबकळणारे लोक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nजागतिक कलासमाज आणि भारतीय कलाक्षेत्राचं नातं जागतिकीकरणाच्या काळात जुळत गेलं. हा प्रवास विचित्र होता. विस्तार झाला\nजागतिक कलासमाज आणि भारतीय कलाक्षेत्राचं नातं जागतिकीकरणाच्या काळात जुळत गेलं. हा प्रवास विचित्र होता. विस्तार झाला, त्याचे कर्ते निराळेच आणि लाभार्थी आणखी वेगळे, असा प्रकार. शिवाय, बहुसंख्य भारतीय कला-प्राध्यापक आणि कला विद्यार्थ्यांना नाकारण्याचा नवा खेळ या विस्तारामुळे सुरू झाला. तरीदेखील ‘काहीतरी नवीन घडतंय’ याची सुखद जाणीव अनेकांना होत राहिली. त्यावर टीकादेखील नीट झाली नाही, कारण आपण या विस्ताराच्या कारणांच्या गाभ्यापर्यंत न जाता नुसते बाह्य लक्षणांना लोंबकळत राहिलो.\n‘त्रिनालेचं रूपच पालटतोय आपण. पुढल्या वेळी पाहालच तुम्ही- त्रिनालेचं मुख्य ठिकाण ललित कला अकादमीच्या गॅलऱ्यांत नसेल पुढल्या वेळी. आम्ही आता मोठा विचार करतोय. प्रगती मैदानात काहीतरी नवीन करण्याचा.’\nअशी माहिती दिल्लीत स्वखर्चानं गेलेल्या एका मराठी पत्रकाराला आणि त्याच्या चित्रकार मित्राला आपल्या भारताच्या राष्ट्रीय ‘ललित कला अकादमी’चे सचिव सुधाकर शर्मा हे २००५ साली देत होते. ‘त्रिनाले’ म्हणजे काय, असा प्रश्न वाचकांना पडणं साहजिक आहे. त्रिनाले हा ‘ट्रायएन्निअल’ किंवा ‘ट्रायेनिअल’ म्हणजेच ‘त्रवार्षिक’चा रूढ अपभ्रंश आहे. ‘बायअ‍ॅन्युअल’चं ‘बिनाले’ झालं ते नंतर, आधी- १९६८पासून भ���रताच्या ललित कला अकादमीनं जगातल्या अनेक देशांच्या वकिलातींना त्या त्या देशांमधल्या कलावंतांच्या कलाकृती पाठवायला सांगून ‘त्रिनाले’ सुरू केली. दिल्लीची ती त्रिनाले ही मुल्कराज आनंद यांच्या संकल्पनेतून साकारली होती. भारताच्या नेहरूप्रणीत परराष्ट्र धोरणांना साजेशी तिची ‘अलिप्ततावादी’ वाटचाल जागतिक कलासमाजात झाली. मग ललित कला अकादमीतच अक्षरश: ज्याला ‘लफडी आणि भ्रष्टाचार’ म्हणता येईल, तितका गोंधळ सुरू झाला आणि सचिवपदी असलेला माणूस जे बोलेल ते खरं, असा काळ आला. हेच ते सन २००५, जेव्हा भारताच्या आजवरच्या इतिहासातलं अखेरचं त्रवार्षिक प्रदर्शन भरलं होतं.\nत्यानंतर जवळपास आठ र्वष होत आलीत. सुधाकर शर्मा यांना त्या पदावरून दूर करण्याची कारवाई २०१२ साली झाली. पण ‘त्रिनाले’चं काय झालं शर्मा यांनी एका मुंबईकर पत्रकारापुढे इतक्या भंपक थापा कशा काय मारल्या होत्या शर्मा यांनी एका मुंबईकर पत्रकारापुढे इतक्या भंपक थापा कशा काय मारल्या होत्या म्हणे प्रगती मैदानात काहीतरी आणखी भव्य करणार म्हणे प्रगती मैदानात काहीतरी आणखी भव्य करणार का म्हणाले ते असं\nसुधाकर शर्माचं म्हणणं र्अध खरं होतं. २००५ नंतरच्या तिसऱ्याच वर्षी- २००८मध्ये म्हणजे ज्या वर्षी ‘त्रिनाले’ भरली असती त्याच वर्षी- ‘इंडिया आर्ट समिट’ नावाचा कलाव्यापार मेळा प्रगती मैदानातच मोठय़ा झोकात सुरू झाला. हा मुंबईकर मराठी पत्रकार तिथंही गेलाच, तेव्हा त्याला खासगी आर्ट गॅलऱ्यांचाच बोलबाला असलेल्या या कलाव्यापार मेळ्यात ‘व्हीआयपी लाउंज’मध्ये आणि पुढे व्यासपीठावरही सुधाकर शर्मा दिसले भारत सरकारच्या या सनदी नोकराला कलाव्यापार मेळ्यात मोठाच मान मिळतो आहे, हे दिसलं. असे बरेच सरकारी लोक व्यापारीवृत्तीच्या लोकांशी जुळवून घेताना दिसत राहतातच. (सध्या ज्यांचं नाव चुकीच्या कारणांनी गाजतंय ते, कोळसा घोटाळ्यातले पी. सी. पारख हे काही एकमेव नव्हेत). अशोक वाजपेयी, ज्योतिरीन्द्र जैन हे तर त्यातले अग्रणीच म्हणावे लागतील. शर्मा, वाजपेयी, जैन यांना कलाव्यापार मेळ्यात कलाक्षेत्रातल्या (अर्थातच नफेखोर वगैरे) भांडवलदारांकडून कशी व्हीआयपी वागणूक मिळत आहे आणि का, हे कळण्यासाठी २००८ साली किंवा कधीच, पत्रकार असण्याची जरुरी नव्हती. हे तर सगळ्यांनाच कळत होतं. वर शर्माच काय, ‘राष्ट्रीय आध���निक कला संग्रहालया’चे दिल्लीवासी डायरेक्टर राजीव लोचन हेसुद्धा ‘सध्याचा जमाना पीपीपीचा आहे- पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा आहे’ असं कलाक्षेत्रातल्या लोकांना हसऱ्या चेहऱ्यानं सांगत होते. या सर्वाला आक्षेप घ्यावा, असं कुणालाही वाटत नव्हतं. अगदी त्या मराठी, मुंबैकर पत्रकारासकट कुणालासुद्धा नाही. याचं कारण काय\nतर, तेव्हा ‘इंडिया आर्ट समिट’ आणि पुढे ‘इंडिया आर्ट फेअर’ या कलाव्यापार मेळ्याला गेलेल्या अनेकांना एकतर ‘त्रिनाले’चा खुजेपणा दर तीन-चार वर्षांनी कसा उघडा पडतो हे माहीत होतं. दुसरं म्हणजे, कलाव्यापार मेळ्यात खासगी आर्ट गॅलऱ्यांनी लावलेले ठेले (स्टॉल) नुसते पाहून परत न जाता ‘व्हीआयपी लाउंज’ आणि ‘क्लोजिंग पार्टी’पर्यंत पोहोचलेले हे जे इनेगिने, तीनचारशे लोक भारताच्या दहाबारा शहरांतून आलेले होते, त्यातलेच बरेच जण २००५ साली ‘दिल्ली बिएनाले’साठी झालेल्या महा-परिसंवादालाही हजर होते. व्हेनिस (इटली) किंवा साओ पावलो (ब्राझील) किंवा हवाना (क्युबा) इथं होणाऱ्या द्वैवार्षिक महाप्रदर्शनांमधून चित्रकला किंवा एकूण दृश्यकलेबाबतचा सैद्धान्तिक आवाका जसा विस्तारतो, तसंच काम दिल्ली बिएनालेतून होऊ शकेल, असा आशावाद सगळेच वक्ते व्यक्त करताहेत हेही या भारतीयांनी ऐकलेलं होतं. वढेरा आर्ट गॅलरीच्या पुढाकारानं ‘फिका’ ही निराळी कलासंस्थाच २००७ साली कशी उभी राहिली आणि २००८ पासून भारतातल्या तरुण (पण कुठल्या ना कुठल्या गॅलरीत आधी प्रदर्शित झालेल्या) चित्रकारांसाठी त्यांनी ‘फिका पारितोषिक’ सुरू केलं असं एक आशादायी चित्र दिल्लीतच दिसत होतं. कलाविषयक लिखाणाची कमतरता इंग्रजीत तरी अजिबात नाही, याची साक्ष खासगी पुढाकारातून निघालेली चार चार दृश्यकलाविषयक नियतकालिकं देत होती.\nथोडक्यात असं की, २००५ ते २००८ हा काळ भारतीय कलाक्षेत्राला ‘जागतिक कलासमाजा’चा भाग बनण्याची आशा लावणारा होता. तसं झालं, खरोखरच झालं..\nपण हे काही फक्त २००५ ते २००८ या तीन वर्षांतल्या प्रयत्नांमुळे किंवा लटपटींमुळे आणि शर्मा, जैन, लोचन, अशोक वाजपेयी यांसारख्याच लोकांमुळे घडलेलं होतं, असं अजिबात नाही. त्याची खरी कारणं आणखीच निराळी होती. अगदी त्रोटकपणे सांगायचं तर मुंबई आणि दिल्लीच्या आर्ट गॅलऱ्यांनी अमेरिकेत वा युरोपीय देशांमधल्या कलाव्यापार मेळ्यांमध्��े सहभागी होण्याचा (त्या तीन वर्षांत) लावलेला सपाटा, त्यातून अनेक भारतीय चित्रकारांना मिळालेली ‘जगन्मान्यता’ (की पाश्चात्त्य- मान्यता), भारतीय कलाबाजारात खेळू लागलेला अनेक पुढारलेल्या देशांचा (त्यात हाँगकाँग असल्यानं चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाही आले) पैसा, बोस कृष्णम्माचारी, विवान सुंदरम अशा काही प्रथितयश कलावंतांनी जगन्मान्यतेचे पाश्चात्त्य निकष बदलण्यासाठी घडवून आणलेले संघटनात्मक प्रयत्न अशी विविध कारणं.\nपण आपला विषय भारतीय कलासमाज हा जागतिक कलासमाजात कसा नि कशामुळे मिसळून गेला, याचा इतिहास सांगणारा नव्हे. जागतिक कलासमाजाचा भाग बनताना भारतातला कलासमाजच बदलला. ते बदल एकप्रकारे ‘हिंसक’ कसे होते, ‘विकासातली हिंसा’ किंवा ‘विकास हीच हिंसा’ असा जो एक आक्षेप विकासाच्या जागतिकीकरणोत्तर व्याख्यांवर घेतला जातो तो चित्रकलेच्या क्षेत्रातही घेतला जाऊ शकतो का, हे प्रश्नसुद्धा आपण ध्यानात ठेवले, तर मग ‘कलासमाजा’चा किंवा जागतिक ‘आर्ट पब्लिक’चा- दुसऱ्या शब्दांत ‘ग्लोबल आर्ट-कम्युनिटी’चा फार बाऊ न करता आपण आजच्या चित्रकलेकडे, शिल्पकलेकडे, मांडणशिल्पकला अथवा व्हिडीओ कलेकडे, इंटरनेट वा संगणकाधारित ‘नवमाध्यम कले’कडे आरपार दृष्टीनं पाहू शकू.\nगुलबर्गा, सांगली, कोल्हापूर, खरागड इथल्या कलाशिक्षण संस्था भारतात नावाजलेल्या आहेत, असं मानण्याचा एक काळ होता. तो सरला. उलट, २००५ नंतर या किंवा अशा अन्य काही ठिकाणचे विद्यार्थी भांबावून गेले. या कलाशिक्षण संस्थांमधले शिक्षकही गोंधळले. मग ‘आपणसुद्धा कमी नाही’ असं दाखवण्याचे सामूहिक प्रयत्न (सांगली- कोल्हापुरात नव्हे, पण खरागडला) सुरू झाले. तेही फोल आहेत, हे त्या संस्थेतल्यांनाच जाणवलं. मग आता वैयक्तिक हुशारीवर आणि ‘चमकण्याच्या पात्रते’वरच नव्या-नुकती पदवी/पदविका घेऊन बाहेर पडलेल्या कलावंतांना भारतीय कलासमाजात प्रवेश करणं शक्य होणार आहे, हेही स्वच्छ दिसू लागलं.\nजागतिकीकरणाचे फायदे-तोटे भारतात पसरण्याच्या आधीदेखील हे असंच होतं. वैयक्तिक हुशारी आणि काही प्रमाणात चमकोपणा यांना कोणत्याही काळात महत्त्व होतंच होतं. पण साधारण १९९७ पर्यंत कलाक्षेत्रात पैसाच कमी होता, त्यामुळे आर्थिक यश आणि कलावंत म्हणून पुढे जाणं यांमधली सीमारेषा फारच धूसर असण्याचा संभव अधिक होता.\nजागतिक��करणाचा परिणाम म्हणून भारताच्या कलाक्षेत्रात पैसा आलाच, आणि मोठमोठे शब्दही आले. या शाब्दिक दडपणानं अनेकजण दबून गेले. साध्या ‘भारतीय चित्रकारा’लासुद्धा ‘कन्टेम्पररी आर्ट प्रॅक्टिशनर फ्रॉम इंडिया’ म्हटलं जाण्याचा काळ सुरू झाला होता. त्याबाबत अनेक प्रथितयश चित्रकारही खासगी नापसंतीयुक्त थट्टेचा सूर लावत होते. पण हे नाकारू या असं ‘लाभार्थी’पैकी कुणालाही वाटत नव्हतं. जे कलाशिक्षक, कलाविद्यार्थी किंवा नुकते शिकून कलाक्षेत्रात आलेले माजी विद्यार्थी या सर्व व्यवहाराचे लाभार्थी नव्हते, त्यांचा आवाज तर मोजलाच जात नव्हता. तेदेखील ‘विकासाच्या हिंसेचे बळी’ होतेच, पण धरणग्रस्त किंवा अन्य विस्थापितांसारखे हे लोक मोर्चे काढत नव्हते. किंबहुना, त्यांचं संभाव्य विस्थापन हे कुणाच्या लक्षातच येत नव्हतं.\nएक नवी व्यवस्थाच कलेच्या क्षेत्रात हातपाय पसरते आहे, हे लक्षात घेणं सर्वानाच भाग पडत होतं- मग तुम्ही लाभार्थी असा वा नसा. लाभार्थी नसलात आणि बदलणारही नसलात, तर तुम्ही खचतच जाणार हेदेखील उघड होतं.\nजागतिकीकरणानं भारतीय कलाक्षेत्राला दाखवलेल्या आशा-अपेक्षांपैकी काही फोल ठरल्या, असं २०१० नंतर दिसू लागलं. ‘दिल्ली बिएनाले’ कधीच होणार नाही, हे याच वर्षी स्पष्ट झालं.\nअखेर बोस कृष्णम्माचारी आणि रियाझ कोमू या मुंबईला कर्मभूमी मानणाऱ्या दोघा चित्रकारांनी ‘कोची बिएनाले’ सुरू करण्याचं ठरवलं. ही कोची बिएनालेची गोष्ट मोठी आहे. ती इथं सांगायची नाहीये. पण कोची बिएनालेला केरळ सरकारकडून जो आश्रय मिळतोय तो म्हणजे केरळमधल्या साध्यासुध्या चित्रकारांच्या- कलाविद्यार्थ्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा प्रकार आहे, असा विरोध तिकडे केरळमध्ये सुरू झाला होता. या विरोधकांची संख्या कमी झाली, आवाज कमी झाला, पण त्यांचं म्हणणं ऐकू तरी आलं.\nकोची बिएनाले अपेक्षेबाहेर यशस्वी झाली. पाश्चात्य नसलेल्या अनेक देशांतील कलावंत या महाप्रदर्शनात सहभागी होते हे वैशिष्ठय़ ठरलं. भारतात जागतिक कलासमाजाचा भाग असलेले वा नसलेले बहुसंख्य लोक तर, जागतिक स्पर्धेचं स्वरूपच लक्षात न आल्यानं लोंबकळतच राहिलेले आहेत हे अशा कितीतरी प्रसंगातून लक्षात आलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगाच्या बाजारी, कलेच्या संसारी..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=194&limitstart=35", "date_download": "2018-12-15T21:15:58Z", "digest": "sha1:VAZNTY2U3LNGY4WTMCFQH6PMUMBQ7RBM", "length": 10640, "nlines": 139, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nलढा पत्रकारितेच्या माध्यमातून : लेखणीची ताकद - तेरेसा रहमान\nस्वानंद ओक ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२\nवस्तीत शौचालयच नसणे असो की मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी घडवलेलं बनावट हत्याकांड असो, त्याला पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून जगभरात खळबळ माजवणारी आसाममधील तेरेसा रहमान पूर्वाचलांतील लोकांबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनक्षम आहे. पूर्वाचलाबाबत देशातील लोकांमध्ये असलेले गैरसमज धुऊन काढण्यासाठी आणि त्याच वेळी पूर्वाचलालाही अन्य देशांची ओळख करून देण्यासाठी लेखणीच्या ताकदीने लढणाऱ्या तेरेसा रहमानचा हा लढा..\nलढा स्त्री एचआयव्हीग्रस्तांच्या अधिकारांसाठी : होय, मी आहे एचआयव्हीग्रस्त.. - कौसल्या पेरीयास्वामी\nअभय जोशी ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nअनेक निरपराध स्त्रियांना त्यांच्याही नकळत त्यांच्या पतींकडून एड्सची लागण होते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य काटेरी होऊन जातं. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचाच काय त्यांच्या कुटुंबीयांचाही दृष्टिकोन बदलून जातो आणि त्यांच्या नशिबी येतं ते निष्कासित जिणं. अशा स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’ या सेवाभावी संस्थेची स्थापना करून सुमारे २० हजार स्त्रियांना त्याचा फायदा देणाऱ्या तामिळनाडूच्या कौसल्या पेरीयास्वामी यांचा हा लढा..\nसविता नाबर, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nकर्नाटक राज्यात दसऱ्याशी निगडित उत्सवपरंपरेची मोठय़ा भक्तिभावाने जपणूक झाली आहे. राजधानी बंगळुरूमध्ये आणि म्हैसूरमध्ये ‘गोंबे हब्बा’ हा सण मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. घरामध्ये सुख, समृद्धी नांदावी यासाठी वर्षभरातील हा मोठा सण साजरा केला जातो. त्याविषयी..\nशुभा परांजपे ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२\nबचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण स्त्रियांमध्ये आलेली अर्थसाक्षरता शहरी स्त्रियांच्या मनात गंड निर्माण करू शकेल इतकी वाखाणण्याजोगी आहे. शहरात आपल्या घरातील व्यक्ती भाऊ, नवरा दारूच्या व्यसनात बुडालेले असतील तर आपण सतत एका दडपणाखाली असतो, समाजातील बेअब्रूला घाबरत राहतो, पण गावाकडे या स्त्रिया बिनधास्त त्याची चर्चा करतात, प्रसंगी दारूबंदीसाठी मोर्चे काढतात, वेळ आली तर दारूचे अड्डे उद्ध्वस्त करतात.\n(अंध) नेत्रज्योतींचा लखलखता प्रकाश\nअॅड. वंदना नवघरे ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२\nअंधत्व स्वीकारून सक्षमतेने आयुष्याला दिशा देणाऱ्या या तीन ज्योती. आपल्याबरोबर इतरांनाही प्रकाश देणाऱ्या. येत्या १५ ऑक्टोबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक ‘पांढरी काठी दिना’च्या निमित्ताने..\nर.धों.च्या निमित्ताने : ‘ऑनर किलिंग’\nहोय, मी जगणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/621570", "date_download": "2018-12-15T21:02:44Z", "digest": "sha1:RTD23VMB7YXT4JGPSWJDTTFF4Y73C7TX", "length": 7948, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन\nखानापुर रोड येथील ओव्हरब्रिजचे काम धिम्या गतीने सुरू आहे.काम पुर्ण होण्यास तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्मयता असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्याने याची दखल घेवून खासदारांनी रेल्वे व महापालिकेच्या sअधिकाऱयांची मंगळवारी दुपारी तातडीने बैठक घेतली. ओव्हरब्रिज वाहतूकीकरिता खुले करण्यासाठी दि. 20 नाव्हेबरपर्यतची डेडलाईन दिली आहे.\nरेल्वे प्रशासनाला दिलेल्या डेडलाईनपुर्वी काम पुर्ण करणार का याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. खानापूर रोड येथील ब्रिटीशकालीन ओव्हरब्रिजच्याठिकाणी नविन ओव्हरब्रिजची उभारणी करण्यात येत आहे. मात्र काम पुर्ण करण्याची मुदत संपु÷ात आली आहे.तरीदेखील काम धिम्या गतीने सुरू आहे. काम पुर्ण करण्यास आणखीन तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे. याबाबतचे वृत्त तरूण भारतने प्रसिध्द केले. या वृत्ताची दखल घेवून खासदार सुरेश अंगडी यांनी महापालिका आयुक्त शशीधर कुरेरे आणि रेल्वे खात्याचे अभियंत्याची तातडीची बैठक काडा कार्यालयात आयोजित केली. यावेळी कामाचा आढावा घेण्यात आला असता पुलाचे गर्डर उपलब्ध झाले असून पावसामुळे ठेवण्यास अडथळा निर्माण झाला होता. यामुळे काम करण्याचे रखडले असल्याचे सांगण्यात आले. पण गर्डर ठेवण्यासाठी पेन दाखल झाल्या असल्याने उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी दिली. दि. 1 नोव्हेबरपर्यत काम पुर्ण करून ओव्हरब्रिज वाहतूकीकरिता खुला करण्याची सुचना खासदारांनी केली. पण इतक्या कमी वेळेत काम पुर्ण होणे अशक्मय असल्याचे रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी सागितले. तसेच दि. 20 नोव्हेबर पर्यत काम पुर्ण करण्यात येईल असे सागितले. यामुळे दि. 20 नोव्हेबर पुर्वी ओव्हरब्रिजचे काम पुर्ण करण्यासाठी डेडलाईन रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांना खासदार अंगडी यांनी दिली. त्याचप्रमाणे तिसरे रेल्वे गेटचे काम दि.15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची सुचना केली.\nबैठकीला मह���पालिका आयुक्त शशीधर कुरेर, रेल्वे खात्याचे मुख्य अभियंते , कार्यकारी के.आर.शेट्टी, सहाय्यक अभियंते श्रीनिवास आदीसह अधिकारी उपस्थित होते.\nअखेर राजा शिवछत्रपती भवन कामास सुरुवात\nमहापालिकेवर आज शेतकऱयांचा मोर्चा\nनिपाणीत महामार्गावर ट्रकची ट्रक्टरला धडक\nखासगी हॉस्पिटल्स आजही बंद राहणार\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/modi-said-in-life-yoga-like-sault-263286.html", "date_download": "2018-12-15T20:23:26Z", "digest": "sha1:62XRB2KK73J2FETFKXW7B5FT2L42QVYL", "length": 12516, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयुष्यात योगाचं महत्त्व मिठासारखं - पंतप्रधान", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भ��वाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआयुष्यात योगाचं महत्त्व मिठासारखं - पंतप्रधान\nपंतप्रधान मोदी यंदा लखनौमध्ये योग दिवस साजरा करत असून, उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मोदींनी स्वत: योगासनं केली.\n21 जून : 'आयुष्यात योग मिठासारखं असतं. मीठ थोडंच असतं, पण त्याच्याशिवाय काहीच रुचकर लागत नाही. तसंच आहे योगाचं महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात,' आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी हे जनतेला सांगितलं. लखनौच्या रमाबाई आंबेडकर मैदानात हा कार्यक्रम आयोजित केला होता.\nपंतप्रधान मोदी यंदा लखनौमध्ये योग दिवस साजरा करत असून, उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मोदींनी स्वत: योगासनं केली. फक्त शारीरिक तंदुरुस्ती नव्हे निरोगी मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. योगामुळे आरोग्याची खात्री मिळते. योगासनं करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही, असं मोदी म्हणाले. योग म्हणजे विनामूल्य आरोग्यविमा, असंही त्यांनी सांगितलं.\nदेशभरात योग दिवस साजरा करणाऱ्या सर्वांना मोदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या. मुसळधार पाऊस कोसळल्यानंतरही मोठया संख्येने उपस्थित राहून योगदिन साजरा करण्याचा उत्साह दाखवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी उपस्थितांचे आभार मानले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईकही योग दिनाला उपस्थित होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95.html", "date_download": "2018-12-15T20:36:28Z", "digest": "sha1:SKLT3NAP2Y6XF3QHBAZBNNOKTSWEEAEE", "length": 35324, "nlines": 297, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | सुशासन…! सबलीकरणाची गुरुकिल्ली", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » सुशासन…\n•चौफेर : अमर पुराणिक•\nआर्थिक सबलीकरण हे सुशासनाशिवाय शक्य नाही. सुशासन निर्माण झाल्यास गेल्या दहा वर्षात झालेली देशाची झालेली हनी भरुन काढणे आणि नव्याने भरारी घेणे सहज शक्य होईल. संपुआच्या काळात कुशासन, भ्रष्टाचार इतका फोफावला की त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्किल झाले होते. त्याचा संताप जनतेने मतपेटीतून व्यक्त केला आणि सत्तापरिवर्तन घडवून आणले.\nभाजपाने आपल्या जाहीरनाम्यात अनेक विकासाचे मुद्दे घेतले आहेत. त्यातील ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करुन उपक्रमाला सुरुवातही झाली आहे. विरोधकांच्यामते भाजपा आणि संपुआ यांच्या धोरणात फरक नसल्याचे सांगितले जातेय. राष्ट्राच्या विकासाची धोरणे काही अंशी सारखी असण्यात काही गैर नाही. पण कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकार कोणत्याही विकासकामांचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात तोडकी पडली होती. केवळ घोषणाबाजीने विकास होत नसतो तर तो नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणीवर होत असतो.\nभाजपाने अनेक बहूराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवेशाचेे स्वागत केले आहे. हे करत असताना भाजपाचे धोरण काय आहे हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. भाजपा आणि रालोआ दोन्हीही पक्ष मानतात की मोठ्‌या बहूराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून देशाचा विकास होईल. संपुआ सरकारनेही बहूराष्ट्रीय कंपन्यांचे स्वागत केले होते पण त्या सखोलपणे देशहीत आणि नागरिकांच्या हिताचा विचार झाला नव्हता. शिवाय नियोजन आणि अंमलबजावणीचा यात पत्ताच नव्हता.\nभाजपाची भूमिका अशी आहे की विकास हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहीजे. त्यात देशाच्या शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहीजे. ‘अंत्योदय’ ही भाजपाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशातला शेवटच्या माणसालाही रोजगार मिळाला पाहीजे. या कार्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल पण कायम स्वरुपी यावर तोडगा निघाला पाहीजे. पण दिर्घकालीन उपाययोजनांच्या दृष्टीने विचार केला तर उत्तम नियोजन आणि कठोर अंमलबजावणीच्या जोरावर आता भाजपा हे करु शकेल. भाजपाला पुर्ण बहूमत मिळाल्यामुळे आता भाजपाला हे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या सहा महीन्यात त्या दृष्टीने पावले उचलली आहेत.\nसंपुआ सरकारने मात्र विकासकामांना फाटा देत ऋण माफी सारख्या घातकी योजना राबवल्या, अश���‍वासने दिली. यातून लोक आत्मनिर्भर होण्याचे दूर राहीले आणि ते सतत याचक बनून राहीले. देशाचा नागरिक याचक होतो यात कसला आलाय विकास आणि जनतेचा आत्मसन्मान. पण यातून लोक निष्क्रिय होण्याचा धोका मात्र आहे. खूली अर्थ व्यवस्था निर्माण करताना भाजपा सरकारला उत्तम उत्पादनांसोबतच जास्तीजास्त लोकांना रोजगार कसा मिळेल याचा विचार करणे गरजेचे आहे. मोठ्‌या कंपन्यांचे उद्योग सुरु होत असताना छोटे उद्योजक आणि स्वयंम रोजगार मिळवणार्‍यांना धोका निर्माण होता कामा नये, याचा विचार झाला पाहीजे.\nअटल बिहारी वाजपेयी यांचे रालोआ सरकार असताना देशभर रस्त्यांचे जाळे विणले, संपर्कसाधनेत मोठी क्रांती केली. अणू परिक्षण केले. करप्रणालीच्या बर्‍याच प्रमाणात सरलीकरण केले. अनेक मोठी विकास कामे रालोआ सरकारने केली पण तरी २००४ मध्ये रालोआला सत्ता गमवावी लागली होती. इतके करुनही आपल्याला का सत्ता गमवावी लागली याचा विचार आताच्या भाजपा सरकारला करणे क्रमप्राप्त आहे. काही अर्थतज्ज्ञांच्या मते तेव्हा रालोआ सरकारने चांगला विकास केला असला तरीही विकासाचा समतोल नीट साधता आला नव्हता हे सत्ता गमावण्याचे कारण असल्याचे काही अर्थतज्ज्ञ सांगतात. जर रालोआचे सत्ता गमावण्याचे हे कारण असेल तर याचाही विचार होणे महत्त्वाचे ठरते.\nमागच्या संपुआ सरकारने नरेगा, अन्न सुरक्षा योजना राबवण्यासाठी कर्ज काढले. देशाच्या तिजोरीत पैसा आणलाच नाही किंबहूना देशाच्या तिजोरीत पैसा कसा येईल याचा विचार होताना, अंमलबजावणी होताना दिसली नाही. संपुआच्या कार्यकाळात मिळणार्‍या करांच्या जोरावर आणि काढलेल्या कर्जावर देश चालवला. याचेच फलस्वरुप महागाई वाढली आणि विकास दर कोसळला. याला विकास म्हणायचा का कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याला प्रगती म्हणता येईल का\nआता नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारने देशविकासाच्या दृष्टीने अनेक चांगली पावले टाकली आहेत. कामांचा वेग देखील चांंगला ठेवला आहे. देशाची गंगाजळी मजबूत करण्याचा या सरकारचा जोरदार प्रयत्न दिसतोय. त्याच बरोबर उद्योगवाढ आणि रोजगारवाढीचाही प्रयत्न दिसतोय. त्यामुळे आता भाजपा सरकारला यश मिळेल अशी आशा आहे.\nमोठ्‌या विदेशी कंपन्या आल्याने उद्योग वाढणार आहेत, शिवाय विदेशी चलन देखील मिळणार आहे. हे करत असताना या कंपन्या रोजगार भक्षक होणार नाहीत याचा विचार होणे गरजेचे आहे. याबरोबर स्वदेशी उद्योगांनाही चालना देणे गरजेचे आहे. मोठ्‌याप्रमाणात रोजगार देऊ शकणार्‍या उद्योजकांना प्राधान्य देणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारी कंपन्या आणि खाजगी कंपन्यांमधील समतोल साधला जाणे आवश्यक आहे. सरकारी कंपन्या म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार असल्याचे कायम बोललेे जाते. त्यामुळे आता सरकारला या पांढर्‍या हत्तींना उत्तम आणि सक्षम संस्थांमध्ये रुपांतरीत करावे लागेल. किंवा त्यांचे खाजगीकरण करावे लागेल. त्यामूळे राष्ट्राचा पैसा अनावश्यक वाया जाणार नाही.\n‘गुड गव्हर्नंस’ ही या सर्व सुधारणांची गुरुकिल्ली ठरणार आहे. उत्तम प्रशासनाच्या जोरावर अनेक अशक्य गोष्टी साध्य करता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुड गव्हर्नंसवर खुप जोर आहे. ते उत्तम प्रशासक, नियोजक आणि अंमलबजावणीत माहीर आहेत. गुजरातमध्ये याच जोरावर त्यांनी विकास केला. प्रशासन आणि पोलिस विकासकामाच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. देशात शांतता ठेवण्याचे काम पोलीस करतात त्याचा विकासकामात खुप मोठा फायदा होतो. गुंतवणूकदार निधार्र्स्त असतात. त्यामुळे शाश्‍वत विकासाला हातभार लागतो. तर प्रशासकिय सेवक या विकास कामांची अंमलबजावणी करत असतो. कार्यतत्पर आणि भ्रष्टाचारमुक्त शासनव्यवस्था असल्यास याचा खुपमोठा फायदा नागरिकांना आणि देशाला होतो. भाजपा सरकारला भ्रष्टाचार मुक्तीसाठी खुप प्रयत्न करावे लागणार आहेत.\nमागच्या संपुआ सरकारने प्रत्येक गोष्टीचे केंद्रीकरण केले होते. पण भाजप सरकारने मात्र आता विकेंद्रीकरण करण्यात सुरुवात केली आहे. यात सत्ता विकेंद्रीकरण, आर्थिकविकेंद्रीकरण हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. काळापैसा बाहेर काढून तो विकास कामात लावल्यास त्याचे रुपांतरण सर्वसामान्यांच्या विकासात, खुशालीत होणार आहे. आर्थिक सबलीकरण हे सुशासनाशिवाय शक्य नाही. सुशासन निर्माण झाल्यास गेल्या दहा वर्षात झालेली देशाची झालेली हनी भरुन काढणे आणि नव्याने भरारी घेणे सहज शक्य होईल. संपुआच्या काळात कुशासन, भ्रष्टाचार इतका फोफावला की त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्किल झाले होते. त्याचा संताप जनतेने मतपेटीतून व्यक्त केला आणि सत्तापरिवर्तन घडवून आणले.\nमोदींनी देशातील जनतेत, उद्योजकांत खूप आत्मविश्‍वास निर्माण ���ेला आहे. इतर देश देखील भारताकडे सकारात्मकदृष्टीने पाहू लागले आहेत. यामुळे विदेशी उद्योग आणि चलन देशात यायला मदत होईल. चांगले प्रशासन आणि शांतता प्रस्थापित केल्याने उद्योजक गुंतवणूक करु लागतील, उत्पादन वाढेल, त्यामुळे देशाची करवसुली ही वाढेल आणि आतापर्यंत झालेले देशाचे आर्थिक नुकसान भरुन निघेल. त्यामुळे नजिकच्या काळात पंतप्रधान मोदींच्याकडून आणखीन मोठे निर्णय अपेक्षित आहेत. उत्त्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ जमवत उत्तम भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि दमदार नियोजनाच्या जोरावर विकासकामांची अंमलबजावणी केल्यास देशाला एका नव्या क्षितीजावर घेऊन जाणे येत्या पाच वषार्र्त मोदी सरकारला शक्य होणार आहे.\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक (107 of 134 articles)\n•चौफेर : •अमर पुराणिक• सत्तेत आल्यापासून मोदींनी परराष्ट्र धोरणाला विशेष महत्त्व दिले आहे. अतिशय धोरणीपणे आंतराष्ट्रीय नाती जुळवायला आणि संवर्धित ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_276.html", "date_download": "2018-12-15T21:27:35Z", "digest": "sha1:Q5OR3DG3FMUXYO5YJI5HBISV5OLJM66D", "length": 7411, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : चार संशयितांची सुटका | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : चार संशयितांची सुटका\nपुणे : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी करून सोडून देण्यात आलंय. विशाल खुंटवाल, महेश इंदलकर,प्रसाद देशपांडे आणि अवधूत पैठणकर या चार ही संशयितांची चौकशी करून एटीएस पथकाने संध्याकाळी सोडून दिलेय.\nदरम्यान, कालच्या नालासोपारा कारवाईनंतर आज एटीएसनं राज्यभर धाडसत्र सुरू केलंय. या प्रकरणी पुण्यातून सुधन्वा गोंधळेकरला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्याशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे एटीएसनं आणखी दोन जणांना कोंढवा आणि पर्वती इथून ताब्यात घेतलंय. त्यातील एका संशयिताचं नाव जाधव असल्याचं समजतंय. या प्रकरणी राज्यभरातून आणखी काहीजणांना एटीएस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.\nनालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने आपली कारवाई अधिक तीव्र करत राज्यभरातून आणखी १२ जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण शुक्रवारी अटक केलेल्या तीन प्रमुख आरोपींच्या नियमित संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T21:26:56Z", "digest": "sha1:36JME2KL2BPZWJXE5S44O64W7ANQK6YZ", "length": 11258, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्���े कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nबंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी तीव्रतेच्या वादळामुळे 16 ते 19 डिसेंबरदरम्यान विदर्भात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्याता हवामान विभागानं वर्तवलीय.\nमहाराष्ट्र Dec 15, 2018\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nInternational Tea Day: चहाची दुन���या नारी, 'तंदुरी चहा'ची चव भारी\nशिवसेनेला पुन्हा डच्चू, मोदींच्या पुण्यातील कार्यक्रमाचं उद्धवना निमंत्रण नाहीच\nमहाराष्ट्र Dec 14, 2018\nदाभोलकर खून प्रकरणी सीबीआयचा हलगर्जीपणा, 'या' 3 आरोपींना जामीन\nमहाराष्ट्र Dec 14, 2018\nVIDEO: 25 वर्षांपासून सवयच नाही, हेल्मट न घालण्यामागे पुणेकरांनी दिली भन्नाट कारणे\nकाश्मीर नव्हे हे आहे महाबळेश्वर, VIDEO पाहून भरेल हुडहुडी\nनाशिक आणि औरंगाबाद गारठलं; राज्यात हु़डहुडी आणखी वाढणार\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nपिंपरीत सावत्र आई-वडिलांचं अमानुष कृत्य, चिमुकल्यांना दिले सळईने चटके\nPHOTOS: पुण्यात जीपची रिक्षाला धडक, CNG फुटल्याने रिक्षाचा भडका\nटीआरपीच्या युद्धात आता सतीश राजवाडेची इनिंग\nमहाराष्ट्र Dec 12, 2018\nभाजपला घरचा अाहेर देणाऱ्या संजय काकडेंचा पक्षाला आणखी एक 'धक्का'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/high-level-inquiry-krushi-sevak-examination-irregularities-21545", "date_download": "2018-12-15T21:24:41Z", "digest": "sha1:47OUTIUTZIALUOZC567X4CRS4ETITGGZ", "length": 14642, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "high-level inquiry into the krushi sevak examination irregularities कृषिसेवक परीक्षा गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी - कृषिमंत्री | eSakal", "raw_content": "\nकृषिसेवक परीक्षा गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी - कृषिमंत्री\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nनागपूर - राज्याच्या कृषी विभागात 730 कृषिसेवकांच्या परीक्षेतील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत केली. यात दोषी आढळणाऱ्या कृषी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयातील संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल; तसेच प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्यास परीक्षाच रद्द केली जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.\nनागपूर - राज्याच्या कृषी विभागात 730 कृषिसेवकांच्या परीक्षेतील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री पां��ुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत केली. यात दोषी आढळणाऱ्या कृषी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयातील संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल; तसेच प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्यास परीक्षाच रद्द केली जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.\nशिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. याला उत्तर देताना कृषिमंत्री फुंडकर म्हणाले, कृषी आयुक्तालयाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर ही परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार कृषी विभागातील गट-क संवर्गातील कृषी सहायकांची 730 रिक्त पदे कृषिसेवक म्हणून भरण्यात येणार होती. निकालानंतर परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यानुसार कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची चौकशी केली. समितीने यासंदर्भातला अहवालही राज्य सरकारला सादर केला आहे. परीक्षेत वापरल्या गेलेल्या संगणक प्रणालीत दोष असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार आता या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी एका महिन्यात पूर्ण केली जाईल.\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने गजानन एंटरप्रायझेस या संस्थेला परीक्षेसाठी संगणक प्रणालीचे काम दिले होते. परिषदेने या संस्थेच्या सॉफ्टवेअरची सुरक्षा तपासणी केली नसल्याचेही आढळून आले आहे. त्यानंतर राज्य सरकारने या भरतीप्रक्रियेला स्थगिती दिली आहे, असेही सांगण्यात आले. या वेळी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षा प्रक्रियेत संगणक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. खासगी संस्थांना ही कंत्राटे देतानाच भ्रष्टाचार होत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील सर्व विभागांनी अशा एजन्सीजना कंत्राट देणे बंद करावे, अशी मागणीही त्यांनी केली.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/8724-shiv-sena-support-chhath-puja-in-mumbai-2018", "date_download": "2018-12-15T20:24:57Z", "digest": "sha1:Q4WX5HFH5YSGF6AMI7EDFEJ7UCRUPIG7", "length": 6435, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शिवसेनेचा छटपुजेला पाठिंबा, तर मनसेची 'ही' मागणी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशिवसेनेचा छटपुजेला पाठिंबा, तर मनसेची 'ही' मागणी\n2019 च्या निवडणुकीत उत्तर भारतीय मतांसाठी राम मंदिराच्या मुद्द्यानंतर शिवसेनेकडून आता छटपूजेला पाठिंबा देण्यात येत आहे.\nउत्तर भारतीयांचा सण छटपूजेला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवला. ठाण्यात शिवसेनेकडून छटपूजा महोत्सवासाठी शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले, तर दुसरीकडे मनसेने गणेशोत्सवाप्रमाणे छटपूजेसाठी कृत्रिम तलाव उभारावी अशी मागणी केली आहे.\nमनसेच्या वतीनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महापालिकेकडे मागणी करण्यात आली. गणेशोत्सवावेळी कृत्रिम तलाव उभारला मग छटपूजेसाठी का नाही असा सवाल मनसेनं उपस्थित केला आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/admmembers?start=1", "date_download": "2018-12-15T21:04:44Z", "digest": "sha1:VJAE6J7BH6CVEIGRVSL5AOCMU2TMB5U5", "length": 10206, "nlines": 218, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome आमच्याविषयी नियामक सदस्य\n1 मोहन टिकले नायब तहसीलदार नागपूर\n2 उदयकुमार शहाणे नायब तहसीलदार बीड\n3 श्रीधर गलीपेल्ली नायब तहसीलदार सिंधुदुर्ग\n4 महेश शेवाळे तहसीलदार बीड\n5 शिवाजी शिंदे उपजिल्हाधिकारी लातूर\n6 के आर परदेशी उपजिल्हाधिकारी मुंबई\n7 अर्जुन चिखले उपजिल्हाधिकारी अहमदनगर\n8 धनंजय निकम उपजिल्हाधिकारी जळगाव\n9 किरण पाणबुडे उपजिल्हाधिकारी रायगड\n10 डॉ जयकृष्ण फड उपजिल्हाधिकारी रायगड\n11 संजय पवार उपजिल्हाधिकारी कोल्हापूर\n12 प्रकाश थविल उपजिल्हाधिकारी नंदूरबार\n13 रामदास जगताप उपजिल्हाधिकारी पुणे\n14 उन्मेष महाजन उपजिल्हाधिकारी धुळे\n15 शिल्पा करमरकर उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद\n16 अभिजित भंडे उपजिल्हाधिकारी नाशिक\n17 के.सुर्यकृष्णमूर्ती उपजिल्हाधिकारी मुंबई\n18 रवींद्र धुर्जड उपजिल्हाधिकारी अमरावती\n19 रेवती गायकर उपजिल्हाधिकारी ठाणे\n20 भारत वाघमारे उपजिल्हाधिकारी ���ोलापूर\n21 सुरज मांढरे अपर जिल्हाधिकारी मुंबई\n22 चंद्रकांत पुलकुंडवार अपर जिल्हाधिकारी मुंबई\n23 संजय भागवत अपर जिल्हाधिकारी वर्धा\n24 राजेश कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी मुंबई\n25 प्रल्हाद कचरे अपर जिल्हाधिकारी पुणे\n26 किशोर तावडे अपर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग\n27 माणिक गुरसाळ अपर जिल्हाधिकारी मुंबई\n28 श्रीधर दुबे पाटील\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T22:06:59Z", "digest": "sha1:D57NQ6BCSWBCUEETZEEEDAPJGRM2JSEW", "length": 3568, "nlines": 62, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "फोल्डर - Wiktionary", "raw_content": "\nसंपुट {संस्कृत) मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:दुमड,मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:दुमडी,मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:दुमडण, मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:घडी, मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:घडीक,मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:घडणी, मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:संचयिका\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा ���ापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-home-purchasing-good-days-rera-58811", "date_download": "2018-12-15T21:15:34Z", "digest": "sha1:4YTSB3G4RSAPGC4F5EVT2664QFO7WPGI", "length": 32286, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news home purchasing good days for rera ‘रेरा’मुळे घर खरेदीसाठी अच्छे आणि सच्चे दिन | eSakal", "raw_content": "\n‘रेरा’मुळे घर खरेदीसाठी अच्छे आणि सच्चे दिन\nमंगळवार, 11 जुलै 2017\nक्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत सिटिझन एडिटर - महापालिका, शासकीय यंत्रणांच्या सहकार्याची अपेक्षा\nक्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत सिटिझन एडिटर - महापालिका, शासकीय यंत्रणांच्या सहकार्याची अपेक्षा\nकोल्हापूर - केंद्र शासनाने १ मे पासून लागू केलेला रिअल इस्टेट (रेग्युलेशन ॲन्ड डेव्हलपमेंट, रेरा) कायदा आणि १ जुलैपासून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे बांधकाम व्यवसाय संक्रमण काळातून जात आहे. या बदलामुळे बांधकाम व्यावसायिकांना परफेक्‍ट मॅनेजमेंट सिस्टीमनेच काम करावे लागणार आहे. या कायद्याने बांधकाम व्यावसायिकांवर अनेक बंधने आली. जबाबदारी वाढविली आहे. या जबाबदारीचे भान ठेवून बांधकाम व्यावसायिक निश्‍चितच ग्राहकालाही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतील. परंतु हे करताना महापालिकेचा नगररचना विभाग, राज्य सरकारचा महसूल विभाग, सिटी सर्व्हे कार्यालये, महावितरण कंपनी या शासकीय यंत्रणांनीही सहकार्य करण्याची गरज आहे.\nबांधकाम परवाने, वीज कनेक्‍शन, पाणी कनेक्‍शन गतीने देणे, बिगरशेतीची कामेही तत्परतेने करण्यात या यंत्रणांनीही वेळेच्या मर्यादा पाळायला हव्यात, अशा अपेक्षा क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी आज ‘सकाळ’च्या ‘कॉफी वुईथ एडिटर’ या उपक्रमाद्वारे व्यक्त केल्या आहेत.\n‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, तसेच उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक मुख्य बातमीदार निखिल पंडितराव यांनी केले.\nग्राहकांसह व्यावसायिकांचे हितच - महेश यादव (अध्यक्ष क्रेडाई)\nबांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांचे हितच ‘रेरा’ या नव्या कायद्यामध्ये आहे; पण या कायद्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांवर ग्राहकाला फ्लॅट, इमारतीचा ताबा देताना जशी वेळेची बंधने घातली आहेत, तशीच वेळेची बंधने एनए करणाऱ्या महसूल विभाग, बांधकाम परवाने देणारे महापालिका, नगरपालिका तसेच सिटी सर्व्हे कार्यालयावरही बांधकाम व्यावसायिकांच्या अनुषंगाने येणाऱ्या विषयातील कामाचा निपटारा करताना घालणे आवश्‍यक आहे. बांधकाम परवाने देताना येत असलेले अडथळेही वेळेतच दूर केले पाहिजेत. डी क्‍लास नियमावलीमुळे आता १६ मजली इमारती बांधणेही शक्‍य झाले आहे; पण या इमारती बांधत असताना हायराईज कमिटीचीही स्थापना महापालिकेने करायची आहे. ही समिती स्थापन करण्याचे काम अद्यापही खोळंबले आहे. हे काम तातडीने व्हायला हवे. त्याचबरोबर जीएसटी आल्यानंतर एलबीटी जाणार, असे सांगत होते; पण अजूनही बांधकाम व्यावसायिकांवरील एलबीटी बंद झालेला नाही. याबाबतची स्पष्टता शासनाने द्यायला हवी.\nकोल्हापूर शहरात आता ११ मजलीपासून ते १६ मजलीपर्यंतच्या उंच इमारती होत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेकडे टर्न टेबल लॅडर हे अत्याधुनिक वाहन असायला हवे. उंच इमारतीत जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर उपाययोजना करण्यासाठी, अशा प्रकारची वाहने महापालिकेच्या ताब्यात असायला हवी. यासाठी फायर कॅपिटेशनच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकांकडून मोठी रक्कमही महापालिका भरून घेते. पण हे पैसे महापालिकेने इतरत्र वापरले आहेत. उंच इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येण्यापेक्षा महापालिकेने तातडीने हे वाहन खरेदी करायला हवे. मालमत्ता करामध्ये कूळ वापरातील मिळकतींना जादाचा घरफाळा आकारण्यात येतो. हा जादाचा घरफाळा आकारू नये, अशी देखील बांधकाम व्यावसायिकांची मागणी आहे.\nजीएसटी करप्रणालीही चांगली आहे. फ्रान्सने १९५४ मध्येच हा कर लागू केला आहे. त्यानंतर १६० देशांनी स्वंयस्फूर्तीने हा कर लागू करून घेतला आहे. त्यामुळे या चांगल्या कायद्याची अंमलबजावणी करणे योग्यच आहे.\nपरवानगीसाठी वेळेचे बंधन हवे\nकूळ वापरास जादा घरफाळा नको\nमहापालिका पातळीवर गतिमानता हवी - विद्यानंद बेडेकर (उपाध्यक्ष)\nरेरा हा कायदा स्वागतार्हच आहे. बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांचेही हित यात जपले असून एक उद्योग म्हणून सरकारने याला मान्यता दिली आहे. या कायद्यामुळे एका रात्रीत बांधकाम व्यावसायिक बनू पाहणारे आपोआपच यामधून गळून पडणार आहे. चांगले व्यवस्थापन आणि अकौंटेबल व्यवसाय करणारे व्यावसायिक मात्र या व्यवसायात निश्‍चितपणे आपले अस्तित्व टिकवू शकणार आहेत. रेरा कायद्यांतर्गत नोंदणी केल्यानंतर ग्राहकाला कधी फ्लॅटचा ताबा देणार इथपर्यंतचे तपशील नोंदणी करताना स्पष्ट करायचे आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी या कायद्याने वाढविली आहे. पण बांधकाम परवाने मिळविणे, जमीन बिगरशेती करणे, या प्रक्रिया करताना शासकीय अथवा प्राधिकृत यंत्रणांनी त्यांच्या वेळा पाळायला हव्यात. ही प्रक्रिया अधिक गतीने कशी करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. आज सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळत नाही. हा दाखला मिळविताना बांधकाम व्यावसायिकांना अक्षरशः हेलपाटे मारायला लागतात. त्यामुळे या शासकीस अथवा महापालिका पातळीवर होणाऱ्या प्रक्रिया अधिक गतिमान करायला हव्यात. रेरा कायद्यात कारपेट एरियाबाबतचीही स्पष्टता करून दिली आहे.\nउद्योग म्हणून बांधकामला मान्यता\nरात्रीत व्यावसायिक बनणाऱ्यांना चाप\nरेरात कारपेट एरियाबाबतचीही स्पष्टता\n‘रेरा’मुळे ग्राहकांन झिरो रिस्क - सचिन ओसवाल (ट्रेझरर)\nया कायद्यान्वये कन्ट्रक्‍शन व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अँटी प्रॉफिटबाबत अद्याप बैठक न झाल्याने हा मुद्दा हवा तितका स्पष्ट झालेला नाही. रेरामुळे जीएसटीचे कलेक्‍शन वाढणार आहे. तांत्रिक, संगणकीकृत, कायदेशीर सल्लागार आदी घटकांचा कायद्यात समावेश केला आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत खटले असल्यास त्याची माहिती बिल्डरला द्यावी लागणार आहे. ग्राहकांना या गोष्टींची माहीती होणार असल्याने प्रॉपर्टी खरेदी करताना ‘रिस्क झिरो’ होणार आहे. त्याचबरोबर बिल्डरांना ‘गुडविल’ कमवायला हा कायदा मदत करेल. टीडीआर पॉलिसीनुसार कमर्शियल व इंडस्ट्रियल अशी बांधकामनिहाय भिन्नता दिसून येईल. वीस किलोमीटर अंतरावरील बांधकामासाठी बिल्डरांना एअरपोर्ट ॲथॉरिटीकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचे कार्यालय दिल्लीत असले, तरी ते ऑनलाईन केवळ चार दिवसांत मिळते. पर्यावरणविषयक परवान्यासाठी कोल्हापुरात एक समिती अद्याप नेमायची आहे.\nव्यावसायिकांनी बंधने पाळणे गरजेचे - रवी माने (जॉईंट सेक्रेटरी)\nबांधकाम व्यवसायाच्यादृष्टीने हा अतिशय संक्रमणाचा काळ आहे. रेरा कायद्याची आवश्‍यकताच का भासली, याच्या खोलात गेले तर कोणीही उठतो आणि बिल्डर होतो. ही पद्धत रूढ झाल्यामुळे या व्यवसायात अनेक अनिष्ट प��रथा घुसल्या. परिणामी सरकारला अशा प्रकारचा कायदा करण्याची गरज भासली. या कायद्यात ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला आहे.\nत्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्यावर आपोआपच बंधने आली आहेत. ही बंधने पाळणे आता गरजेचे आहे. या कायद्यामुळे ज्यांना या व्यवसायातले ज्ञानच नाही, असे काही व्यावसायिक यातून बाहेर पडणार आहेत; तर चांगले व प्रामाणिक बांधकाम व्यावसायिक यामध्ये टिकून राहणार आहेत. त्यांना देखील जबाबदारीने वागायला लागणार आहे. बांधकाम व्यावसायिकांवर कायद्याने अनेक बंधने घातली आहेत. प्रकल्प पूर्ण करताना ग्राहकांना ताबा कधी द्यायचा याची कालमर्यादा घातली आहे. पण बांधकाम परवाने देणे, एनए करणे याबाबतीतही शासकीय यंत्रणा गतीने काम करेल, या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. जीएसटीमुळे बांधकाम व्यावसायिकांतही परफेक्‍ट मॅनेजमेंट सिस्टीम सुरू होईल.\nअनिष्ट प्रथांमुळे कायद्याची गरज\nएका क्‍लिकवर प्रोजेक्‍ट - प्रकाश देवलापूरकर (जॉईंट ट्रेझरर)\nग्राहकाला प्रॉपर्टी घेताना कोणता बिल्डर चांगला, हे सहज कळू शकणार आहे. वेबसाईटवरील नोंदणी सर्वांसाठी खुली असणार आहे. त्यावर करार पत्राचा नमुनाही असणार आहे. ग्राहकाला कायदेशीर अहवालासह दरा व्यतिरिक्त सर्व माहिती पाहू शकणार आहे. कराराची ॲथॉरिटी दिली जाणार आहे. ग्राहकाने तक्रार केली तर त्यासंबंधी सुनावणीसुद्धा घेतली जाणार आहे. चार-पाच बिल्डर एकत्र आल्यास कन्स्ट्रक्‍शनमधील गुंतवणूक वाढणार तर आहेच; शिवाय त्यांची जबाबदारीही वाढणार आहे. ग्राहकांना तर एका क्‍लिकवर प्रोजेक्‍ट पाहता येणार आहेत. बांधकामाची कॉस्टही उतरणार आहे. येत्या चार-पाच वर्षांत कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात बदल नक्की दिसेल. निर्धारित केलेल्या वेळेत पैसे भरणे बंधनकारक असेल.\nवेबसाईटवर अपडेट राहणे गरजेचे - संदीप मिरजकर (संचालक)\nरेरा कायद्याची अंमलबजावणी करणारा पहिला देश फ्रान्स, तर १६१ वा देश भारत आहे. महाराष्ट्रात नऊ हजार बिल्डर (विकसक) असून ३५० बिल्डर रेरा कायद्यांतर्गत नोंदणीकृत झाले आहेत. विशेष म्हणजे दहा टप्पे पूर्ण केल्यानंतरच बिल्डरची नोंदणी होते. दोन ते तीन दिवसांत नोंदणी क्रमांकही मिळतो. दर चार महिन्यानंतर त्याने सादर केलेल्या प्रकल्पात दुरुस्ती करण्याची सोय आहे. परवानगी घेऊन त्याला त्या कराव्या लागतील. त्यासाठी व��बसाईटवर अपडेट राहणे आवश्‍यक आहे. ग्राहकाला वेबसाईटवरूनच प्रकल्पाची स्थिती कळू शकेल. त्याला कार्यालयाकडे येण्याची आवश्‍यकता उरणार नाही. या कायद्यामुळे ग्राहकांना परवडतील, अशा दरात प्रॉपर्टी खरेदी करता येणार आहे. या कायद्याचा परिणाम म्हणून ग्राहक व बिल्डर यांच्यातील व्यवहार अधिक पारदर्शक होणार आहे.\nदहा टप्प्यानंतर बिल्डरांची नोंदणी\nव्यवहार होणार अधिक पारदर्शक\nजीएसटी सह करांबाबत संभ्रम दूर करावा - अजय कोराणे (संचालक)\nरेरा कायद्यातंर्गत बांधकाम व्यावसायिकांना एस्क्रो अकौंट काढायचे बंधन नाही. तर ते स्वतंत्र अकौंट आहे. अलीकडे याबाबतीत काही गैरसमज पसरले आहेत. पण हे एस्क्रो अकौंट नसून स्वतंत्र खातेच आहे. पूर्वी व्हॅट व इतर करांचा समावेश करून खरेदीदारांना ११ ते १२ टक्के खर्च येत होता. आता जीएसटीमुळे हा खर्च १८ टक्केपर्यंत जाणार आहे. जीएसटी १२ टक्केसह स्टॅम्प ड्युटीचाही समावेश असल्याने हा खर्च १२ टक्‍क्‍यावरून १८ टक्के जात आहे. यामध्ये आता अधिक स्पष्टता आणायला हवी. अन्यथा खरेदीदाराला त्याचा नाहक खर्च आहे. अजूनही याबाबत संभ्रमावस्था असून ती दूर करायला हवी.\nएस्क्रो अकौंट काढायचे बंधन नाही\nएस्क्रो अकौंट नसून स्वतंत्र खातेच\nकरातील संकल्पना स्पष्ट कराव्यात\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/molestation-and-assault-woman-house-128285", "date_download": "2018-12-15T21:52:30Z", "digest": "sha1:WZ4GSBEV4UW453NH6VERLZ5KJWBZNZHA", "length": 13438, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Molestation and assault of the woman in the house घरात घुसून महिलेचा विनयभंग व मारहाण | eSakal", "raw_content": "\nघरात घुसून महिलेचा विनयभंग व मारहाण\nबुधवार, 4 जुलै 2018\nनेवासे : शेत वस्तीवर राहात असलेल्या एका विवाहित महिलेचा एकाने घरात घुसून केलेला विनयभंग करून या पिडीत महिलेला रस्त्यात अडवून जबर मारहाण करण्यात आली. हि घटना मंगळवार (ता. 3) रोजी चिलेखनवाडी (ता. नेवासे) शिवारात घडली. याप्रकरणी नेवासे पोलिसांत चार महिलांसह एकूण आठ जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहे.\nनेवासे : शेत वस्तीवर राहात असलेल्या एका विवाहित महिलेचा एकाने घरात घुसून केलेला विनयभंग करून या पिडीत महिलेला रस्त्यात अडवून जबर मारहाण करण्यात आली. हि घटना मंगळवार (ता. 3) रोजी चिलेखनवाडी (ता. नेवासे) शिवारात घडली. याप्रकरणी नेवासे पोलिसांत चार महिलांसह एकूण आठ जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहे.\nया प्रकरणी माहिती अशी, नेवासे तालुक्यातील नेवासे-शेवगाव मार्गावर असलेल्या चिलेखनवाडी शिवारातील मुक्ताई मंदिर परिसरात शेत वस्तीवर राहाणारी पिडीत महिला हि मंगळवारी घरी एकटीच असतांना तिचा येथीलच योगेश अण्णासाहेब सुरोसे (वय 27) याने घरात घुसून विनयभंग केला व त्या ��हिलेने विरोध केला असता तिला त्याने शिवीगाळ हि केली.\nदरम्यान झालेल्या प्रकरणी हि पिडीत महिला आपल्या पती समवेत तक्रार देण्यासाठी पोलिसांत जात असतांना या महिलेला रस्त्यात अडवून आप्पासाहेब एकनाथ मुरदरे, भीमाबाई अप्पासाहेब मुरदरे (दोघे राहणार भगूर ता. शेवगाव), योगेश अप्पासाहेब सुरोसे, सारिका योगेश सुरोशे, अण्णासाहेब आबाजी सुरोसे, आशाबाई अण्णासाहेब सुरोसे (सर्व राहणार चिलेखनवाडी, ता. नेवासे), हर्षदा कानिफ निकम, कानिफ निकम (दोघे राहणार मळेगाव, ता. शेवगाव) यांनी संगनमताने शिवीगाळ करत काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, सहाय्यक फौजदार शैलेश ससाणे, संतोष फलके यांनी भेट दिली.\nयाप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून वरील चार महिलांसह एकूण आठ जणांविरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटने नंतर सर्व आरोपी फरार झाले आहे.\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा...\nविवाहितेचा कटरने कापला गळा\nऔरंगाबाद - पतीपासून वेगळे राहणाऱ्या विवाहितेचा तिच्या ओळखीतील तरुणानेच गळा कापून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना हडको, एन-१२ येथे गुरुवारी (ता. सहा...\nमहिला पोलिसाला पुण्यात फ्लॅट, कार आणि एक कोटींची ऑफर\nनागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत...\nएसीबीच्या एसपीवर विनयभंगाचा गुन्हा\nनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस अधीक्षकाने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी चौकशीअंती सदर...\nसराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले एक वर्ष स्थानबद्ध\nपुणे : विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर खडक पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एमपीडीए) कारवाई केल��...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/child-development-from-child-dramatic-play-1485127/", "date_download": "2018-12-15T20:57:57Z", "digest": "sha1:ZEXWOXMK55NOWYQJLRY6TZDAHMZUAHG3", "length": 24421, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Child development from child dramatic play | बालनाटय़ातून बालविकास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\n‘आजोबाऽऽऽऽ आपण घोडा घोडा खेळू या\nबालनाटय़ांच्या आंतरशालेय स्पर्धातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. नाटक करताना नि ते पाहताना मिळालेल्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार होतात. नाटिकेचं लेखन सोप्या, ओघवत्या भाषेत असल्याने आत्मविश्वास वाढणं, संवादकौशल्य वाढणं, संवादफेकीतून आवाजाचा पोत सुधारणं आणि सहकार्याची भावना यातून खरोखरीचा मुलांचा विकास होत असतो. विविध कला मुलांच्या वाढीत असं महत्त्वपूर्ण योगदान देत असतात.\n‘आजोबाऽऽऽऽ आपण घोडा घोडा खेळू या\n‘द्या ना मला तुमची काठी\nनातवाकडे काठी सुपूर्द करून त्याचं कौतुक करण्यात नि बाललीला न्याहाळण्यात आजोबा मग्न दोन पायांत काठी पकडून दुडुदुडु धावणारं ते बालरूप म्हणजे बालनाटय़ाचा श्रीगणेशाच नाही का दोन पायांत काठी पकडून दुडुदुडु धावणारं ते बालरूप म्हणजे बालनाटय़ाचा श्रीगणेशाच नाही का खरंच, आपल्या अवतीभवतीचं निरीक्षण करणारं लहान मूल, त्या त्या गोष्टींना उत्स्फूर्त प्रतिसाद देणारं त्याचं मन, त्याला दाद देणारे त्याचे पालक यातूनच तर कळीचं फूल व्हायला लागतं\nपुढे शिशुवर्गात आपल्यासारखेच सवंगडी मिळतात. आईसारख���याच बाई मिळतात. त्या छान छान गाणी गोष्टी शिकवतात. तालासुरात म्हणायची ती बडबड गीतं, हातवारे करीत साकारायची अभिनय गीतं बालमनाला इतका आनंद देतात की गाणी कशी पाठ होतात कळतही नाही. मग घरीदारी, पाहुण्यांसमोर सुरू होतो आमचा सुंदर अभिनय त्यातील निरागसता दुसऱ्याला रिझवून टाकते.. वाटून जातं.. बाळ आता मोठं होतंय. छान छान शिकतंय.\nप्राथमिक शाळेत वेगवेगळ्या विषयांचे छान छान धडे आम्हाला थोडं थोडं लिहिता-वाचता यायला लागतं. या वर्गात धडा गमतीशीर वाटण्यासाठी बाई करतात त्या धडय़ाचं नाटय़ीकरण आम्हाला थोडं थोडं लिहिता-वाचता यायला लागतं. या वर्गात धडा गमतीशीर वाटण्यासाठी बाई करतात त्या धडय़ाचं नाटय़ीकरण त्या धडय़ातील मनुली, चिंगी, आई, दादा यांच्या भूमिका बाई एकेकाला देतात. धडय़ातील गोष्ट संवादरूपाने साकार होते.\nअगदी सोपे – सुटसुटीत संवाद इथे नसते मोठे नेपथ्य – ना रंगमंच, पण बालनाटय़ाची सुंदर ओळख होऊ लागते. त्यातील संवाद म्हणताना आपणच खरी ‘आई’ आहोत असं वाटू लागतं. कुणी आपलं वाक्य चुकलं तर त्याला ते सांगण्यातही मजा येते.\nघरी गेल्यावर ‘आज किनई आई, बाईंनी आमचं नाटक बसवलं. मला ना आई, चिंगीचं काम दिलं. नि सानिकाला मनुली’ आई कौतुकाने ऐकत बसते. तर दुसऱ्या घरी दादा सांगत असतो – ‘बाबा, आज मी काय संवाद म्हटले सांगू’ आई कौतुकाने ऐकत बसते. तर दुसऱ्या घरी दादा सांगत असतो – ‘बाबा, आज मी काय संवाद म्हटले सांगू’ झालं घरोघरी नाटकाचा दुसरा अंक सुरू होतो. यातून मुलांना काय काय मिळतं याची यादी नाही करता येणार.\nकधी कधी तर शब्दाविना नाटय़ असतं. कसं ते पाहा – भूगोलाच्या धडय़ात सूर्य स्थिर आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते नि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीभोवती फिरताना तोही सूर्याभोवती फिरतोच. इयत्ता तिसरीत ही संकल्पना स्पष्ट करताना बाईंनी तीन मुलांना निवडलं. सूर्याला केलं मध्ये उभं. एक पृथ्वी तिला त्याच्याभोवती फिरण्याचा मार्ग आखून दिला. त्या मार्गावरून जाताना स्वत:भोवतीही फिरायला शिकवलं. तर चंद्र केलेल्या मुलाला पृथ्वीभोवती फिरत तिच्याबरोबर जायला शिकवलं झाले सगळे तयार वर्गात मुलांसमोर हे तीन मिनिटांचं नाटय़ सादर झालं नि सगळ्यांनाच नीट कळलं – अशा छोटय़ा छोटय़ा किती तरी गोष्टी मुलांपर्यंत सोप्या रीतीने पोहोचवता येतात ते नाटय़ानुभवातून.\nसत्तर ऐंशीच्या दशकात मुलांसाठी बालन��टय़ांच्या आंतरशालेय स्पर्धा होत. कुमार कला केंद्र, लिटिल थिएटर, उत्कर्ष मंदिर – मालाड यांसारख्या नामांकित संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठय़ा थिएटरमध्ये या स्पर्धाचं आयोजन करीत. मुलांना हे मोठं व्यासपीठ मिळे. या स्पर्धात अभिनय केलेली किती तरी मुलं पुढे नामांकित अभिनेते व अभिनेत्री झाले आहेत. या स्पर्धाचं उद्दिष्ट मुलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा हेच होतं. दुसरं म्हणजे या संस्थांनी शिक्षकांना लिहितं केलं. शिक्षकांचा मुलांबरोबरचा अनुभव मोठा असतो. मुलांच्या समस्यांची त्यांना उत्तम जाण असते. त्यातून अनेक वास्तववादी नाटय़बीजं मिळू शकतात.. शिक्षकाच्या लेखणीतून या बीजाचं रोपात रूपांतर झालं तर ते अगदी सहजसुंदर होतं. या विश्वासाने शिक्षकांना संधी मिळाली. आपल्या शाळेसाठी नाटक लिहिणं, त्याचं दिग्दर्शन करणं, मुलांना उत्तम नाटय़ानुभव देणं अशी कामगिरी शिक्षक करू लागले. मुंबईतील अनेक नामवंत शाळा – छोटय़ा शाळा एकत्र येऊ लागल्या. चर्चा, बैठका आणि विचारांची देवाणघेवाण होऊ लागली आणि नितांत सुंदर बालनाटय़ांची निर्मिती होऊ लागली स्पर्धेमुळे नाटय़निर्मितीचा स्तर उंचावला स्पर्धेमुळे नाटय़निर्मितीचा स्तर उंचावला एकाच ठिकाणी चार-पाच शाळांतील मुलांना चार-पाच उत्तम नाटकं पाहता येऊ लागली. निकोप स्पर्धेमुळे बक्षिसे मिळवून मुलांचा आत्मविश्वास द्विगुणित होत गेला\nयात नाटकाच्या संहितेला खूपच महत्त्व होतं. नाटक करताना नि ते पाहताना मिळालेल्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार व्हावेत असा उद्देश असे. नाटिकेचं लेखन सहज, सोप्या, ओघवत्या भाषेत असे. नाटक बसवता बसवता मुलांचं पटकन पाठ होऊन जाई.\nमुलांचं नाटक बसवणं हा एक मस्त अनुभव असतो. बालनाटय़ाचं लेखन पूर्ण झालं की त्यात किती पात्रे आहेत, त्या पात्राचं काम करायला योग्य विद्यार्थी कोणता या मुलांची निवड करणं. ‘ज्यांना नाटकात भाग घ्यायचा आहे त्यांनी हॉलमध्ये जमा’ म्हणताच दहा – बारा पात्रांसाठी पन्नास एक मुलं जमायची या मुलांची निवड करणं. ‘ज्यांना नाटकात भाग घ्यायचा आहे त्यांनी हॉलमध्ये जमा’ म्हणताच दहा – बारा पात्रांसाठी पन्नास एक मुलं जमायची या मुलांकडून संहितेतील थोडय़ा भागाचं वाचन घेऊन शेवटी दहा-पंधरा मुलं निवडायची. पुन्हा एकेक पात्राच्या गरजेनुसार यातून कोण योग्य ठरतंय याचा विचार – त्यात त्या भूमिकेला योग्य शरीरयष्टी, सुस्पष्ट आवाज, चेहऱ्यावरील भाव या प्राथमिक गोष्टी पाहायच्या या मुलांकडून संहितेतील थोडय़ा भागाचं वाचन घेऊन शेवटी दहा-पंधरा मुलं निवडायची. पुन्हा एकेक पात्राच्या गरजेनुसार यातून कोण योग्य ठरतंय याचा विचार – त्यात त्या भूमिकेला योग्य शरीरयष्टी, सुस्पष्ट आवाज, चेहऱ्यावरील भाव या प्राथमिक गोष्टी पाहायच्या इतकं करूनही एक-दोन भूमिकांसाठी योग्य विद्यार्थी नसेल तर पुन्हा शाळेत इतर वर्गात शोधून ते पात्र मिळवायचं इतकं करूनही एक-दोन भूमिकांसाठी योग्य विद्यार्थी नसेल तर पुन्हा शाळेत इतर वर्गात शोधून ते पात्र मिळवायचं अशी प्राथमिक निवड झाली की या मुलांबरोबर पूर्ण नाटिकेचं वाचन व्हायचं अशी प्राथमिक निवड झाली की या मुलांबरोबर पूर्ण नाटिकेचं वाचन व्हायचं मग कोणाला कोणती भूमिका, त्याने ती कशी करायची, संवाद कसे म्हणायचे, हावभाव, अ‍ॅक्शन कशा करायच्या हे सारे क्रमाक्रमाने शिकवायचे.\nखरं सांगायचं तर या निवडीपर्यंतही मुलं बरंच काही शिकतात. एक तर ज्यांची निवड होते त्यांना आनंद होतो. अभिमान वाटतो. ‘आपल्याला बाईंनी नाटकात घेतलेलं’ याचं अप्रुप त्याच वेळी निवड न झालेल्यांना आपण पुढील वेळी काय सुधारणा केली पाहिजे हेही कळतं.\nनाटकाच्या तालमी सुरू होतात तेव्हा प्रत्येक जण हातात आपापलं स्क्रिप्ट घेऊन मोठय़ा विश्वासाने तयार असतो. हळूहळू तालमींमुळे नाटक आकार घेऊ लागतं. तेव्हा या मुलांच्या व्यक्तिरेखा खरोखरच नाटकात इतक्या एकरूप होतात की अगदी ती भूमिका जगणं म्हणजे काय ते यांच्याकडून शिकावं. त्या नाटकातून मिळालेले विचार अगदी सहज त्यांच्यात झिरपतात. चांगल्या विचारांचं सोनं होतं.\nआपल्या बरोबरच्या मुलांना मदत करणं, कुणी चुकलं तर सांभाळून घेणं, नाटकाच्या यशासाठी मनापासून धडपणं चालू असतं. आत्मविश्वास वाढणं, आत्मभान येणं, संवादकौशल्य वाढणं, संवादफेकीतून आवाजाचा पोत सुधारणं आणि सहकार्याची भावना यातून खरोखरीचा विकास होत असतो. तालमींमुळे बुडालेला अभ्यास नंतर आपला आपणच भरून काढायचा आहे. ही जबाबदारीची जाणीव होते.\nनाटक सादर होताना तर प्रेक्षागृहातील आपल्या समोरच्या एवढय़ा बालप्रेक्षकांना आपण आनंद देतोय ही भावना खूपच समाधान देते. समोरचे बालप्रेक्षकही आपल्या दादा-ताईच्या नाटकात दंग होतात. नाटकातील संवाद एकाग्रतेने ऐकतात, योग्य तिथे टाळ्या देतात, गाणी, संगीत असेल तर ताल धरतात. नाटक संपून पडदा पडताच नाटय़गृह डोक्यावर घेतात. हा अवर्णनीय आनंद, उत्साह या बालांचा कोणता विकास घडवीत असेल हे वेगळं सांगायला नको अशी ही बालनाटय़ं सतत व्हावीत अशी ही बालनाटय़ं सतत व्हावीत होतच राहावीत. विविध कला अशा मुलांच्या आयुष्यात जितक्या लवकर येतील तेवढा त्यांचा विकास लवकर तसेच वैविध्यपूर्ण होईल यात शंकाच नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/02/blog-post_6.html", "date_download": "2018-12-15T20:12:14Z", "digest": "sha1:UZZRJY236HO7ZIR6CTTM6AVQ3IB4UHID", "length": 23156, "nlines": 55, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का? - ब्लॉगनामा", "raw_content": "\nHome / NCP / Sharad Pawar / Talaq / तलाक / राष्ट्रवादी काँग्रेस / शरद पवार / पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला 'पवारांचा माणूस' म्हणतात. पण ते किती खोटे आहे, हे माझं मला माहित आहे. कारण माझं समर्थन हे विषयागणिक बदलत जातं. एखाद्या विषयावर ज्याची भूमिका योग्य, त्याच्या बाजूने राहणं मला पटतं. पवारांबाबतही तसेच आहे. पण आज त्यांच्या भाषणाने कहर केला. प���ारांसारख्या 'जाणत्या' नेत्याकडून अशा भूमिकेची अजिबात अपेक्षा नव्हती. किमान आजच्या विखारी स्थितीच्या काळात तरी.\nपवारांच्या भाषणातील ज्या मुद्द्यावर माझा पुढील संपूर्ण लेख अवलंबून आहे, तो मुद्दा नक्की काय आहे, पवार नेमकं काय म्हणाले हे प्रथम पाहूया.\nऔरंगाबादमधील हल्लाबोल यात्रेच्या सभेत पवार म्हणाले, “ट्रिपल तलाक. माझं स्वच्छ मत असंय, भगिनींना संरक्षण द्यायचा विचार असेल, तर मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन, धर्मगुरुंना विश्वासात घेऊन, काय पाऊल टाकायचे ते टाकता येईल. पण तलाक हा इस्लामच्या माध्यमातून एक दिलेला मार्ग आहे, संदेश आहे. आणि त्या संदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्याला नाहीय. तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करता याचा अर्थ एका धर्माच्या लोकांना समाजामध्ये एका वेगळ्या स्थितीला नेऊन पोहोचवण्याचं काम तुम्ही करत आहात. याला आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही.”\nसध्याचा काळ हा विखार पसरवणारा आहे. जुनाट चाली-रिती आणि प्रथांमध्ये ढकलणारा आहे. भाजप, संघ किंवा तत्सम संघटना प्रतिगामी शक्तींना बळ देत असताना, पवारांसारख्या स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्याच्या तोंडी तलाकसारख्या जुलमी पद्धतीला अप्रत्यक्ष समर्थन किंवा हलका विरोध माझ्यासारख्याला नक्कीच खटकतो. कारण पवारांचा तलाकविरोधी लढ्याशी जवळून संबंध आहे. पुढे त्यावर सविस्तर लिहिलं आहेच.\nसुप्रीम कोर्टाने दिलेल्या तलाकबंदीच्या निर्णयाला पवारांनी अप्रत्यक्षही म्हणता येणार नाही, खरंतर स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. त्यांच्या बोलण्याचे सूर अगदी स्पष्ट होते. (पवारांच्या भाषणाचा व्हिडीओसाठी इथे क्लिक करा. 11.50 ते 12.40 या मिनिटांच्या दरम्यान पवारांचे तलाकसंबंधी वक्तव्य आहे.)\nराज्यकर्त्यांना कुठल्याही धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे पवारांचे मत आहे. हे त्याहून धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. पवारांसारख्या माणसाला हे सांगणे खरंतर उचित ठरणार नाही की, जुनाट पद्धती, जुलमी चाली-रिती या सगळ्या धर्माशी संबंधित आहेत. त्यात माणसाचे बळी जाण्यापर्यंतचे प्रकार आहेत. असे भयंकर वातावरण या पद्धतींमध्ये असताना, राज्यकर्त्याने या चाली-रिती बंद करताना त्या त्या धर्मातील मोठ्या लोकांसोबत चर्चा केली पाहिजे, असे मत असेल तर कमाल आहे. चो��ट्याची चोरी चांगली की वाईट ठरवण्यासाठी इतर चोरट्यांना विचारण्यासारखं हे विधान आहे.\nपवारांच्या आजच्या भाषणावर बोलूच. पण त्याआधी थोडे इतिहासात घुसू. पवारांनी कधी जातीयवादी भूमिका घेतली, कधी धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली वगैरे गोष्टी आता मांडत नाही. त्या गोष्टींचा आलेखही मोठा असेल. पण मुस्लीम समाजातील तलाक, बहुपत्नीत्व वगैरे गोष्टींवर तरी किमान पवारांची भूमिका स्पष्ट असावी, असा माझा आतापर्यंतचा समज होता. कारण त्याला इतिहासात तसे संबंधांचे धागे आहेत. ते धागे पुढे मांडणार आहे. पण तो समज किती बोगस होता, हे आज कळून चुकले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पवारांनी जाहीरपणे कौतुक करायला हवे होते, स्वागत करायला हवे होते, अगदी सुप्रिया सुळेंनी ज्याप्रकारे केले तसे. पण तसे झाले नाही.\nआणि पवारसाहेब, औरंगाबादेत भाषण करत होतात की पाकिस्तानात कुठल्या धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार जर सरकारला नसेल, तर जुनाट प्रथा बंद कशा व्हायच्या कुठल्या धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार जर सरकारला नसेल, तर जुनाट प्रथा बंद कशा व्हायच्या कारण सगळ्या जुनाट-जुलमी पद्धती या धर्माशी संबंधितच आहेत. त्या त्या धर्मातील लोकांशी चर्चा करत या गोष्टी सोडवत सरकार बसले, तर त्या त्या धर्मातील कमकुवत घटक आणखी १००-२०० वर्षे धर्माने तयार केलेल्या अदृश्य गुलामीत जगात राहतील. इतके तुमच्यासारख्या जाणत्या नेत्याला कळू नये कारण सगळ्या जुनाट-जुलमी पद्धती या धर्माशी संबंधितच आहेत. त्या त्या धर्मातील लोकांशी चर्चा करत या गोष्टी सोडवत सरकार बसले, तर त्या त्या धर्मातील कमकुवत घटक आणखी १००-२०० वर्षे धर्माने तयार केलेल्या अदृश्य गुलामीत जगात राहतील. इतके तुमच्यासारख्या जाणत्या नेत्याला कळू नये\nखरंतर इतर कुणी ही भूमिका घेतली असती, तर तितके आश्चर्य वाटलं नसतं. पवारांच्या या भूमिकेवर धक्का बसण्याची दोन करणं आहेत, एक म्हणजे हमीद दलवाई यांच्यासोबत पवारांची वैचारिक मैत्री आणि वैयक्तिक मैत्री, दुसरं कारण म्हणजे महिला आरक्षणासाठी पवारांचा पुढाकार. दोन्ही कारणं एक एक करुन पाहू.\nपहिले कारण हमीद दलवाई. हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातील धाडसी समाजसुधारक. अत्यंत मानाचे नावं. मुस्लिम समाजातील शेकडो वर्षांच्या जुनाट रुढींना धक्के देत क्रांतिकारी विचार मांडणारा माणूस म्हणजे हमीदभ��ई. हमीदभाईंनी मुस्लिम समाजातील प्रखर विरोधाला तोंड देत, 40 वर्षांपूर्वी पहिल्यांदा तलाक प्रथेविरोधात मंत्रालयावर मोर्चा नेला होता. मुख्यमंत्र्यांपासून तत्कालीन पंतप्रधानांपर्यंत आवाज पोहोचवला होता. कित्येकदा कट्टर मुस्लिमांकडून झालेले हल्लेही पाचवले. त्या काळात हमीदभाईंचे जवळचे एक मित्र होते. वैचारिक आणि वैयक्तिकही. त्या मित्राचे नाव शरद पवार.\nयाच शरद पवारांना हमीदभाईंच्या सुरक्षेची काळजी लागलेली असायची. हमीद, तुझे काम क्रांतिकारी असून, हल्ल्याची भीती आहे. म्हणू ही बंदूक सांभाळ, असेही याच पवारांनी हमीदभाईंवर ज्यावेळी माहिमच्या दर्ग्याबहेर कट्टर मुस्लिमांनी हल्ला केला, त्यावेळी म्हटले होते. याच पवारांनी हमीदभाईंना शेवटच्या काळात स्वतःच्या शासकीय बंगल्यात ठेवले. तेव्हा पवार गृहराज्य मंत्री होते. 1977 सालची गोष्ट. त्याच बंगल्यात हमीदभाईंनी अखेरचा श्वास घेतला.\nएकंदरीत शरद पवार आणि हमीदभाई हे केवळ वैयक्तिक मित्र राहिले नाहीत, तर वैचारिकही मित्र राहिले आहेत. हमीदभाईंसारख्या क्रांतिकारी विचारवंतांचे मित्र राहिलेल्या पवारांच्या तोंडून तलाकबंदीवर विरोधाचे सूर यावे, हे नक्कीच धक्कादायक आहे. आज हमीद भाई असते, तर त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने पवारांना खडेबोल सुनावले असते, यात मला शंका वाटत नाही.\nदुसरे कारण म्हणजे, याच पवारांनी सुमारे 25 वर्षांपूर्वी महिला आरक्षणासाठी पुढाकार घेतला होता. किंबहुना मुद्दा तडीस नेला आणि महिलांना आरक्षण मिळवून दिले. तो निर्णय क्रांतिकारी होता. महिलांना सार्वजनिक क्षेत्रात पुढे येण्यासाठी मोठं बळ मिळालं. तेच पवार तलाकबंदीला विरोध करत मुस्लिम समाजातील महिलांना पुन्हा जुनाट प्रथांच्या जोखडाखाली बांधू पाहत आहेत. एकीकडे महिलांनी पुढे यावे म्हणून आरक्षणासाठी प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे तलाकबंदीला आडवळणाने विरोध करायचा, हे कुठल्याही पातळीवर पटण्यासारखे नाही. किमान पवारांसारख्या माणसाकडून.\nआधी म्हटल्याप्रमाणे, भाजप, संघ किंवा तत्सम संघटना जाती-धर्माच्या नावाने विष पसरवत असताना, पुरोगामी विचारांच्या निर्णयांवर, भूमिकांवर, मतांवर ठाम राहण्याची गरज आहे. धर्मनिरपेक्ष आणि समतेच्या विचारांना बळ देण्याची गरज आहे. ताकद देण्याची गरज आहे. तरच विषारी विचारांविरोधात लढण्याचं बळ सर��वसामान्य तरुणांमध्ये येईल. आणि ही बळ देण्याची जबाबदारी पवारांसारख्या नेत्याच्या खांद्यावर तर इतरांच्या तुलनेत अधिक आहे. कारण केवळ जाणता नेता नव्हे, तर देशातील विरोधी पक्षातील नेत्यांमधील ताकदवान आवाज म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.\nमी तर म्हणेन, एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची भूमिका म्हणून तलाकबंदीला विरोध केला असता, तरी मी समजून घेतले असते. कारण राजकीय पक्ष म्हणून त्यांचे हितसंबंध असतील, असे गृहीत धरले असते. पण पवारसाहेब, तुमचा तर संबंध क्रांतिकारी विचारांच्या हमीद दलवाई नामक माणसाशी आला होता, त्यांचे विचार इतक्या लगेच विसरलातही\nमी तर म्हणेन, पवार औरंगाबादमधील तलाकबंदीसंदर्भातील मतावर स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुरोगामीपणाच्या बाता ठोकू नयेत. आणि ते मत पवारांचे वैयक्तिक मत असू शकते, असल्या पळवाटाही शोधू नयेत.\nजाणता नेता म्हणून शरद पवारांकडे पहिले जाते. 'पुरोगामी... पुरोगामी...' अशी ओरडसुद्धा याच पवारांच्या तोंडून आम्ही ऐकत आलोय. आणि महत्त्वाचे म्हणजे, आजच्या घडीला भोवताल इतका विखार पसरवणारा आणि जुनाट प्रथांमध्ये लोटणारा असताना पवारांसारख्या विरोधी पक्षातील ‘जाणत्या’ नेत्याने तलाकसारख्या अत्यंत गंभीर मुद्द्यावर इतकं उथळ बोलाव कठीण आहे. पवारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.\nभाषण ऐकताना पवारांच्या तोंडून जेव्हा तलाकसंबंधी भूमिका ऐकली, त्यावेळी पहिलं वाक्य माझ्या तोंडून बाहेर पडलं – पवारांचं डोकं ठिकाणावर आहे ना\nNCP Sharad Pawar Talaq तलाक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किं��ा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/03/1.html", "date_download": "2018-12-15T21:09:57Z", "digest": "sha1:KNWUIDKRGAM3HA46O4W4VS2DAZCO2BAR", "length": 8053, "nlines": 113, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: असाही एक सलमान खान...भाग 1", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nअसाही एक सलमान खान...भाग 1\nतुम्ही गुगल ईमेज सर्च वर इंग्रजीत सलमान खान असं सर्च केलत तर 0.18 सेकंदात (म्हणजे पाव सेकंदापेक्षाही कमी वेळात) एकूण 32 लाख 80 हजार फोटो उपलब्ध होतात. पण तो दबंगफेम अभिनेता सलमान खान. हा लेख त्या सलमान खान बद्दल नाही. मग ह्या लेखातला कोण हा सलमान\nहा सलमान खान आहे 32 वर्षांचा एक अमेरिकन तरूण. त्याची आई कलकत्त्याची, आणि वडील बांगला देशीय. दोघेही अमेरिकेत स्थलांतरीत झालेले. सलमान खान हार्वर्ड विद्यापीठाचा एम.बी.ए. शिवाय, गणित, इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग, काँप्युटर सायन्स ह्या विषयाचा पदवीधर (B.S.) म्हणजे तीन डिग्र्या. पुढे, अमेरिकेतील प्रतिष्ठित MIT (Massachusetts Institute of Technology) मधून त्याने इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग आणि काँप्युटर सायन्स मधील मास्टर्स डिग्रीही (M.S.) घेतलेली. खरं तर एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ म्हणून नेमला जाण्यासाठी अतिशय लायक व्यक्ती.\nतसा सलमानखान चांगल्या नोकरीत होताही. करियरचा भला मोठा हायवे त्याला मोकळा होता. एक छंद किंवा आवड म्हणून फावल्या वेळात सलमान त्याच्या नात्यातल्या शाळकरी मुलांना गणित वगैरे शिकवायचा. शिक्षण हा त्याच्या व्यक्तिमत्तवाचा भाग कधीच नव्हता. पण वयाच्या 29 व्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2009 मध्ये त्याने आपली लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. त्या��े अचानक शिक्षणाला वाहून घ्यायचं ठरवलं. 'हातचं सोडून पळत्याच्या मागे' ही मराठीतली म्हण त्याला बरोबर लागू होत होती.\nसप्टेंबर 2009 ते आता फेब्रुवारी 2011 हा काळ जेमतेम दीड वर्षांचा. अगदी अलिकडचा. ह्या काळात पळत्याच्या मागे धावून सलमानने काय मिळवलं\nसप्टेंबर 2010 मध्ये गुगल कंपनीने सलमानला 2 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 9 कोटी रूपये) देणगी म्हणून दिले. मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेटस सलमानला \"धिस अमेझिंग गाय\" असं म्हणतात. त्यांच्या गेटस फाऊंडेशननेही सलमानला असेच मोठ्या रक्कमेचे (किती ते कळलेले नाही) पारितोषिक दिले आहे. पण ह्या सर्वांवर कडी म्हणजे बिल गेटस यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी सलमानच्या शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे.\nहे सारं काय प्रकरण आहे\nवाचू, असाही एक सलमान खान...भाग 2 मध्ये...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nअहो, चिमुकली इसापनीती 100 वर्षांची झाली...\nअसाही एक सलमान खान - भाग 2\nमूठभर माणसं, आणि शेतभर कणसं.....\nब्लॉगच्या जगात - अफगाणिस्तान मध्ये...\nअसाही एक सलमान खान...भाग 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%20%E0%A5%A7.%E0%A5%A7", "date_download": "2018-12-15T21:18:01Z", "digest": "sha1:RXEKLHV2NIIKTUPAPG3OVGXENMCHUNKS", "length": 3144, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nपाठ १.१ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nपाठ १.१ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nरविवार, २३ एप्रिल, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ६:२७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाठ १.१, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्र��त्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/symptoms-of-heart-attack/asthama/", "date_download": "2018-12-15T22:00:03Z", "digest": "sha1:46XK2UF7BIAUIFIOQW4T5D73VWUMBQU6", "length": 1475, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "asthama - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/mule-ekadam-hinsak-ka-hotat", "date_download": "2018-12-15T21:51:14Z", "digest": "sha1:DZK27NHWJKATLCOJFNAJDALS5GJM4XCE", "length": 13352, "nlines": 243, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलं एकदम हिंसक का होतात ? - Tinystep", "raw_content": "\nमुलं एकदम हिंसक का होतात \nभरपूर वेळा आपल्याला आपल्या बाळांमध्ये अधीरेपणाची आणि संतापाची भावना निदर्शनास येते. बहुतेकजण याला हट्टीपणाचे वा बालिशपणाचे नाव देतात. तरीही कधीकधी हे अधिक प्रमाणात उफाळून येते. हे तुमचे बाळ अधिक रागीट बनत चालले आहे, याचे लक्षण असू शकते. पण वास्तवात तसेच आहे का आणि असल्यास ते का बरे होत आहे\nपालक म्हणून तुम्ही अशा काही गोष्टी करत असाल, ज्यांचा तुमच्या मुलांवर नकारात्मक प्रभाव पडतो. प्रथम अशा गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊ.\n१) काही करण्यापासून थांबवणे\nजेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला त्यांनी जी गोष्ट करू नये, ती करण्यापासून थांबवता; तेव्हा त्यांना वाटू शकते की, तुम्ही त्यांचे ऐकूनच घेत नाहीय आणि त्यांच्यासाठी कोणतीही मदत उपलब्ध नाहीय. हे त्यांच्या निराशा आणि चिंतेचे कारण बनू शकते; जे नंतर रागामध्ये परावर्तित होते.\nखूप वेळा तुम्ही तुमच्या बाळाभोवती त्याला चिडवत वा त्याची नक्कल करत खेळत असता. जरी हे सर्व गंमत आणि खेळ म्हणून चाललेले असते; तरी कधीकधी त्यांना राग येतो आणि त्यांना वाटते की, तुम्ही त्यांची कदर वा किंमत करत नाही. हे निराशा, संताप आणि नंतर नकारात्मक परिणामाकडे झुकू शकते.\nभरपूर नकारार्थी वाक्ये वापरणे- जसे की 'हे करू नको' आणि 'तुझे हे वागणे वाईट आहे' हे खूप वेळा तुमच्या बाळाच्या आत्मजाणिवेला हानी पोहचवते. हे त्यांच्यात नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते; जे नंतर तुम्हाला तुमच्या बाळाला सांभाळणे अवघड करून टाकते.\nजेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला काय करायचे ते सांगता; तेव्हा त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, असे वाटू शकते. हे त्यांना चिंताग्रस्त करते आणि ते शक्तिहीन आहेत, असे त्यांना वाटू लागते. यामुळे ते ही भावना आक्रमकपणात आणि संतापात व्यक्त करू लागतात.\nआपल्याला आपल्या मुलांनी काय करावे आणि काय करू नये, हे सांगायची सवय लागलेली असते. तरीदेखील हे आपल्याला एकदाही लक्षात येत नाही की, आपण जे सांगतोय; ते का सांगतोय हे त्यांना स्पष्ट करून सांगावे. यामुळे त्यांना बहुतेक वेळा त्यांनी जे केले, ते चुकीचे आहे आणि ते जे करताहेत, ते का बरे करत आहेत; हे समजत नाही. या संभ्रमाचे नैराश्यात रूपांतर होते आणि ते नंतर बाळाच्या स्वभावावर आणि पूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते.\nहे घडणे आपण कसे रोखू शकतो\nजर तुम्ही आताच तुमच्या बाळाला काहीतरी चुकीचे केल्यावरून खडसावले असेल किंवा तुम्ही त्यांना विशिष्ट पद्धतीने वागण्यास सांगत असाल; तर त्यांना तुम्ही तसे का करत आहात, याचे स्पष्टीकरण द्या. यामुळे त्यांचे काय चुकत आहे आणि तुम्ही त्यांना विशिष्ट पद्धतीनेच वागण्यास का सांगत आहात; हे त्यांना कळण्यास मदत होते आणि नंतर ते आपोआप तुम्हाला पाहिजे तसेच भविष्यात वागू लागतात. तसेच हे त्यांचे संभ्रमितपणा आणि नैराश्यही टाळू शकते आणि तुमच्याबरोबर त्यांचे वागणे सुधारू शकते.\nकधीकधी हे घडताना तुमच्या लक्षातही येणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला काय म्हणता आणि ते कसे म्हणता; हेदेखील महत्त्वाचे असते. मुले ही अतिशय संस्कारक्षम असतात; म्हणून त्यांच्यावर योग्य ते संस्कार होत आहेत ना, याची खबरदारी घ्या. तुमच्या बाळाबरोबर ती जास्तीची काळजी आणि श्रम घ्या; कारण नंतर त्या सर्व कष्टाचे चीज होणारच आहे\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाल�� कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/620287", "date_download": "2018-12-15T21:02:33Z", "digest": "sha1:GWXI2IXD6FKJ6TPFJXKVV4OA5NDEW56I", "length": 5728, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नाओमी ओसाका उपांत्य फेरीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » नाओमी ओसाका उपांत्य फेरीत\nनाओमी ओसाका उपांत्य फेरीत\nअलीकडेच अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम जिंकणाऱया जपानच्या नाओमी ओसाकाने पॅन पॅसिफिक टेनिस स्पर्धेत बार्बर स्ट्रायकोव्हाला देखील 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. अवघ्या तासाभरातच तिने हा सामना निकाली केला. 20 वर्षीय ओसाकाने प्रारंभापासून आक्रमक खेळ करत सामन्यावर वर्चस्व राखताना स्ट्रायकोव्हाला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, उपांत्य फेरीत नाओमीसमोर इटलीच्या कॅमिला गिओर्गीचे आव्हान असेल.\nतत्पूर्वी, दिवसभरातील अन्य लढतीत माजी चॅम्पियन व दिग्गज खेळाडू व्हिक्टोरिया अझारेंकाला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली. अझारेंकाच्या या माघारीमुळे इटलीच्या कॅमिला ग्रिओर्गीला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तसेच चौथ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने अमेरिकन पात्रताधारक ऍलिसन रिस्केला 6-1, 6-7, 7-6 असे पराभूत करताना अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत प्लिस्कोव्हाची लढत क्रोएशियाच्या डोना व्हिकशी होईल. क्रोएशियाच्या युवा डोनाने कॅरोलिन गार्कीला 6-3, 6-4 असे नमवण्याची किमया साधली.\nकर्णधार विराटचा प्रवास प्रगल्भतेच्या दिशेने : स्टीव्ह वॉ\nस्टोनमन, व्हिन्सची अर्धशतके, इंग्लंडकडे 231 धावांची आघाडी\n‘वर्ल्डकप हिरो’ गौतम गंभीरची निवृत्तीची घोषणा\n��ंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Nayanachya_Kondani", "date_download": "2018-12-15T20:21:56Z", "digest": "sha1:WSZ7UR2OTQADTSXLCY6YGDJRRYEM3EQ4", "length": 10773, "nlines": 282, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "नयनांच्या कोंदणी | Nayanachya_Kondani | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअताशा असे हे मला काय\nअपुरे माझे स्वप्‍न राहिले\nअशी नजर घातकीं बाई\nकधी तू दिसशील डोळ्यांपुढे\nकधी रे पाहिन डोळां\nगंगा जमुना डोळ्यांत उभ्या\nचल जाऊ रमूं या वनीं\nजा उडुनी जा पाखरा\nजा मुलि शकुंतले सासरी\nजा रे चंद्रा तुडवित\nडाव टाका नजर माझी\nडोळे माझे त्यात तुझे\nडोळे मोडित गौळण राधा\nडोळे हे जुलमि गडे\nडोळ्यापुढे दिसे गे मज\nतव नयनाचें दल हललें\nतिन्हिसांज होते तुझी याद\nतुझिया गे चरणीचा झालो\nतुझी सूरत मनात राया\nतुझे डोळे पाण्याने भरले\nतुझ्या डोळ्याचं न्यारं पानी\nतुझ्या मुरलीत माझी प्रतिमा\nतुला बघुन पदर माझा\nतू असता तर कधि नयनांनी\nतू नजरेने 'हो' म्हटले\nते नयन बोलले काहितरी\nथकले रे डोळे माझे\nदाम करी काम येड्या\nदो नयनांचे हितगुज झाले\nनाकी डोळी नीट डाव्या\nपहा टाकले पुसुनी डोळे\nपाण्यात पाहती का माझे\nपाहू द्या रे मज विठोबाचे\nप्रिया तुज काय दिसे\nप्रीत ही डोळ्यांत माझ्या\nबघुन बघुन वाट तुझी\nबाळा जो जो रे\nबंदिनी स्‍त्री ही बंदिनी\nमथुरेत मी गोकुळी कान्हा\nमाजो लवताय्‌ डावा डोळा\nमाझा भाव तुझे चरणीं\nमिटुन डोळे घेतले मी\nमी जलवंती मी फुलवंती\nमोठं मोठं डोळं तुझं\nयश ते��ी विष झाले\nया डोळ्यांची दोन पाखरे\nया नव नवल नयनोत्सवा\nये ना सजली स्वप्‍ने नयनी\nराधा ही बावरी हरीची\nलई बाई लबाड दिसतोय ग\nलक्ष्मी तू या नव्या\nलाजवी मला हे नाव गडे\nविकल मन आज झुरत\nसजल नयन नित धार\nसहज तुला गुपित एक\nस्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी\nहे भलते अवघड असते\nहे वदन तुझे की\nलेक माझी लाडकी तू\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-25000-tree-plantation-ganesh-mahasangh-68168", "date_download": "2018-12-15T21:23:07Z", "digest": "sha1:FDROKQQLUE7LOEMZAI4LSQJHCCIIXQD7", "length": 16701, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news 25000 tree plantation by ganesh mahasangh गणेश महासंघ करणार २५ हजार वृक्षलागवड | eSakal", "raw_content": "\nगणेश महासंघ करणार २५ हजार वृक्षलागवड\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nविसर्जनानंतर राबविणार स्वच्छता अभियान\nऔरंगाबाद - गणेश महासंघातर्फे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेसंदर्भात पथनाट्य, लोककलांवर भर दिला जाणार असून यंदा गणेशोत्सवादरम्यान २५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली.\nविसर्जनानंतर राबविणार स्वच्छता अभियान\nऔरंगाबाद - गणेश महासंघातर्फे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेसंदर्भात पथनाट्य, लोककलांवर भर दिला जाणार असून यंदा गणेशोत्सवादरम्यान २५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली.\nगणेश महासंघातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. २३) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री. शिंदे म्हणाले, की दरवर्षी गणेश महासंघातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही शहरातील गणेश महासंघाचे हे ९३ वे वर्ष असून समर्थनगर येथील सावरकर चौकातील महासंघाच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. २५) सकाळी दहाला गणेश मूर्तीची स्थापना करून उत्सावाला प्रारंभ होईल. तसेच ४ सप्टेंबरपर्यंत महासंघातर्फे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आमदार सतीश चव्ह��ण हे उपस्थित राहतील.\nमहासंघातर्फे यंदा पहिल्यांदाच महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून (९७६४६३००००) या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर सजावटीचे छायाचित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी मिरवणूक मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या वेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, कार्याध्यक्ष तथा नगरसेवक नंदकुमार घोडेले, माजी अध्यक्ष अभिजित देशमुख, संदीप शेळके उपस्थित होते.\nविसर्जन विहिरीची आज पाहणी\nमहापालिका आयुक्त व गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून गुरुवारी (ता. २४) दुपारी गणेश विसर्जन विहिरीच्या स्वच्छतेची पाहणी करण्यात येणार आहे.\n२६ ऑगस्ट - सकाळी ११ वाजता भावसिंगपुरा येथील मनपा शाळेत शालेय साहित्य व वह्या वाटप.\n२७ ऑगस्ट - सकाळी साडेदहा ते रात्री साडेनऊ या वेळेत प्रोझोन मॉल येथे ढोल पथक स्पर्धा.\n२८ ऑगस्ट - सकाळी ११ वाजता बेगमपुरा परिसरात वृक्षारोपण.\n२९ ऑगस्ट- सकाळी दहा वाजता छत्रपती महाविद्यालयात तलवारबाजी स्पर्धा.\n३० ऑगस्ट - महालक्ष्मी सजावट स्पर्धा असून सकाळी दहा ते पाच या वेळेत व्हॉट्‌सॲप क्रमांकावर छायाचित्र पाठवायचे आहे.\n३१ ऑगस्ट - महासंघ व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांत स्वच्छेतवर जनजागृतीसाठी लोककला आणि पथनाट्यांचे आयोजन.\n१, २ सप्टेंबर - एक मिनीट स्पर्धा (खेळ पैठणीचा) शहरातील विविध भागांत दुपारी १२, ३ आणि ५ वाजता\n३ सप्टेंबर - दुपारी २ वाजता जिल्हा परिषद मैदानावर कुस्त्यांची दंगल\n४ सप्टेंबर - मयूर पार्क येथे दुपारी १ ते ४ रांगोळी स्पर्धा.\n५ सप्टेंबर - संस्थान गणपती मंदिरापासून सकाळी दहा वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ.\n६ सप्टेंबर - विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर स्वच्छता अभियान.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nपुण्यात वाहतूक नियम पाळा\nपुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.geetaupasani.com/p/gallery.html", "date_download": "2018-12-15T20:45:25Z", "digest": "sha1:JZSHLLKPXYCH2G622UWVEWXSD4HDO5YW", "length": 6083, "nlines": 61, "source_domain": "www.geetaupasani.com", "title": "गीता चारुचंद्र उपासनी: व्याख्याने वृत्तांत", "raw_content": "\ngeetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..\n'क्रांतितीर्थ' चिंचवड, येथे झालेल्या व्याख्यानाचा वृत्तांत\n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)\n23 मार्च, बेळगाव येथील व्याख्यांवृत्तांत\n(पूर्ण वाचण्��ासाठी इथे क्लिक करा)\n२ फेब्रुवारी ची अविस्मरणीय संध्याकाळ \n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा )\n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा)\nसरस्वती व्याख्यानमाला चाळीसगाव येथे पुष्प गुंफतांना\n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा)\n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा)\nबडोदा (गुजरात) येथील व्याख्यान वृत्तांत.\n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा)\nरत्नागिरी अभिवादन यात्रेतील सहभाग\n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा)\nसंतांचं माहेर पंढरपूर, येथील व्याख्यान.\n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा)\n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा)\nमाणगाव जवळील आमडोशी येथील शिवजयंती.\n(पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा)\nचारुचंद्र उपासनी. (गीताचे वडील आणि गुरू)\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत...\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\nमी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल... -ग्रेस \" माझ्या कवितेचं मूळ माझ्...\nसुभाषितरत्नानि वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि मराठी रूपांतर वसंत आला चै...\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/crime-news-gujarat-124283", "date_download": "2018-12-15T21:12:11Z", "digest": "sha1:EPFTNCLCOH3OZSNEHVFHA5PRTOTSJK55", "length": 10988, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime news in Gujarat गुजरातमध्ये फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघड | eSakal", "raw_content": "\nगुजरातमध्ये फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघड\nरविवार, 17 जून 2018\nयेथे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराज्य फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघड केले आहे. येथे नोकरीसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची माहिती अन्य कॉल सेंटर्संना विकली जात होती. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी येथील प्रसिद्ध रोजगार पोर्टलचा व्यवस्थापक प्रकाश भट्ट याच्यासह आठ जणांना अटक केली.\nअहमदाबाद : येथे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आ��तरराज्य फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघड केले आहे. येथे नोकरीसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची माहिती अन्य कॉल सेंटर्संना विकली जात होती. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी येथील प्रसिद्ध रोजगार पोर्टलचा व्यवस्थापक प्रकाश भट्ट याच्यासह आठ जणांना अटक केली.\nशशी मिश्रा, कैलासचंद्र ठाकूर, रतनकुमार मिश्रा, कुलीपकुमार सिंह, रामदिनसिंह आणि पवनकुमार मिश्रा आदींचा अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे. या टोळीने हजारो तरुणांची फसवणूक करून त्यातून मिळालेला निधी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये वळता केल्याचा संशय आहे.\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\nपुणे - जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले. ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या यामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचाली,...\nदुरुस्ती वाहनच रुळावरून घसरले ; वाहतुकीचा चार तास खोळंबा\nपालघर : पालघर आणि केळवे रेल्वेस्थानकांदरम्यान रूळ दुरुस्ती करणारे उदवाहन यंत्रच (कॅम्पिंग मशीन) रुळावरून घसरल्याने शनिवारी सकाळी पश्‍चिम...\nबुलेट ट्रेनसाठी जमीन खरेदीचा श्रीगणेशा भिवंडीतून\nवज्रेश्वरी : मोदी सरकारचे बहुचर्चित असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग शुक्रवारी मोकळा झाला असून बुलेट ट्रेनसाठी राज्यातील पहिल्या...\nगुजरातमध्ये ब्राह्मणांची आरक्षणाची मागणी\nअहमदाबाद : महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे पडसाद इतर राज्यांतही उमटू लागले आहेत. गुजरातमधील ब्राह्मण आणि राजपूत...\nनाशिक - तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर अहमदाबाद येथे हरितक्षेत्र विकासाच्या पाहणीसाठी आयोजित करण्यात आलेला दौरा अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब ���रा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/ethanol-will-be-the-answer-to-the-sugar-crisis-1717778/", "date_download": "2018-12-15T21:13:58Z", "digest": "sha1:6IE23PYM5AXCW2G4TD3UDOCLK2SWVESJ", "length": 22060, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ethanol will be the answer to the sugar crisis | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nक.. कमोडिटीचा : उसाच्या प्रश्नावर इथेनॉलचा उतारा\nक.. कमोडिटीचा : उसाच्या प्रश्नावर इथेनॉलचा उतारा\nहरभऱ्याचे घसरलेले भाव गेल्या महिन्याभरात सुमारे २५ टक्क्याने वाढून हमीभावाच्याही वर गेले आहेत.\nप्रचंड पाणी पिणारे पीक पाहता, ऊसाच्या लागवड क्षेत्रामध्ये कपात होण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने फार प्रगती नसताना, सध्याच्या साखर संकटाकडे संधी म्हणून पाहणे महत्त्वाचे असून त्यादृष्टीने सरकार पावले टाकताना दिसत आहे..\nसध्या देशात शेतकऱ्यांना कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणजे असे नव्हे की त्यांच्या प्रश्नांची राजकीय पक्षांना खूप काळजी आहे आणि त्यावर तातडीने उपाय शोधण्याची गरज आहे. परंतु सहा-आठ महिन्यांत येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता सर्वाना देशातील या सर्वात मोठय़ा मतपेढीची आठवण होणे साहजिकच आहे. या मतपेढीमधील सर्वात मोठा घटक म्हणजे ऊस उत्पादक. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देणे ओघानेच आले.\nऊस उत्पादक सध्या मोठय़ा संकटातून जाताना दिसत आहे. साखरेचे विक्रमी उत्पादन आणि पडलेल्या दरामुळे साखर कारखान्यांना ऊसदर देताना नाकीनऊ येताना दिसतात. त्यामुळे वाढत जाणारी ऊसदर थकबाकी शेतकऱ्यांच्या असंतोषाला खतपाणी देत आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांत या उद्योगासाठी अनेक सवलती दिल्या गेल्यात आणि अजून दिल्या जातील. यातील राजकीय समीकरणे आणि व्यवहार्यता क्षणभर बाजूला ठेवली आणि निव्वळ गुणवत्तेच्या निकषावर विचार केला तरी इतक्या सवलती आणि एवढा पैसा ओतून फार काही हातात पडेल अशी परिस्थिती नाही. उलट निवडणुकीच्��ा तोंडावर ऊसदराचा प्रश्न अजून गंभीर होण्याची लक्षणे आहेत.\nयावर्षी ३०० लाख टनाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे पुढील वर्षांसाठी किमान ८० दशलक्ष टन एवढी साखर शिल्लक राहणार असून पुढील वर्षीचे उत्पादनदेखील परत विक्रमी ३५० लाख टन होईल असे अंदाज आहेत. बरं जागतिक बाजारात साखरेचा पुरवठा एकंदरीतच अधिक असल्यामुळे मोठय़ा निर्यातीला वाव नाही. अशा परिस्थितीमध्ये ऊसदराच्या थकबाकीमध्ये नेमकी किती वाढ होऊ शकते हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी प्रश्न किती गंभीर आहे याचा अंदाज येऊ शकतो. दुष्काळामध्ये बारावा महिना म्हणून की काय सरकारने ऊसदरामध्ये वाढ केल्याने शेतकरी थोडय़ा प्रमाणात समाधानी असले तरी तो दर फक्त कागदावरच न राहो ही अपेक्षा.\nसरकारने २०१८-१९ च्या हंगामासाठी ऊसदरामध्ये २,५५० रुपये प्रति टनवरून २,७५० रुपये अशी २०० रुपये वाढ केली असल्यामुळे शेतकरी थोडेसे समाधानी आहेत. थोडेसे एवढय़ासाठी की वर वर जरी २०० रुपये वाढ केली असली तरी उसापासून मिळण्याच्या साखरेच्या उताऱ्याची किमान मर्यादा साडेनऊ टक्क्यांवरून १० टक्के नेल्यामुळे ऊसदरातील प्रत्यक्ष वाढ फक्त ६०-६२ रुपये एवढीच राहणार आहे.\nत्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली हा विरोधकांचा आरोप काही प्रमाणात खरा मानला तरी मे महिन्याअखेर ऊसदराची थकबाकी २३,००० कोटी रुपयांवर गेली आहे आणि पुढील वर्षी थकबाकीचाही विक्रम होण्याची शक्यता या गोष्टींच्या पाश्र्वभूमीवर ऊसदरातील ही वाढदेखील थोडी नाही असे म्हणता येईल. मुळात खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये ऊसदर हा उत्पादनाशी आणि किमतीशी निगडित असणे गरजेचे असते.\nआता ऊस आणि भात ही दोन पिके अशी आहेत की ज्यांना प्रचंड पाणी लागते. त्यामुळे देशातील घटत चाललेले पाण्याचे साठे आणि सरकारी आश्रय असल्यामुळे त्यांचे नको इतके उत्पादन अशा दुहेरी संकटांना आमंत्रण देत असताना त्याखालील क्षेत्रामध्ये कपात होण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने सरकारी धोरणात फार प्रगती नसताना, सध्याच्या गंभीर संकटाकडे संधी म्हणून कसे पाहता येईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असून त्यादृष्टीने सरकार पावले टाकताना दिसत आहे. नुकतीच केंद्रातील वजनदार नेते नितीन गडकरी यांनी इथेनॉल उत्पादन वाढवून एका दगडात चार पक्षी कसे मारता येतील त्याबद्दल उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे.\nउसापासून साखर निर्माण न करता थेट इथेनॉल निर्मिती करण्याची कल्पना काही मोठी गोष्ट नसून यापूर्वी ही अनेकदा चर्चिली गेली आहे. ब्राझीलसारख्या देशाने तर इथेनॉल हेच प्रमुख इंधन करून पर्यावरण आणि चलन विनिमय दर यांचा चांगला समतोल साधत साखर उद्योगाला वेगळ्या दिशेने नेले आहे. मात्र भारतात तरी गेल्या दशकभर इथेनॉल धोरण राजकीय इच्छाशक्ती आणि मानसिकतेअभावी धरसोडीचेच राहिले आहे. पेट्रोलमध्ये किमान १० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाची अंमलबजावणी कायमच कमी राहिली. त्याची कारणेदेखील एक वेगळा विषय असला तरी पुढे येऊ घातलेल्या परिस्थितीमध्ये केवळ इथेनॉलच साखर उद्योगाला वाचवू शकेल. एकीकडे इथेनॉलचे उत्पादन वाढले तर उसाला चांगला दर मिळण्याची शक्यता खूप वाढेलच, पण त्याबरोबर पेट्रोल, डिझेलच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च होणारे परकीय चलनदेखील वाचेल. उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांच्यामुळे होणारे प्रदूषण कमी होऊन त्याचा अप्रत्यक्ष लाभ यमुना नदी आणि दिल्लीमधील प्रदूषण कमी होईल आणि ताजमहालाच्या रक्षणासाठी काही प्रमाणात फायदा होईल.\nइथेनॉल हा जरी गडकरींच्या खात्याशी संबंधित विषय नसला तरी त्यांची काही पद्धत आणि त्यांचा गेल्या वर्षभरातील कृषिक्षेत्रातील सुधारणा मार्गी लावण्याच्या झपाटा पाहता इथेनॉलनिर्मितीद्वारे साखर उद्योगाच्या समस्या फक्त तेच सोडवू शकतील अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. उदाहरणच द्यायचे तर हरभऱ्याचे देता येईल. विक्रमी उत्पादनामुळे हरभऱ्याचे घसरलेले भाव गेल्या महिन्याभरात सुमारे २५ टक्क्याने वाढून हमीभावाच्याही वर गेले आहेत. गेली एक-दोन वर्षे हमीभावाखाली गेलेले कडधान्यांचे भाव यावर रणकंदन माजलेले असताना एका महिन्यात हमीभावाच्याही वर गेलेले हरभऱ्याचे भाव याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही हे अजबच आहे.\nवर्षांनुवर्षे होणारी पिवळ्या वाटाण्याची आणि इतर कडधान्यांची प्रचंड आयात बऱ्याच प्रमाणात थांबवण्याचा धाडसी निर्णय, निर्यातीला दिलेले प्रोत्साहन आणि त्यामुळे देशात पिकणाऱ्या हरभऱ्याला आलेली ऊर्जितावस्था याचे बरेचसे श्रेय गडकरी आणि त्यांची राज्यातील टीम यांना देण्यास हरकत नसावी. सोयाबीनचीही अशीच गोष्ट आहे. असेच यश ऊसदराच्या प्रश्नावरील उपायांना लाभो ही अपेक्षा आ��ि शुभेच्छा. अर्थात, अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि येत्या काही महिन्यांत कृषिक्षेत्रासाठी अनेक धडाक्याचे निर्णय येऊ घातले आहेत. वरुणराजाची बऱ्याच ठिकाणी कृपा तर काही ठिकाणी अवकृपा असली तरी एकंदर परिस्थिती सुधारली आहे हे निश्चित.\n(लेखक वस्तू बाजार विश्लेषक )\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-xc10-black-price-pjSH7i.html", "date_download": "2018-12-15T21:01:02Z", "digest": "sha1:FSDFHHJVKYZU5RTXUKG5CXEPZRTVQBR3", "length": 13145, "nlines": 313, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन क्सकॅ१० ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप���स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन क्सकॅ१० ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅकइन्फिबीएम उपलब्ध आहे.\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 1,60,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन क्सकॅ१० ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F2.8- f11\n( 1 पुनरावलोकने )\n( 28 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/sarvat-sundar-bollywood-actress/nutan/", "date_download": "2018-12-15T22:00:14Z", "digest": "sha1:7IIFWWETI6YNBTUAFNJ2F7LZS6X5C7KW", "length": 1471, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "nutan - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2016/04/", "date_download": "2018-12-15T20:18:52Z", "digest": "sha1:3WKI2JQAP2PTHWKM556Z3YDLUZHZTJFV", "length": 5449, "nlines": 38, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "April 2016 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nमला मार्क्स तीन वेळा भेटला. तिसऱ्यांदा भेटला, तेव्हा त्याने माझ्य��� मेंदूवर सत्ता काबीज केली होती. तिसऱ्यांदा भेटण्याचं कारण पहिल्य...\nया संस्कृतीरक्षकांचं करायचं काय\nसकाळी वेलवेट कंडोमची बातमी केली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतील कुटुंब नियोजनाशी संबंधित एका कार्यक्रमात पूर्णत...\nउंबरठ्यावर शेतकरी मेला, तेव्हा कुठे होतात हरामखोरांनो\nतुम्ही तहसील ऑफिसमध्ये जा, जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जा किंवा अगदी रेल्वेच्या तिकीट काऊंटरवरचा अनुभव आठवा. सराकरी कर्मचारी असे वागत...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T20:29:03Z", "digest": "sha1:UDBI4QVJ3XGVTFNYMHL5DLS4M5JAQBWM", "length": 16682, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या ��ाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra रिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट\nरिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट\nमुंबई, दि. ५ (पीसीबी) – रिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट काढण्यात आले आहे. या प्रकऱणी अनिल अंबानी अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nमधेपुरा जिल्ह्यातील बेहरी गावाचे रहिवासी सैनी साह यांचा १३ जुलै २०११ ला आसामच्या तिलोई गावात ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनीकडून विमा घेतला होता. १६ ऑगस्ट २०११ रोजी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी मोबदल्यासाठी विमा कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने सैनी यांच्या कुटुंबियांस २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ लाख ८३ हजार रुपये आणि त्यावर ९ टक्के वार्षिक व्याज देण्यास सांगितले. मात्र, तरीही मोबदला न मिळाल्याने कौशल्या देवी यांनी पुन्हा न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात कंपनीला दोनवेळेस नोटीस पाठवली. या नोटीशीला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.\nत्यानंतर कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांना अटक करण्याचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला, तसेच न्यायालयाकडे महाराष्ट्राच्या डीजीपी यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली. त्यानंतर अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे.\nPrevious articleआयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वलस्थानी\nNext articleरिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nतेलंगणात अकबरुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी\n‘सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू बनला; शत्रुघ्न सिन्हांचा खोचक...\nधुळे महापालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; ५० जागांवर विजय\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपवारांकडून मतदारसंघनिहाय चाचपणी; साताऱ्याचा उमेदवार ठरणार\nराज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह टीका केल्याने बीडमध्ये तनुश्रीविरोधात गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/the-literal-sports-in-the-name-of-economic-reforms-c-kango-385261/", "date_download": "2018-12-15T20:55:23Z", "digest": "sha1:JPBQSK4ZOIK4NRRY3NY6LT6O2EFBFITU", "length": 13791, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आर्थिक सुधारणांच्या नावाखाली शाब्दिक खेळ- कॉ. कांगो | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nआर्थिक सुधारणांच्या नावाखाली शाब्दिक खेळ- कॉ. कांगो\nआर्थिक सुधारणांच्या नावाखाली शाब्दिक खेळ- कॉ. कांगो\nसर्वच क्षेत्रांत होणाऱ्या बदलांना आíथक सुधारणा असे गोंडस नाव देऊन शब्दांचे खेळ सुरू आहे. या बदलांच्या परिणामांचा अभ्यास करून यातून नेमका कोणाचा फायदा होणार याचा\nसर्वच क्षेत्रांत होणाऱ्या बदलांना आíथक सुधारणा असे गोंडस नाव देऊन शब्दांचे खेळ सुरू आहे. या बदलांच्या परिणामांचा अभ्यास करून यातून नेमका कोणाचा फायदा होणार याचा विचार होत नाही, तोपर्यंत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होणार नाही, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.\nआश्वी येथील कला, वाणिज्य व संगणक महाविद्यालयात ‘साहित्यक्षेत्रातील नवे प्रवाह आणि आíथक सुधारणा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. कांगो यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. च्या सदस्या कांचनताई मांढरे होत्या. विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, माजी संचालक विनायकराव वालोटे, ट्रक सोसायटीचे संचालक भगवानराव इलग आदी या वेळी उपस्थित होते.\nकांगो म्हणाले, कालपरत्वे सर्वच क्षेत्रांत बदल होत असतात. परंतु सुधारणांच्या नावाखाली नेमके काय बदल झाले, याची चिकित्सा होणे गरजेचे आहे. १९३० ते ७० या काळात लोककल्याणकारी संकल्पनेचा दबदबा होता. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून संकटावर मात केली, तरी जागतिक बँक आणि नाणे निधीकडे जाण्याचा मार्ग त्यांना स्वीकारावाच लागला. याच काळात तेल निर्माण करणाऱ्या देशांनी तेलाचे भाव वाढवल्याने संपूर्ण जगावरच संकट आले, मात्र योग्य नियोजन आणि रोजगार पुरेसा यामुळे सोव्हियत युनियन या एकमेव देशाची अर्थव्यवस्था अबाधित राहिली.\nकेवळ संधी मिळत नसल्याने गरिबी वाढत असून सरकारही यावर उपाय सुचवण्याच्या मन:स्थितीत नाही. स्वामिनाथन यांच्यामुळे झालेल्या हरितक्रांतीमुळे आज अन्नसुरक्षा कायदा येऊ शकला, परंतु त्यालाही विरोध होत असून नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील वादाचा मुद्दाही तोच असल्याचे आहे असा दावा कांगो यांनी केला.\nसुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर रंगनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या चर्चासत्रात ७६ तज्ज्ञ सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली. चर्चासत्राच्या संयोजनासाठी प्रा. देवीदास दाभाडे, प्रा. ओंकार रसाळ, प्रा. आर. एन. चव्हाण आदींनी सहकार्य केले. प्रा. वर्षां आहेर आणि प्रा. किशारे शेळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआधारकार्डाचे राज्यात ९५ टक्के काम पूर्ण\nतरुण व्यापा-याचे खंडणीसाठी अपहरण\nसाईचरणी ३ कोटींची गुरुदक्षिणा\nअध्यक्षपदी रावसाहेब म्हस्के विजयी\nसंयोजकांसह ३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/increase-in-the-income-of-the-corporation-from-mobile-towers-road-cutting/12062058", "date_download": "2018-12-15T20:21:11Z", "digest": "sha1:45CMBGW6IWRGZCNILW7MJLS6G6VW3RJX", "length": 12859, "nlines": 74, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मोबाईल टॉवर, रोड कटींगमधून मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमोबाईल टॉवर, रोड कटींगमधून मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार\nमनपा क्षेत्रातील मोबाईल टॉवर धोरणाला स्थापत्य समितीची मंजुरी\nनागपूर : मोबाईल टॉवर धोरणाची अंमलबजावणी तसेच रोड कटींगच्या परवानगीमुळे नागपूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास मनपाच्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. गुरूवारी (ता. ६) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला समितीचे सभापती संजय बंगाले, उपसभापती रामकृष्ण वानखेडे, सदस्या सरिता कावरे, पल्लवी श्यामकुळे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त विजय हुमने, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक आदी उपस्थित होते.\nनागपूर शहरामध्ये अनेक वर्षांपासून ८०० अनधिकृत मोबाईल टॉवर आहेत. उच्च न्यायालयामध्ये हा विषय प्रलंबित असल्याने टॉवरच्या माध्यमातून महानगरपालिकेला कोणतेही उत्पन्न मिळत नव्हते. मात्र नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने रेडिरेकनरच्या दरात शास्ती लावून एक वर्षासाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. या एक वर्षामध्ये अनधिकृत टॉवर धारकांनी मनपाच्या नियमाप्रमाणे बांधकाम व परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा परवानगी रद्द करण्यात यावी, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. या टॉवरच्या माध्यमातून मनपाला अंदाजे १० कोटींच्यावर उत्पन्न होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nशहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे पुनर्भरण करताना त्या कामाची व्‍हिडीओ क्लिप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कामात कोणताही घोळ होणार नाही. याशिवाय कामाचा दर्जा टिकून राहण्यासाठी सॅम्पलची वेळोवेळी तपासणी करणेही आवश्यक आहे. खासगी कंपन्यांकडून करण्यात आलेल्या रस्ते खड्ड्यांच्या कामाची तपासणी करण्यात यावी. यामध्ये योग्य काम न आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी सभापती संजय बंगाले यांनी दिला. याशिवाय रोड कटींग संदर्भातील परवानग्या तातडीने देण्यात आल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.\n१ एप्रिल ते ��० नोव्‍हेंबर २०१८ या कालावधीमध्ये शहरातील विविध ठिकाणच्या खड्ड्यांचे हॉट मिक्स व जेट पॅचरच्या माध्यमातून पुनर्भरण करण्यात आले. यामध्ये हॉट मिक्सच्या माध्यमातून ८२६० खड्डे तर जे पॅचर मशिनद्वारे २३५२ खड्डे असे एकूण १० हजार ६१२ खड्डे बुजविण्यात आले आहेत.\nजाहिरात विभागही मनपाच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्त्रोत आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी नवा प्रस्ताव असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या नवीन प्रस्तावासाठी विभागाने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्ता पक्ष नेते व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती देण्यात यावी. प्रस्तावाबाबत महापौर व पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्याचेही सभापती संजय बंगाले यांनी निर्देशित केले. मनपाच्या मालमत्तेवर जाहिराती चिकटवून शहर विद्रुपीकरण करण्याचा प्रकार सर्वत्र सुरू आहे. स्वत:च्या जाहिरातीसाठी शहराचे सौंदर्य बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.\nसलमान खान – कैटरीना कैफ ने कर ली है जनवरी की Booking, फिल्म भारत की ताज़ा डीटेल्स\n‘Cheat India’ की रिलीज पहले इमरान हाशमी ने फिल्म के बारे में दिया बड़ा बयान\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nअगर देश हिंदू राष्ट्र बनता है तो देश के भीतर ही कई राष्ट्र बनाने की स्थिति आ जायेगी – कुमार केतकर\nZomato द्वारा निकला गया बिज़नेस असोसिएट कंपनी के ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई की तैयारी में\nExclusive Video : सख्त पुलिस अधिकारी ही नहीं कवि, शायर और गायक भी हैं उपराजधानी के डीसीपी\nकमलनाथ को इंदिरा गांधी ने क्यों कहा था ‘तीसरा बेटा’\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nरेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी मालकी हक्काचे पट्टेवाटप\nअगर देश हिंदू राष्ट्र बनता है तो देश के भीतर ही कई राष्ट्र बनाने की स्थिति आ जायेगी – कुमार केतकर\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहर��तील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nरेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी मालकी हक्काचे पट्टेवाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259034:2012-11-01-17-28-22&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10", "date_download": "2018-12-15T21:37:40Z", "digest": "sha1:G7SEDUPXBUHQF7UD5WQATGYOMILAYE7V", "length": 25675, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष लेख :कथानिर्मितीत रमलेले अध्यक्ष", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विशेष लेख >> विशेष लेख :कथानिर्मितीत रमलेले अध्यक्ष\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविशेष लेख :कथानिर्मितीत रमलेले अध्यक्ष\nडॉ. सुधीर रसाळ - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२\n८६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचं मोठेपण नेमकं कशात आहे, याचा हा दोन पिढय़ांच्या प्रतिनिधींनी घेतलेला वेध.. संमेलनाध्यक्षांच्या अभिनंदनावर न थांबता त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा केल्या पाहिजेत, हेही सांगणारा..\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड झाल्याने अध्यक्षपदाचा बहुमान मराठवाडय़ाला प्रथमच मिळत आहे. डॉ. गंगाधर पानतावणे यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळाले नाही. ना. धों. महानोरांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीला नकार दिला.\nरा. रं. बोराडे हेही प्रतिभावंत साहित्यिक. पण ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. नरहर कुरुंदकर अकालीच गेले. त्यांच्या वाटय़ाला हा बहुमान मिळू शकला नाही. डॉ. कोत्तापल्ले यांच्या निवडीमुळे मराठवाडय़ातील लेखक, कवींचे खाते उघडले गेले आहे. डॉ. कोत्तापल्ले यांचे वाङ्मयीन कार्य दुहेरी स्वरूपाचे. ते मराठी भाषा आणि वाङ्मयाचे नामवंत प्राध्यापक आणि अभ्यासक. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी मराठवाडा आणि पुणे येथे लौकिक मिळविला. आर्थिक परिस्थिती अनुकूल नसतानाही ते देगलूर येथून औरंगाबाद येथे एमएची पदवी मिळविण्यासाठी आले. मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये अल्पवेळ नोकरी करून त्यांनी एमए.मध्ये प्रथम श्रेणी मिळविली. बीडच्या महाविद्यालयात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. पुणे विद्यापीठात ते मराठी विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. त्यांचे सर्व आयुष्यच मराठी वाङ्मयाशी निगडित आहे.\nअध्यापनाबरोबरच त्यांनी दर्जेदार वाङ्मयनिर्मिती केली. मराठी वाङ्मयात दीर्घकथा हा प्रकार काहीसा उपेक्षित होता. डॉ. कोत्तापल्ले यांच्या लेखनातून बऱ्याच प्रमाणात तो समृद्ध झाला. खरेतर डॉ. कोत्तापल्ले हे कवी मनाचे. त्यांचा पहिला कवितासंग्रह दर्जेदार होता. पण नंतर मात्र ते कथावाङ्मय लिखाणाकडे वळले आणि त्यात रमले. ‘मूड्स’ या कवितासंग्रहानंतर त्यांचा आणखी एक कवितासंग्रह प्रकाशित झाला. पण त्यानंतर ‘राजधानी’, ‘देवाचे डोळे’, ‘गांधारीचे डोळे’ ही कादंबरी, ‘काळोखाचे पडघम’ ही पुस्तके गाजली. त्यांचे लिखाणही विपुल आहे. कथांमध्ये पददलित आणि ग्रामीण जनतेचे दु:ख त्यांनी मांडले आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन बदलण्याची प्रेरणा व्हावी, असा सुप्त हेतू त्यांच्या लेखनामागे असतो. ग्रामीण लेखनाच्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये त्यांची कथा आहे. सामाजिक बांधीलकी आणि पुरोगामी विचारांची प्रेरणा त्यांच्या कथांमध्ये दिसून येते.\nडॉ. कोत्तापल्ले यांच्या सार्वजनिक जीवनात वाङ्मयीन संस्थांमधील कार्य मौलिक आहे. मराठवाडा साहित्य परिषदेत ते चिटणीस आणि अध्यक्ष होते. ‘प्रतिष्ठान’चे मुख्य संपादक म्हणून त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. महामंडळाचे ते काही वर्षे कोषाध्यक्षही होते. पुणे येथे गेल्यानंतर तेथे साहित्य परिषदेच्या कार्यात त्यांनी सहभाग नोंदविला. वाङ्मयीन कार्याबरोबर त्यांनी विद्यार्थी जगतात मौलिक कार्य केले. वाङ्मयात आणि सामाजिक जीवनात डावी विचारसरणी मानणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निवडीमुळे म��ाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर काही वेगळय़ा प्रकारचे वाङ्मयीन विचार प्रकट होतील, अशी अपेक्षा आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष आहेत. मराठी भाषेच्या विकासासंबंधी त्यांच्या मनातही काही कल्पना असतील. त्या त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून प्रकट कराव्यात, अशी अपेक्षा आहे. वास्तविक बी. रघुनाथानंतर मराठवाडय़ातील ग्रामीण उपेक्षित समाजाच्या जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण डॉ. कोत्तापल्ले यांच्या कथावाङ्मयात झालेले आहे. ते ज्या प्रकारची कथा लिहितात, ती कथा मराठीत इतरत्र लिहिली गेली नाही.\nखरेतर मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेप्रमाणे अध्यक्ष हा केवळ संमेलनापुरता उत्सवमूर्ती असतो. नंतरचा संमेलनाध्यक्ष निवडून येईपर्यंत तो केवळ पदसिद्ध सदस्य असतो. महामंडळाच्या कार्यामध्ये संमेलनाध्यक्षांनी नेतृत्व करावे, अशी अपेक्षा नसते. याचा परिणाम असा होतो, की संमेलनाचे अध्यक्षीय भाषण दिशादर्शक असावे अशी अपेक्षा केली जाते. हे भाषण मौलिक आणि मराठी भाषेला काहीएक दिशा देणारे असावे, अशी अपेक्षा असते. डॉ. कोत्तापल्ले यांचे भाषण असेच असेल. डॉ. कोत्तापल्ले यांनी या निवडणुकीची सर्व प्रतिष्ठित पथ्ये पाळली. इतर उमेदवारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरोप करणे, निवडणुकीचे डावपेच करणे, गटबाजीचे राजकारण करणे, या सर्वातून ते अलिप्त राहिले. त्यांच्या या वर्तनामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा दर्जा निश्चितपणे उंचावला आहे.\nवास्तविक मराठी आणि इतर भाषांचा संबंध अधिक दृढ होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मराठी रसिकाला पाश्चात्त्य भाषेतील लेखकांची नावे माहिती असली तरी असामिया, मल्याळम अशा भाषेतील महत्त्वाचे लेखक कोण, याची माहिती नसते. साहित्य संमेलनामध्ये इतर भाषक लेखकांच्या वाङ्मयांची देवाणघेवाण घडवून आणली पाहिजे. त्यासाठी अनुवादकांना जास्तीत जास्त महत्त्वही दिले पाहिजे. इतर भाषेतील अनुवादामुळे वाचकाच्या अभिरुची आणि लेखकाच्या लेखनालाही नवी दिशा मिळते. साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट यांनी केलेले प्रयोग अभिनंदनीय असले तरी ते पुरेसे नाहीत. हे कार्य विद्यापीठीय आणि साहित्य संस्कृती संस्थांमार्फत होत राहिले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे. पण दुर्दैवाने साहित्याशी निगडित असणारे याकडे लक्ष देत नाहीत. डॉ. कोत्तापल्ले यांचा प्रशासकीय अनुभव मोठा असून ते भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी या उपेक्षित कार्याला गती मिळवून द्यावी, अशी अपेक्षा आहे. करता येण्यासारखे पुष्कळ आहे. तंत्रज्ञानाच्या अंगानेही मराठी पुढे सरकायला हवी. एखाद्या विद्यार्थ्यांने उत्तम अनुवाद केला तर त्याला ‘पीएच.डी.’सारखी पदवी द्यायला काय हरकत आहे विद्यापीठ स्तरावर आपल्याकडे परदेशी भाषा शिकविल्या जातात. पण देशांतर्गत भाषांचे विभाग सुरू करणे आवश्यक आहे. अंतर्गत सांस्कृतिक विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मराठीच्या अशा विकासासाठी त्यांचे अध्यक्षपद नक्कीच दिशादर्शक ठरेल.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nक���िअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/04/", "date_download": "2018-12-15T20:26:28Z", "digest": "sha1:XTWLNDRXGKWPEIPQ7EFDYKMOU3QTXGCJ", "length": 7027, "nlines": 50, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "April 2018 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nकाही महिन्यांपूर्वीचा फोटो आहे हा. आता आणखी एक थर वर बांधला आहे. मी फार निवडक पुस्तकं खरेदी केली आहेत. कथा, लोककथा, प्रवासवर्णन, कादंब...\nलिहीन लिहीन म्हणता राहून जात होते. आणि साहित्यिक, सामाजिक किंवा राजकीय विषयांवर लिहिणे वेगळे. ते जमते. मात्र कुठल्या कलेवर लिहायचे म्ह...\nआँधी हमारे बस में नहीं, मगर...\nफेसबुक, ब्लॉग यांसारख्या माध्यमांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. तरी अनेकांना शंका असतेच. त्यामुळेच ते इथल्या लेखनाला दुय्यम समजतात. मला ते प...\nकोणतीही चळवळ असो, तिला कलेची साथ मिळाली, तर तिची तीव्रता दसपटीनं वाढते. आणि एखाद्या चळवळीचं माध्यमच कला असेल, तर.. तर मग चळवळीची उंची...\nके. रं. शिरवाडकर नावाचं 'विचारविश्व'\nकधी भेट नाही. प्रत्यक्षात कधी पाहिले नाही. दूर दूरचा परिचय सुद्धा नाही. दोन पुस्तकांच्या पलिकडे त्यांची पुस्तकेही वाचली नाहीत. हे नम...\nवयाच्या पाचव्या वर्षी आईनं सोडून जाणं, वडील सैन्यात आणि हालाखीची परिस्थिती... यातून दिवसागणिक एकटेपणात होत गेलेली वाढ आणि कमालीची गूढ ...\nतेव्हा सत्तेत काँग्रेस होती. यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचार बोकाळला होता. पाणी तोंडापर्यंत आले आणि अण्णा दिल्लीत गेले. त्यांन...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारां���द्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-nagpur-university-68879", "date_download": "2018-12-15T21:53:45Z", "digest": "sha1:N6WVTBV5ADKMEQVWBFQMUAGAICO7VUX5", "length": 14826, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news nagpur university उत्तरपत्रिका तपासणीत विद्यापीठ तोंडघशी | eSakal", "raw_content": "\nउत्तरपत्रिका तपासणीत विद्यापीठ तोंडघशी\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nनागपूर - मुंबई विद्यापीठातील वाणिज्य अभ्यासक्रमाच्या दोन लाख उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मदतीचा हात दिला होता. आठ दिवसांत दोन लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले. मात्र, 33 दिवस लोटूनही केवळ 15 हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. या प्रकाराने मदतीचा हात देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तोंडघशी पडल्याचे दिसून येते.\nनागपूर - मुंबई विद्यापीठातील वाणिज्य अभ्यासक्रमाच्या दोन लाख उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मदतीचा हात दिला होता. आठ दिवसांत दोन लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले. मात्र, 33 दिवस लोटूनही केवळ 15 हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. या प्रकाराने मदतीचा हात देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तोंडघशी पडल्याचे दिसून येते.\nमुंबई विद्याप���ठात निकाल वेळेवर लागत नसल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत आहे. या प्रकरणाची दखल राज्यपाल कार्यालयाने घेतली. त्यातूनच कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना खडसावत 31 जुलैच्या आत सर्वच निकाल लावण्याचा अल्टिमेटम दिला. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची डॉ. देशमुख यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. त्यात नागपूर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका जलद तपासण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठित करण्यात आली. या समितीने वाणिज्य विषयातील 250 प्राध्यापकांद्वारे मूल्यांकन करण्याचे ठरविले. त्यासाठी धनवटे नॅशनल कॉलेजमधील अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचा वापर करण्याचा निर्णय झाला. 24 जुलैपासून मूल्यांकनास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यासाठी महाविद्यालयात अडीचशे संगणकांची प्रयोगशाळाही उपलब्ध करून दिली. मात्र, मुंबईसह इतर ठिकाणीही उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू असल्याने \"सर्व्हर' \"स्लो' झाल्याचे दिसून आले. या प्रकाराने आतापर्यंत केवळ पंधरा हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली.\nसांगतात अडीचशे, प्रत्यक्षात 50\nमूल्यांकनासाठी अडीचशे प्राध्यापक तयार असल्याचे सांगत असताना, प्रत्यक्षात 50 प्राध्यापक मूल्यांकनासाठी नियमित येतात. हे प्राध्यापक मूल्यांकनासाठी अपुरेच पडत असून, वारंवार येणाऱ्या सुट्यांमुळे मूल्यांकनास प्राध्यापक गैरहजर राहतात. या प्रकाराने एकीकडे विद्यापीठातील ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे झटपट निकाल देणाऱ्या नागपूर विद्यापीठाचे नाव बदनाम झाल्याचे दिसून येते. मदतीचा हात देण्याचा प्रकार विद्यापीठाचा अंगलट आल्याचे दिसून येते.\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीन��र चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thanenavi-mumbai-news/thane-municipal-corporation-declare-26-silent-zone-in-city-1724487/", "date_download": "2018-12-15T20:57:30Z", "digest": "sha1:KYSLOLUN2ILERHEJ62LLJE43Z4DNSPTX", "length": 17919, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thane municipal corporation declare 26 silent zone in city | ठाणे शहरात २६ शांतता क्षेत्रे! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nठाणे शहरात २६ शांतता क्षेत्रे\nठाणे शहरात २६ शांतता क्षेत्रे\nठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांतील शांतता क्षेत्रांची घोषणा गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.\nध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा\nसार्वजनिक उत्सव आणि सणासुदीच्या दिवसांत ध्वनिवर्धक आणि ध्वनिक्षेपकांच्या म��ध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने शहरातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्र (सायलेन्स झोन) म्हणून जाहीर केली आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांतील शांतता क्षेत्रांची घोषणा गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. या परिसरात ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे.\nठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अहवालात शहरातील प्रमुख चौकांमधील प्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीपर्यंत पोहचल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सणासुदीच्या हंगामात तर ध्वनी पातळीच्या नियमांचे तीनतेरा होतात असा अनुभव आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी यासारखे सण ठाणे शहरात मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. या सणांच्या आयोजनात न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नाही, अशा तक्रारी पर्यावरणप्रेमींनी यापूर्वी वारंवार केल्या आहेत. विशेषत दहीहंडी उत्सवात चौकाचौकात या नियमांची पायमल्ली होत असते. पोलिसांकडून केवळ नावापुरते गुन्हे दाखल होत असल्याच्या तक्रारी आहेत. असे असताना महापालिका प्रशासनाने यंदा सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच शहरातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्राच्या यादीत समावेश केला आहे. यामध्ये ठाण्यातील रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, रहिवासी संकुले यांचा समावेश आहे. सदर ठिकाणांभोवती १०० मीटर अंतरापर्यंत शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांकरिता ध्वनी मानकांच्या प्रयोजनासाठी औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि शांतता क्षेत्र असे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. त्यानुसार राज्य शासनाने पालिका क्षेत्रातील शांतता क्षेत्र अधिसूचित करण्याचे निर्देश दिल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. ध्वनिप्रदूषण २००० च्या अनुषंगाने मुख्य नियमांच्या नियम ३(२)अन्वये हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले. नागरिकांनी या सर्व ठिकाणी ध्वनी पातळीचे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.\nनौपाडय़ात अवघे एक क्षेत्र\nशहरातील मुख्य रहदारीचा आणि दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या नौपाडा भागात अवघे एक शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले असून विविध रुग्णालयांनी व्याप्त असले���्या गोखले मार्गावर असे कोणतेही बंधन टाकण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याच भागात काही राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवात मोठय़ा आवाजात अक्षरश धांगडिधगा सुरू असतो. याशिवाय ध्वनिप्रदूषणासंबंधी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कोपरी भागातही एकही शांतता क्षेत्र घोषित करण्यात आलेले नाही. महापालिकेच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रदूषण अहवालात कोपरी भागात ध्वनिप्रदूषणाने टोक गाठल्याचे नमूद करण्यात आले होते.\nकामगार रुग्णालय वागळे इस्टेट (शांतता), बेथनी रुग्णालय पोखरण २ (औद्योगिक), वेदांत रुग्णालय ओवळा (रहिवासी), सफायर रुग्णालय कावेरी हाइट खारेगाव (रहिवासी), ज्युपिटर लाइफलाइन रुग्णालय पूर्व द्रुतगती महामार्ग (औद्योगिक), ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा (शांतता), जिल्हा सामान्य रुग्णालय उथळसर (शांतता), सेंट जॉन बाप्टिस्ट शाळा जांभळी नाका (शांतता), माजिवडा ग्रामीण शिक्षण संस्था शाळा माजिवडा (रहिवासी), ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय परबवाडी (शांतता), एम.एच.मराठी शाळा शिवाजी पथ नौपाडा (शांतता), ज्ञानोदय माध्यमिक हिंदी विद्यालय सावरकर नगर (औद्योगिक), अल-नदी-उल-फलाह इंग्लिश स्कूल कौसा, मुंब्रा(रहिवासी), अब्दुल्ला पटेल शाळा नागसेननगर (रहिवासी), न्यू हॉरिझोन स्कॉलर्स स्कूल, कावेसर (शांतता), भारतरत्न इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, सावरकरनगर (शांतता), सेंट झेवियर्स इंग्लिश माध्यमिक विद्यालय, पातलीपाडा (रहिवासी), हिरानंदानी फाऊंडेशन शाळा हिरानंदानी इस्टेट (रहिवासी), लिटल फ्लॉवर इंग्लिश शाळा, वर्तकनगर (शांतता), वसंत विहार इंग्लिश हायस्कूल, वसंत विहार (शांतता), सिंघानिया शाळा पोखरण रोड १ (शांतता), डी.ए.व्ही. पब्लिक शाळा, तत्त्वज्ञान विद्यापीठ परिसर (शांतता), जन विकास संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कळवा (शांतता), विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर महाविद्यालय (शांतता), ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ३१/४० शिमला पार्क (शांतता) आणि ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालय नाका (शांतता).\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई ���ोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.geetaupasani.com/p/blog-page_1.html", "date_download": "2018-12-15T20:45:08Z", "digest": "sha1:Y77LQ6A7G4UK5LC3H5GTY24ADKHKJJYL", "length": 16884, "nlines": 244, "source_domain": "www.geetaupasani.com", "title": "गीता चारुचंद्र उपासनी: गीतानुवाद, अध्याय पहिला", "raw_content": "\ngeetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..\nकाय करिती योद्धे वीर\nपुत्र माझे आणि पण्डुचे\nसांग संजया मी अधीर\nकाय बोलला दुर्योधन तो\nसंवाद राजा घे ऐकून\nगुरुजि पहा ही मोठी सेना\nबुद्धिमान त्या तुमच्या शिष्ये\nपहा इथे हे धनुष्यधरी\nअर्जुन आणिक भीम जसे\nश्रेष्ठ नर ते धृष्टकेतु\nपुरुजित् आणिक शैब्य सोबती\nकुन्तिभोज ते शोभत छान\nपराक्रमी हा युधामन्यु हो\nमहारथि तो अभिमन्यू हो\nनायक तुम्ही मम सैन्याचे\nकथितो तुम्हा आपुले बळ\nसवे घेउनी विशेष जे जे\nयोजा तुम्ही विशेष बळ\nभीष्म कर्ण अन् कृपही सवे\nविकर्ण आणिक कोण हवे\nआणिक कितितरी उदार होती\nयुद्धनिपुण ते शस्त्र घालिती\n(माझ्यासाठी = दुर्योधन स्वतःला उद्देशून म्हणत आहे)\nअफाट अपुले बळ असे हे\nपरंतु त्यांचे बळ मर्य��दित\nरहा उभे तुम्ही निश्चये\nयत्न करा हा सकळ स्वये\nसिंहनाद तो ऐकुनि त्याची\nनंतर शंख ढोल नगारे\nआणिक शिंगे ती किती\nनाद माजला किती किती\nतेवढ्यात शुभ्र अश्वयुक्त त्या\nकृष्णार्जुन मग शंख दिव्य ते\nपाञ्चजन्य अन् देवदत्त अन्\nकृष्णार्जुन अन् भीम फुंकिती\nजणु आकाशी तो डंख\nआणिक त्या हो द्रुपदाने\nपृथ्वि कापली त्या घोषाने\nकौरव हृदये चिरली गेली\nऐका राजन् अर्जुन म्हणतो\nअहो अच्युत रथ न्या माझा\n(अच्युत = श्रीकृष्ण )\nवीर कोणते आले येथे\nयमसदनाला जातिल ते ते\nबघून घेतो त्यांना आता\nआले धाउनि जे त्वरे\n(दुर्बुद्धाचे = दुर्बुद्धी झालेल्या दुर्योधनाचे)\nअशा प्रकारे संबोधित तो\nसैन्यामध्ये नेई रथ तो\nभीष्म द्रोण आणिक राजे\nकृष्ण म्हणाला पार्था आता\nकाका मामा भाउबंद अन्\nगुरू कृपाळू पाही अर्जुन\nत्या सुहृदांना पाहुनि अर्जुन\nपाहुनि माझे हे जे प्रियजन\nकंपित होई काया माझी\nउभा न राहू शके इथे मी\nनको रे कृष्णा राज्य विजय अन्\nनको मला ती सुखे अनेक\nमारुनि युद्धी या स्वजनांना\nश्रेय न दिसते काही एक\nवृथा रे कृष्णा भासावी\nअसे इथे रे युद्धि ठाकले\nमामा आणिक वृद्ध सासरे\nठार जाहलो तरी बरे ते\nनको मारणे यांस कधी\nसुख ते मिळणार जनार्दना\nनाही होणार ती तुलना\nअसतिल दुष्ट जरी हे कौरव\nमारुनि यांना लागेल पाप\nस्वजनांना या ठार मारिता\nऐक माधवा होईल ताप\nम्हणुनि मारणे योग्य नसे रे\nस्वजन मारुनी सांग माधवा\nभोगु कैसे मी सुखांना\nलोभाविष्ट ती मने जाहली\nआपल्याला तर कळतो ना रे\nजनार्दना मग का न धरावा\nमार्ग आता हा परतीचा\nधर्म नासता कुलहि नासते\nआणि अधर्म होता प्रबळही\nसंकर नेतो नरकाला मग\nऐकतो ऐसे देवा आम्ही\nमिळे नरक त्यांना नित्य\nअसे शाश्वत जो नित्य\nअरे अरे रे पाप केवढे\nस्वजन मारण्या झालो तत्पर\nजरी विना मी प्रतिकाराच्या\nधनुष्य टाकुनि बाणांसह तो\n'ॐ तत्सत्'म्हणु या आता\nचारुचंद्र उपासनी. (गीताचे वडील आणि गुरू)\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत...\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\nमी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल... -ग्रेस \" माझ्या कवितेचं मूळ माझ्...\nसुभाषि��रत्नानि वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि मराठी रूपांतर वसंत आला चै...\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_3608.html", "date_download": "2018-12-15T20:31:45Z", "digest": "sha1:ARZW64DKL2FCCVEMMFFIJ55NGPKZ2CHY", "length": 13079, "nlines": 194, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: मजेदार फोटोस्केचर", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nवर दिला आहे तो आहे वाघाचा मूळ फोटो.\nफोटोस्केचर हे मोफत उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर (फ्रीवेअर) वापरून\nकाही क्षणांत तयार केलेली दोन कृष्ण-धवल रेखाचित्रे खाली दिली आहेत.\nहे फोटोस्केचर डाऊनलोडींगसाठी उपलब्ध आहे http://www.fotosketcher.com/ ह्या वेबसाईटवर. यात पेन्सिल स्केच, पेन व इन्क स्केच, कलर स्केचेस अशा एकूण चार प्रकारात स्केचेस करता येतात. वापरायला आणि समजायला खूप सोपं, आणि त्या मानाने सुंदर स्केचेस अगदी कमी वेळात तयार करणारं\nहे फ्रीवेअर अनेक ठिकाणी ५ स्टार मिळून लोकप्रिय झालं आहे.\nज्यांच्याकडे फोटोशॉपसारखे कमर्शियल सॉफ्टवेअर नाही,\nकिंवा ते वापरणं अवघड जातं अशांना हे छोटेखानी स्केच टूल नक्कीच आवडेल.\nफोटोस्केचरची ही खालील विंडो पहा.\nत्यावरून हे सॉफ्टवेअर काय आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल.\nतुम्हाला हवा तो फोटो उघडा, मग फक्त त्या विंडोतले स्लायडर मागे पुढे करा\nकी झालं तुमचं स्केच तयार. फारच सोपं,\nम्हंटलं तर लहान मुलांसाठी,\nम्हंटलं तर नुकतेच संगणकावर बसू लागलेल्या मोठ्यांसाठी.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्���चंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची को��्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-teacher-zp-school-67665", "date_download": "2018-12-15T21:43:14Z", "digest": "sha1:6V52GE35AQXNYPAJ2HXFJLZKGMJ7WJMF", "length": 14892, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news teacher zp school शिक्षकांचा अन्य कामासाठी उपयोग नको | eSakal", "raw_content": "\nशिक्षकांचा अन्य कामासाठी उपयोग नको\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nसांगली - जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांनी दैनंदिन कर्तव्य कालावधीत केवळ शैक्षणिक कामेच करावीत, असे आदेश ग्रामविकास सचिवांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.\nजिल्हा परिषदांमधील शिक्षकांची नियुक्ती ही विद्यार्थ्यांना शिकवणे आणि तत्सम शैक्षणिक कामासाठीच केली जाते. काही जिल्हा परिषदांमध्ये मंजूर पदापेक्षा शिक्षकांची संख्या कमी आहे. अशा ठिकाणी अपुऱ्या शिक्षकांमधून सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवावे लागते.\nसांगली - जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांनी दैनंदिन कर्तव्य कालावधीत केवळ शैक्षणिक कामेच करावीत, असे आदेश ग्रामविकास सचिवांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.\nजिल्हा परिषदांमधील शिक्षकांची नियुक्ती ही विद्यार्थ्यांना शिकवणे आणि तत्सम शैक्षणिक कामासाठीच केली जाते. काही जिल्हा परिषदांमध्ये मंजूर पदापेक्षा शिक्षकांची संख्या कमी आहे. अशा ठिकाणी अपुऱ्या शिक्षकांमधून सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवावे लागते.\nशिक्षकांना अशैक्षणिक कामे अनेकदा करावी लागतात. त्यामुळे त्याचा शिकवण्यावर परिणाम होतो. अशैक्षिणक कामाचा ताण कमी करावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत असते. काहीवेळा जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना शाळेमध्ये नियुक्ती दिली जात नाही. तसेच काही शिक्��कांची नियुक्ती शाळेवर असल्याचे दाखवून अन्य कामासाठी त्यांना वापरून घेतले जाते. शिक्षकांना दैनंदिन कर्तव्य काळात अन्य कामांसाठी जुंपल्याबद्दल शासनस्तरावर झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये तीव्र नापसंती दर्शवली गेली.\nविभागीय आयुक्त किंवा शासनस्तरावरून विशेष आदेश नसल्यास शिक्षकांना शैक्षणिक कामाशिवाय अन्य कोणतेही काम करू नये. जिल्हा परिषदांनी शिक्षणाशिवाय अन्य कामासाठी वापर करून घेऊ नये असे स्पष्ट आदेश ग्रामविकास सचिवांनी यापूर्वीच दिले आहेत. तरीही काही जिल्ह्यात आदेशाची पूर्तता केली जात नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. शिक्षकांनी दैनंदिन कर्तव्य वेळेत केवळ शिकवण्याचे काम करणे अपेक्षित आहे. यावेळेत त्यांना दुसरे काम करण्याची सवलत दिली नाही.\nजिल्हा परिषद शाळातील शिक्षक शैक्षणिक कामाशिवाय अन्य कोणतेही काम करत नाहीत ना याबाबत तपासणी करून तसे प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामविकास सचिवांना सादर करावे अशा सूचनाही दिल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने जे शिक्षक \"मॅपिंग' चे काम करत आहेत अशा शिक्षकांना केवळ 15 दिवसांची सवलत दिली आहे.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरारी पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nखानदेश ठरणार उलथापालथीचे केंद्र\nधुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत...\nलबाड गुरूजींना वेतन कपातीचा झटका\nनांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई...\nपुणे - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदी, तलाव, बंधारे आणि कालवे यातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाने आता...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/472688", "date_download": "2018-12-15T21:08:43Z", "digest": "sha1:T7YKPPUVMTNEGCU5LFEKYG3F422RU32J", "length": 7996, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिक्षण पद्धतीवर भाष्य करणारा ‘6 गुण’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » शिक्षण पद्धतीवर भाष्य करणारा ‘6 गुण’\nशिक्षण पद्धतीवर भाष्य करणारा ‘6 गुण’\nशालेय मुलांवरील अभ्यासाचे दडपण आणि मुलांना समजून घेण्याची गरज हा विषय मांडत शिक्षण पद्धतीवर ‘6 गुण’ या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या टीमच्या उपस्थितीत म्युझिक आणि ट्रेलर लाँच करण्यात आले. विविध महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.\nविद्या सर्वदे हा गावातील शाळेत पहिला येणारा मुलगा आहे. त्याचे वडील विदेशात शास्त्रज्ञ आहेत. आईच्या कडक शिस्तीत त्याचा अभ्यास होतो. तो हुशार आहेच. मात्र, जगातील स्पर्धेविषयी अनभिज्ञ आहे. नवीन आलेला हरहुन्नरी राजू त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवून शाळेत पहिला येतो. विद्या राजूची बरोबरी करू शकत नाही. त्यानंतर विद्याला अभ्यासात करावी लागणारी स्पर्धा, त्याच्या पालकांना येणारं दडपण, विद्याची मनोवस्था या सगळय़ाचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. चित्रपटाद्वारे किरण गावडे यांनी त्यांची दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली आहे. उज्ज्वला गावडे यांनी निर्मिती केली असून, अशोक कोटियन आणि शीला राव सहनिर्माते आहेत. शीला राव यांनी याआधी बहुचर्चित ‘अस्तु’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.\n‘6 गुण’ या चित्रपटात अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री अमफता सुभाष, आर्चित देवधर, अतुल तोडणकर, आरती सोळंकी, प्रणव रावराणे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. चित्रपट एकूण चार गाणी असून ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी ‘या देशाला घडवू या’ हे गाणं गायलं आहे. अभ्यास अभ्यास या गीताचं गायन आणि संगीत राज पवार यांचं आहे. कबड्डी कबड्डी हे गीत राज पवार यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं रवींद्र खोमणे यांनी गायलं आहे. तर अभ्यास अभ्यास या गाण्याचं वेस्टर्न व्हर्जन कपिल रेडकर यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे. या चित्रपटातून शिक्षण व्यवस्थेवर हसतखेळत भाष्य करण्यात आलं आहे. खेळ, गाणी, नाच अशा माध्यमातून मुलांच्या मनोवस्थेचा वेध घेतला आहे. मुलांना आवडतील अशी गाणी या चित्रपटात आहेत. सर्व पालकांनी हा चित्रपट नक्कीच पहावा. त्यातून त्यांना मुलांच्या जाणीवा आणि अभ्यासाचं दडपण आल्यावर येणारी मनोवस्थेची कल्पना येईल, असं दिग्दर्शक किरण गावडे यांनी सांगितले.\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन डिजल लवकरच भारतात येणार\nवेबसीरिजवर आता माहिती-प्रसारण मंत्रालयाचा अंकुश; हायकोर्टाचे निर्देश\nदिवाळीच्या मुहूर्तावर बाळू-लक्ष्मीची भेट\n21 डिसेंबरला ‘पाटील’ येणार\nअमेरिकेच्या न्यायालयाने ओबामाकेअरला ठरविले अवैध\nमिझोरामला मिळाले नवे सरकार\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/nigeria-beats-iceland-football-world-cup-125600", "date_download": "2018-12-15T20:53:40Z", "digest": "sha1:WGUBVHK2VBZZ4V7O5QFEQMXDUPHGF5XX", "length": 14436, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nigeria beats Iceland in football World cup 'सुपर ईगल'च्या भरारीने आइसलॅंड कोलमडले | eSakal", "raw_content": "\n'सुपर ईगल'च्या भरारीने आइसलॅंड कोलमडले\nशनिवार, 23 जून 2018\nवोल्गोग्राड, ता. 22 ः पूर्वार्धात आइसलॅंडच्या पकडीत सापडलेल्या सुपर ईगल नायजेरियाने उत्तरार्धाच्या सुरवातीसच ताकदवान भरारी घेतली आणि त्यानंतर आइसलॅंडला त्यांना रोखण्याचे स्वप्नही बघता आले नाही. नायजेरियाच्या 2-0 विजयामुळे लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या आव्हानासही धुगधुगी लाभली.\nवोल्गोग्राड, ता. 22 ः पूर्वार्धात आइसलॅंडच्या पकडीत सापडलेल्या सुपर ईगल नायजेरियाने उत्तरार्धाच्या सुरवातीसच ताकदवान भरारी घेतली आणि त्यानंतर आइसलॅंडला त्यांना रोखण्याचे स्वप्नही बघता आले नाही. नायजेरियाच्या 2-0 विजयामुळे लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या आव्हानासही धुगधुगी लाभली.\nपूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर आइसलॅंड सूत्रे हाती घेऊ शकेल, या तज्ज्ञांच्या अपेक्षांना अहमद मुसाने धक्का दिला. त्याच्या या गोलने आइसलॅंडचा आत्मविश्‍वास खच्ची केला. आइसलॅंडच्या थ्रोवर नायजेरियाने चेंडूचा ताबा घेतला. व्हिक्‍टर मोझेसने आइसलॅंड बचावपटूंना वेगाने चकवत चेंडू अचूकपणे अहमद मुसाकडे क्रॉस केला. मुसाने चेंडूवर ताबा घेतला. आपल्या भोवतीच्या बचावपटूंचा आढावा घेतला आणि संधी मिळताच चेंडूला गोलजाळ्यात धाडले.\nलॉंग थ्रो इन हीच आइसलॅंडची ताकद. त्यावरच गोल झाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास खच्ची झाला. त्याचा फायदा घेत नायजेरियाने आक्रमणाचा वेग जरा जास्तच वाढवला. सलामीच्या सामन्यात स्वयंगोलचा डाग लागलेला एटेबो प्रतिआक्रमणात मोलाची कामगिरी बजावत होता. नायजेरियाने दोन्ही बगलांतूनही आक्रमणाचा वेग वाढवल्याने आइसलॅंड काहीसे खच्ची झाले. त्यातच गोलच्या पिछाडीने हार टाळण्यासाठी आक्रमण करणे भाग पडले. बचावावर पूर्ण भर दिल्यावर आक्रमण करणे अवघड होते, त्यामुळेच आइसलॅंड कोलमडू लागले.\nनायजेरियाच्या ताकदवान आक्रमकांनी सामन्यातील वातावरण तापले आणि त्यासमोर आत्तापर्यंत भक्कम वाटत असलेले आइसलॅंड वितळू लागले. त्यांच्याकडून चुका होण्यास सुरवात झाली. त्याचा फायदा पुन्हा मुसाने घेतला आणि आइसलॅंडच्या विजयासह बाद फेरी गाठण्याच्या स्वप्नांवरच पाणी फिरले. आता त्यांना क्रोएशियाविरुद्ध विजयच आवश्‍यक ठरेल. त्याचबरोबर नायजेरिया- अर्जेंटिना लढतही त्यांची वाटचाल ठरवेल.\n- नायजेरियाचा पूर्वार्धात एकही शॉट नव्हता; पण उत्तरार्धातील 14 सेकंदासच पहिला शॉट\n- चार वर्षांपूर्���ी दक्षिण कोरियाला अल्जेरियाविरुद्ध एकही शॉट नोंदवता आला नव्हता\n- अहमद मुसा याचे एकाच सामन्यात दोन गोल. ही कामगिरी नायजेरियाच्या बहुतेक खेळाडूंना सर्व स्पर्धांत मिळून साधली आहे.\n- मुसाने नायजेरियाचे विश्वकरंडकातील गेले चारही गोल केले\nनागरिकांनी अनुभवली मॅरेथॉनची चुरस\nपुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके यांनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nपुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावले हजारो पुणेकर\nपुणे : गेल्या महिन्याभरापासून घेतलेला तंदुरुस्तीचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हजारो पुणेकर पहाटे चार वाजल्यापासूनच म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nविद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, अशी ओळख असणाऱ्या पुण्याला स्वतःची अशी क्रीडा संस्कृती आहे. कबड्डी, खो-खो, कुस्तीपासून अगदी राष्ट्रकुल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/poster-boyz-hindi-movie-poster-launch-esakal-news-61850", "date_download": "2018-12-15T21:44:59Z", "digest": "sha1:7DET57EPXRMXH6RMEL3ECCWE6XO4XK3E", "length": 10993, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "poster Boyz hindi movie poster launch esakal news श्रेयस तळपदे दिग्दर्शित पोस्टरबाॅईज या चित्रपट��चे झाले पोस्टर लाॅंच | eSakal", "raw_content": "\nश्रेयस तळपदे दिग्दर्शित पोस्टरबाॅईज या चित्रपटाचे झाले पोस्टर लाॅंच\nसोमवार, 24 जुलै 2017\nकाही वर्षांपूर्वी मराठीत आलेल्या पोस्टर बाॅईज या चित्रपटावर आता हिंदीत सिनेमा बनत असून त्याचे नावही पोस्टरबाॅईज असेच ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाॅंच सोमवारी झाला. यावेळी सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती.\nमुंबई : काही वर्षांपूर्वी मराठीत आलेल्या पोस्टर बाॅईज या चित्रपटावर आता हिंदीत सिनेमा बनत असून त्याचे नावही पोस्टरबाॅईज असेच ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाॅंच सोमवारी झाला. यावेळी सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती.\nसनी देओल, बाॅबी देओल, श्रेयस तळपदे, सोनाली कुलकर्णी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. काही वर्षांपूर्वी समीर पाटील दिग्दर्शित हा चित्रपट मराठीत आला होता. त्यात दिलीप प्रभावळकर, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, नेहा जोशी, पूजा सावंत असी टीम होती. आता हिंदीत हा सिनेमा बनत असून श्रेयस तळपदे तो दिग्दर्शित करत आहे. मराठीत बनलेल्या चित्रपटातही श्रेयसची छोटी भूमिका होती.\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nकादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड\nपुणे : \"झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या...\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bar-association-election-123947", "date_download": "2018-12-15T21:22:10Z", "digest": "sha1:23USZH4HNSPB6EICAKSPGJY3TDW5OXIP", "length": 11473, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "bar association election साहेब लक्ष असू द्या... | eSakal", "raw_content": "\nसाहेब लक्ष असू द्या...\nशनिवार, 16 जून 2018\nकोल्हापूर - साहेब नमस्कार, लक्ष ठेवा, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे... असा मतदान केंद्रापर्यंत मतदार जाईपर्यंत उमेदवारांकडून प्रचार सुरू होता. मतदान केंद्राबाहेर सकाळपासून अखेरच्या क्षणापर्यंत वकिलांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. तीन पॅनेलमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी ७३.३५ टक्के मतदान झाले.\nकोल्हापूर - साहेब नमस्कार, लक्ष ठेवा, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे... असा मतदान केंद्रापर्यंत मतदार जाईपर्यंत उमेदवारांकडून प्रचार सुरू होता. मतदान केंद्राबाहेर सकाळपासून अखेरच्या क्षणापर्यंत वकिलांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. तीन पॅनेलमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी ७३.३५ टक्के मतदान झाले.\nजिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांसह १५ जागांसाठी आज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान झाले. एकूण २४०६ मतदारांपैकी १७६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक रिंगणात तीन पॅनेलसह तब्बल ४२ उमेदवार रिंगणात होते. शहरासह चंदगड, राधानगरी, भुदरगड, पन्हाळासह जिल्ह्यातील वकील मतदानासाठी सकाळपासून उपस्थित होते. उमेदवार व त्यांचे प्रचारक मतदारांचे स्वागत करत होते. मतदाराला ‘साहेब लक्ष असू द्या...’ असे वारंवार सांगण्यात येत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी सहानंतर मतमोजणीस सुरुवात झाली.\nवर्धन घोडे खूनप्रकरणी दोघांना आजीवन कारावास\nऔरंगाबाद - वर्धन घोडे या बारा वर्षांच्या शालेय मुलाचा पाच कोटींच्या खंडणीसाठी खून करणाऱ्या दोघांना अपहरण व खून करणे अशा दोन्ही कलमांन्वये शुक्रवारी...\nमुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना...\nसात न्यायाधीशांच्या चौकशी समितीसाठी याचिका\nमुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या...\nन्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशीसाठी याचिका\nमुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सात न्यायाधीशांच्या समितीने...\n'दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीन'\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील तीन आरोपींना 90 दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/news", "date_download": "2018-12-15T20:36:29Z", "digest": "sha1:UTLDTIOCVMTJ4YBJAACRG6HVF34GGBGN", "length": 85003, "nlines": 303, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nलोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ..\nलोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ..\n२१ ऑगस्ट २०१५ ला शासनाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध झालाय ...\nत्याबाबत च्या प्रशिक्षणाचे मोडूलस डिझाईनिंग सुरु आहे ...\nपुन्हा एक नवीन कायदा ..\nमाहिती अधिकार कायद्यासारखा पण ..\nसातारा जिल्‍हाधिकारी यांची दबंग व���ळू रेड\nमा.जिल्‍हाधिकारी, सातारा यांनी स्‍वत: वाळुच्‍या अनधिकृत उपशावर रात्री रेड करून जप्‍ती केली.\nप्रशासनात अशा दबंग जिल्‍हाधिकार्‍यांची आवश्‍यकता आहे. माननीय सरांचे अभिनंदन.\nतडीपारीचे अधिकार डीवायएसपींना सोपविणार\nतडीपारीचे अधिकार डीवायएसपींना सोपविणे म्हणजे उपविभागीय अधिकार्या‍चे तडीपारीचे अधिकार काढून घेणे आहे.\nही बाब कितपत योग्य आहे यांचा संघटना स्तरावर विचार व्हावा....\nचुकीने दिलेल्या ज्यादा वेतनाची निवृत्ती नंतर वसुली नाही.\nसरकारी कार्यालयाने त्यांच्या कर्मच्यारयाना कोणत्याही कारणाने दिलेली ज्यादा पैश्याची वसुली होवु शकत नाही. सर्वच्य न्यालयाचा निर्णय.\nलीजच्या जमिनी मालकी हक्काने विशेष प्रतिनिधी, मुंबई Published: Thursday, March 26, २०१५ लोकसत्ता\n* दाखल्यांसाठी स्टॅम्पपेपरची गरज नाही * रक्ताच्या नात्यात मालकी हस्तांतरण मुद्रांक शुल्कमुक्त\nलीजच्या जमिनी रेडीरेकनरच्या दराने शुल्क घेऊन मालकी हक्काने देण्याचे राज्य सरकारने ठरविले असून आईवडिलांची मालमत्ता मुलांच्या नावे किंवा रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांच्या नावे करायची असेल, तर मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नसल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत जाहीर केले. जात, उत्पन्न, अधिवास (डोमिसाइल) अशा विविध प्रमाणपत्रांसाठी स्टॅम्पपेपरची सक्तीही काढून टाकण्यात आली आहे. साध्या कागदावर मसुदा लिहून हे व्यवहार करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात न जाता ऑनलाइन पद्धतीने मालमत्तांची खरेदी-विक्री करता येईल आणि त्याचबरोबर बिगरशेती परवाना न घेता बांधकामाचा आराखडा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सादर करता येईल, बिगरशेती किंवा महसूल विभागाच्या अनेक ना-हरकत परवान्यांची आवश्यकता नसल्याचेही खडसे यांनी सांगितले.\nमहसूल विभागाने जनतेला दिलासा देण्यासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांची घोषणा खडसे यांनी विधानसभेत केली. शासकीय जमिनी ९९ वर्षे, ५० वर्षे अशा दीर्घमुदतीने दिलेल्या आहेत. अनेक जमिनींच्या लीजची मुदत संपत आहे, पण त्यावर इमारती असल्याने इतक्या वर्षांनी ताब्यात घेणे शक्य नाही व लीजचे भाडेही नाममात्र घेतले जाते. त्यापेक्षा रेडीरेकनरच्या दराने मालकी हक्काने या जमिनी देण्याचे सरकारने ठरविले आहे. विविध दाखले किंवा प्रमाणपत्रांसाठी, प्रतिज्ञापत्रासाठी ५०, १०० रुपयांचे स्टॅम्पपेपर घेऊन त्यावर मसुदा टाइप करावा लागतो. त्यात जनतेला बराच त्रास होतो. आता स्टॅम्पपेपरची गरज नसून साध्या कागदावर हे व्यवहार करता येतील. मात्र ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यास २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा असून हा गुन्हा अजामीनपत्र असल्याचेही खडसे यांनी सांगितले. रक्ताच्या नात्यात मालमत्तांचे व्यवहार करताना मुद्रांक शुल्काचा भरुदड पडतो. तो आता पडणार नसून वारसा हक्काने मालमत्ता द्यावयाची असल्यास वारसा प्रमाणपत्र मात्र सादर करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.\nवाळू माफियांवर 'एमपीडीए' कारवाई\nवाळू माफियांना वेसण घालण्यासाठी महाराष्ट्र विघातक कारवाया विरोधी कायदा (एमपीडीए) वापरला जाणार असून वाळू उत्खननाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती खडसे यांनी दिली.\n* विकास आराखडा मंजूर असल्यास महसूल नाहरकत व बिगरशेतीच्या स्वतंत्र परवान्याची गरज नाही\n* अतिरिक्त जिल्हाधिकारी (अपील) नवीन पदाला मंजुरी, हजारो प्रलंबित अपिले निकाली काढणार\n* तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडेच अपिलाची तरतूद, मंत्र्यांकडे अपिलाची तरतूदही काढण्याचा विचार\n* अपिलांमध्ये होणारे कालहरण कमी होईल\n* चारही कृषी विद्यापीठांचे विभाजन करण्याचा विचार\n* दीर्घ सेवा झालेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी बढतीचा निर्णय तीन महिन्यांत\nसिंधुदुर्ग जिल्‍हयात जात प्रमाणपत्र देणे बंद\nमहाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर महसुल विभागाच्या संकेतस्थळास भेट दिल्यानंतर त्यात उजव्या बाजुला संदर्भ साहीत्य हि लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ती लिंक आपणास http://maharashtracivilservice.org/ या संकेतस्थळाकडे घेउन येते. एका अधिकृत शासकीय संकेतस्थळा कडून बिगर शासकीय संकेतस्थळासाठी लिंक देणे ही आपल्या या वेबसाईट साठी निश्चित अभिमानास्पद बाब आहे.\nमा. मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचे सहाय्यक\nसरकार विरोधात महसूल अधिकारी एकवटले मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू-खडसे अधिकारावरून आक्षेप : जात पडताळणीचे काम राज्यभरात ठप्प अतुल कुलकर्णी■ मुंबई\nजात पडताळणी प्रमाणपत्र उपजिल्हाधिकार्‍यांनी द्यायचे आणि ते सामाजिक न्याय विभागाने तपासायचे असा एकतर्फी निर्णय घेणार्‍��ा युती सरकारच्या विरोधात महसूल विभाग एकवटला आहे. महसूल संघटनेने मंगळवारपासून जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम बंद केले आहे. माधुरी पाटील विरुध्द महाराष्ट्र शासन या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्यात जात पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली. या समित्यांच्या स्थापनेपासून त्याच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) या सहसचिव दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती शासन करत आले आहे. या समित्यांवरील कामाचा बोझा लक्षात घेऊन तसेच नागरिकांना लवकर जात पडताळणी प्रमाणपत्र उपल्बध व्हावे या हेतूने राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकार्‍यास हे काम सोपवले व तसे आदेश नोव्हेबर २0१३ मध्ये काढले. युती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समित्या स्थापन करण्याची घोषणा केली आणि या विषयाच्या फाईलवर मान्यताही दिली. मात्र अचानक सामाजिक न्याय विभागाने या प्रकरणात नाट्यपूर्ण प्रवेश घेत जिल्हा समित्यांचे अध्यक्षपद अतिरीक्त जिल्हाधिकारी निवड श्रेणी अथवा समकक्ष अधिकारी सामाजिक न्याय विभाग यांना दिले जाईल, असा आदेश काढून नवीन वाद निर्माण केला आहे.\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू-खडसे ■ अतिरिक्त जिल्हाधिकारी हा भागी जिल्हाधिकारी असतो. हे अधिकारी एमपीएससीद्वारे येतात. त्याच्या कामाचे मुल्यमापन अन्य कनिष्ठांनी करणे योग्य नाही ही बाब मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निदर्शनास आणली जाईल. या अधिकार्‍यांचा या विषयातला अनुभव लक्षात घेऊनच मार्ग काढला जाईल,असे महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले.\nजात प्रमाणपत्राला महसूल विभागाने टाकले वाळीत. लोकमत .\nअहमदनगर : जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर दाखले देणे महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी बंद केले आहे. दाखले वाटपाचे अधिकार सामाजिक न्याय विभागाच्या अधिकार्‍यांना सोपविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी महसूल अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे मंगळवारी करण्यात आली. त्यामुळे जात प्रमाणपत्रालाच महसूल विभागाने वाळीत टाकल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. महसूलच्या या निर्णयामुळे नागरिकांचा त्र��स चांगलाच वाढणार आहे.\nजात प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेअर दाखले पूर्वी समाजकल्याण विभागाकडून दिले जात होते. परंतु, मध्यंतरी सरकारने हे अधिकार महसूल विभागास दिले. मात्र हे दाखले देण्यास महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. या पार्श्‍वभूमीवर महसूल अधिकारी महासंघाच्या नगर शाखेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह प्रमुख अधिकार्‍यांनी अप्पर जिल्हाधिकारी शरद जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले. प्रांत अधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार, सुनील माळी, सुधीर पाटील, हरिष सोनार,राजेंद्र थोटे, अर्चना भाकड आदी यावेळी उपस्थित होते.\nराज्यात जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपध्दती विशद करणारे सर्व शासन निर्णय, नियम कायदे हे सामाजिक न्याय विभागाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आले आहे.\nसदर विषय हा सामाजिक न्याय विभागाचाच आहे. त्यामुळे हे दाखले त्या अधिकार्‍यांनीच देणे अपेक्षित आहे. मात्र ही जबाबदारी महसूलच्या अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे.\nया दाखल्यांसाठी येणार्‍या अर्जांची संख्या मोठी असल्याने महसूल विभागाच्या नियमितच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय महसूलच्या अधिकार्‍यांनी घेतला असून, मंगळवारपासून हे अर्ज स्वीकारणेदेखील बंद करण्यात आले आहेत.\nसरकारने हे दाखले देण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.\nहे काम महसूलच्या अधिकार्‍यांकडे दिल्यास नियमितच्या कामांमुळे प्रमाणपत्रे वाटपास विलंब होऊन नागरिकांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळावी यासाठी हे अधिकार सामाजिक न्याय विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात यावेत. तसे आदेश शासनाने करावेत अशी मागणी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची आहे. याबाबत राज्यभर निवेदने देण्यात आली. नगर शाखेच्या वतीनेही वरील निवेदन देण्यात आले.\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्‍सव 2015\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाच्या तिन्ही दिवसांत सिने तारकांनी उपस्थिती दाखवित कोकण खास करून सिंधुदुर्गवर असलेले प्रेम दाखवून दिले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित ‘येवकचं व्हया’ हे महोत्सवाचे ब्रीदवाक्य होते. या वाक्याला सर्वांनी प्रतिसाद देत उपस्थिती दर्शविली. तसेच ‘येवकचं व्हया’ या ‘कॅच लाईन’चे विशेष कौतुकही सेलिब्रेटींनी केले.\nसिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाच्या दुसऱया आणि तिसऱया दिवशी मराठी सिने अभिनेते, अभिनेत्री यांनी चांगला प्रतिसाद दिला. यात दुसऱया दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेते विजय कदम यांच्या ‘खुमखुमी’ या विनोदी कार्यक्रमाने उपस्थित पर्यटक प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडविले. तसेच त्यांच्या ग्रुपमधील लावणी सम्राज्ञी प्रियांका शेट्टी यांनी ‘अहो आबा, जरा सरकून बसा’ ही कडक लावणी सादर केली. यात शेट्टी यांनी स्वत:च गायन करून लावणीचा नृत्याविष्कार घडविला. रंगमंचावरून प्रेक्षकांमध्ये येऊन त्यांनी काही मराठी गाण्यांवर प्रेक्षकांना थिरकायला लावले.\nलोकमत; ४१ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे प्रशासकीय फेरबदल करीत आज ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांसह तब्बल ४१ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांची अखेर बदली झाली असून, त्यांना पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पाठविण्यात आले आहे.\nनगरविकास विभागाचे (१) प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची महसूल विभागात त्याच पदावर बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नितीन करीर हे नगरविकास विभागात आले आहेत. ते आतापर्यंत विक्रीकर आयुक्त होते. आता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा हे राज्याचे नवे विक्रीकर आयुक्त असतील. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर नगरविकास विभागाच्या (यूडी २) नव्या प्रधान सचिव असतील. याआधी या पदावर असलेले श्रीकांत सिंह यांना नियोजन विभागाचे प्रधान सचिव व विकास आयुक्तपद देण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्‍विनी भिडे मुंबई मेट्रोच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक असतील. भिडे यांच्या जागी देवाशिष चक्रवर्ती हे शालेय शिक्षण विभागात पण प्रधान सचिव असतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त संजय मुखर्जी हे मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून जात आहेत. आतापर्यंत आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव असलेले मुकेश खुल्लर आता ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असतील. सहकार विभागाचे सचिव राजगोपाल देवरा त्याच पदाव�� आदिवासी विकास विभागात गेले आहेत. पर्यावरण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची त्याच पदावर वैद्यकीय शिक्षण विभागात बदली झाली आहे. गौतम चटर्जी अजय मेहता नितीन करीर मनुकुमार श्रीवास्तव राजीव जलोटा अश्‍विनी भिडे संजीव जयस्वाल\n(कंसात आधीचे पद) एस. एस. झेंडे - मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा (हाफकिन), डॉ. एस. के. शर्मा - प्रधान सचिव सहकार, पणन व वस्रोद्योग (परिवहन), गौतम चटर्जी - अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन व बंदरे (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत), सतीश गवई - प्रधान सचिव गृहनिर्माण (मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा), एस. एस. संधू - प्रधान सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग (महसूल), राजेशकुमार - प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क (पाणीपुरवठा व स्वच्छता), ओ. पी. गुप्ता - व्यव. संचालक राज्य वीज वितरण कंपनी (महाव्यवस्थापक बेस्ट), जे. डी. पाटील - महाव्यवस्थापक बेस्ट (नियुक्तीच्या प्रतीक्षेत), एन. के. देशमुख - विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प (मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए), डी. टी. वाघमारे -नवी मुंबई पालिका आयुक्त (व्यवस्थापकीय संचालक राज्य कृषी विकास महामंडळ), पराग जैन - व्यवस्थापकीय संचालक राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळ (मुख्य कार्यकारी अधिकारी मेरिटाईम बोर्ड), आबासाहेब र्ज‍हाड - शिक्षण आयुक्त; पुणे (नवी मुंबई पालिका आयुक्त), एस. चोकलिंगम - विभागीय आयुक्त, पुणे (शिक्षण आयुक्त), व्ही. व्ही. देशमुख - कृषी आयुक्त पुणे (विभागीय आयुक्त पुणे), उमाकांत दांगट - विभागीय आयुक्त औरंगाबाद (आयुक्त कृषी पुणे), संजीव जयस्वाल - ठाणे पालिका आयुक्त (विभागीय आयुक्त औरंगाबाद), असीमकुमार गुप्ता - मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए (ठाणे पालिका आयुक्त), बिपीन श्रीमाळी - व्यवस्थापकीय संचालक राज्य विद्युत निर्मिती कंपनी (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीज पारेषण कंपनी), राजीवकुमार मित्तल - अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीज पारेषण कंपनी (सदस्य सचिव प्रदूषण नियंत्रण मंडळ), आशीष शर्मा - जमाबंदी आयुक्त व संचालक; भूमी अभिलेख पुणे (व्यवस्थापकीय संचालक वीज निर्मिती कंपनी), सी.एन.दळवी - आयुक्त सहकार व निबंधक; पुणे (जमाबंदी आयुक्त), हर्षदीप कांबळे - व्यवस्थापकीय संचालक राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर (अध्यक्ष नागपूर सुधार प्रन्यास), श्याम वर्धने - नागपूर सुधार प्रन्यास अध्यक्ष (नागपूर पालिका आयुक्त), श्रावण हर्डीकर - नागपूर आयुक्त (मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन्नोती मिशन), पी. अनबालगन - सदस्य सचिव राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (सह मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी), सुधीर खानापुरे - मुख्याधिकारी म्हाडा (सहविक्रीकर आयुक्त), उदय चौधरी - मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषद (मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा), व्ही. के. गौतम - प्रधान सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (आयुक्त रोजगार व स्वयंरोजगार), श्यामकुमार शिंदे - आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (आयुक्त पशुसंवर्धन).\nशेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला शासकीय मदत.......\nशेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला शासकीय मदत.......\nसीईओ केले, आता कलेक्टरही करा ना \nयवतमाळ : अपर जिल्हाधिकार्‍यांना राज्यात जिल्हा परिषदांमध्ये सीईओ म्हणून संधी दिली. आता त्याच धर्तीवर छोट्या जिल्ह्यांचे कलेक्टर म्हणूनही संधी द्या, अशी मागणी जवळपास पाऊणशे अपर जिल्हाधिकार्‍यांची आहे. यासंदर्भात हे अधिकारी लवकरच थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालणार आहेत.\nअपर जिल्हाधिकार्‍यांना जिल्हा परिषदांमध्ये सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून नेमण्याचा निर्णय गतवर्षी शासनाने घेतला. त्यानुसार राज्यात १0 ते १२ ठिकाणी अपर जिल्हाधिकारी सीईओ म्हणून कार्यरत आहेत. आता त्याच धर्तीवर धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी या सारख्या छोट्या जिल्ह्यांमध्ये अपर जिल्हाधिकार्‍यांना जिल्हा दंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक देण्याची मागणी केली जात आहे. ३२ आयएएसच्या यादीची चर्चाच\nराज्य सेवेतील चांगली प्रतिमा आणि उत्कृष्ट प्रशासन असलेल्या ज्येष्ठ अपर जिल्हाधिकार्‍यांना आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) कॅडर बहाल केले जाते. सर्व राज्यांतून त्याकरिता पात्र अधिकार्‍यांचे प्रस्ताव पाठवून केंद्राकडे पाठपुरावा केला जातो. महाराष्ट्रात मात्र गेल्या तीन वर्षांपासून ३२ अपर जिल्हाधिकार्‍यांना आयएएस कॅडर देण्यासाठीची यादी तयार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु त्याचा पाठपुरावाच केला जात नाही.\n'सिलेक्शन ग्रेड'वाल्यांना पदोन्नतीची प्रतीक्षा. उपजिल्हाधिकार्‍यांचा प्रश्न : पुणे विभागातील १७ जण पाहताहेत दीड वर्षे वाट. दैनिक लोकमत प्रवीण देसाई ■ कोल्हापूर\nज्य�� ग्रेडशिवाय अप्पर जिल्हाधिकारी होता येत नाही, अशी 'सिलेक्शन ग्रेड' (निवड श्रेणी) पुणे विभागातील अठरा उपजिल्हाधिकार्‍यांना मिळून दीड वर्ष उलटले, तरी देखील यांतील फक्त एकच उपजिल्हाधिकारी पदोन्नतीवर गेले आहेत. उर्वरित १७जण अद्याप प्रतीक्षेतच आहेत. या पदोन्नती रखडल्याने या 'ग्रेड'साठी पात्र असलेल्या विभागातील २0 हून अधिक उपजिल्हाधिकार्‍यांना ताटकळावे लागत आहे.\n२0१३ मध्ये जून महिन्याच्या दरम्यान महसूल व वन विभागाचे सहसचिव राजेंद्र सुर्वे यांनी पुणे विभागातील 'सिलेक्शन ग्रेड'साठी नावे जाहीर केली होती. त्यामध्ये पुणे विभागातील १८ उपजिल्हाधिकार्‍यांचा समावेश होता. सिलेक्शन ग्रेडसाठी पात्र ठरलेल्यापैकी फक्त पुण्याचे उपजिल्हाधिकारी महेश आव्हाड यांची पदोन्नती झाली आहे. उर्वरित उपजिल्हाधिकारी मात्र अद्याप प्रतीक्षेतच आहे.\nसध्या आठ वर्षांहून उपजिल्हाधिकारीपदाची कारकीर्द पूर्ण केलेल्या व या सिलेक्शन ग्रेडसाठी पात्र असलेल्या पुणे विभागातील २0हून अधिक उपजिल्हाधिकार्‍यांना 'वेटिंग'वर राहावे लागत आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेते; परंतु तिच्या बैठकाच वेळेवर झालेल्या नाहीत. काही बैठका झाल्या आहेत; परंतु यामध्ये सकारात्मक निर्णय न होता, प्रस्तावातील त्रुटी काढून ते फेटाळल्यामुळे या 'ग्रेड'बाबत कोणताच निर्णय झालेला नाही. तसेच पदे रिक्त नाहीत ही सबब नेहमीच पुढे केली जाते. याची झळ या अधिकार्‍यांना पोहोचत आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून आहे तसाच राहिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 'सिलेक्शन ग्रेड'विषयी थोडे ■ ही ग्रेड मिळाल्यानंतर उपजिल्हाधिकार्‍यांना पुढील पदोन्नती म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी होण्याचा मार्ग सुकर होतो. किमान आठ वर्षे उपजिल्हाधिकारी पदावर काम केल्यानंतर ही ग्रेड मिळणे अपेक्षित आहे. 'सिलेक्शन ग्रेड'मुळे उपजिल्हाधिकार्‍यांच्या मूळ पगारात दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ होते. त्याशिवाय महागाई भत्ता, ग्रेड पे, वाहन भत्ता वेगळाच मिळतो. सध्या उपजिल्हाधिकार्‍यांना ग्रेड पे (इन्क्रीमेंटसाठीचा टप्पा) ५,४00 रुपये आहे. यामध्ये सिलेक्शन ग्रेडनुसार पेचा टप्पा आता ६,६00 झाला आहे.\n■ १९९४ पूर्वी अप्पर जिल्हाधि��ारी हे पद नव्हते. त्यावेळी उपजिल्हाधिकार्‍यांमधून 'आयएएस' होण्यासाठी 'सिलेक्शन ग्रेड' ही अपरिहार्य होती. १९९४ नंतर अप्पर जिल्हाधिकारीपदाची निर्मिती झाली. त्यामुळे पदोन्नतीमधून जिल्हाधिकारी होण्यापूर्वी प्रथम अप्पर जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचण्यासाठी या ग्रेडची आवश्यकता निर्माण झाली. पुणे विभागातील ग्रेडसाठी पात्र उपजिल्हाधिकार्‍यांची संख्या\n■ पुणे - ७ ■ कोल्हापूर - ४ ■ सातारा - ४ ■ सोलापूर - ४ ■ सांगली - १ हे 'ग्रेड' आहेत पदोन्नतीच्या प्रतीक्षेत\nअनिल पवार, शिवाजी कादबाने, नंदकुमार काटकर, साहेबराव गायकवाड, वर्षा उंटवाल, संजीव पलांडे, आर. टी. शिंदे, दिलीप जगदाळे, रवींद्र कुलकर्णी, नीलिमा धायगुड (पुणे), रवींद्र खेबुडकर (सांगली), दीपक नलवडे, संजय पवार (कोल्हापूर), सुनंदा गायकवाड, शंकरराव भोसले (सातारा), पराग सोमण, बाबासाहेब बेलदार (सोलापूर).\nवाळू उपशावर मोबाइलची करडी नजर. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी, मुंबई Published: Saturday, December 27, 2014\nराज्यात बोकाळलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आता मोबाइलवर आधारित 'सँड मायनिंग अप्रूव्हल अँड ट्रॅकिंग सिस्टीम' (एसएमएटीएस) ही प्रणाली अंमलात येणार आहे. बारकोड पद्धत रद्द करून त्याऐवजी ही नवी प्रणाली लागू होणार आहे. या निर्णयामुळे वाळूची बेकायदेशीर वाहतूक रोखण्याबरोबरच सरकारी महसुलातही भरीव वाढ होणार असल्याचा दावा महसूल विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.\nराज्यात वाळू उपशाबाबतचे सुधारित धोरण मार्च २०१३ पासून लागू करण्यात आले आहे. या धोरणानुसार बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काही जिल्ह्य़ांमध्ये बारकोड पद्धती लागू केली होती. मात्र त्याच्यातील पळवाटा शोधून वाळू माफियांकडून बेकायदेशीर वाळू उपसा तसेच वाहतूक केली जात असल्याच्या अनेक घटना गेल्या वर्षभरात उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या महसूल विभागाने वाळूच्या अवैध उपशाास आळा घालण्यासाठी तसेच वाळू माफियांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाऑनलाइनने विकसित केलेली एसएमएटीएस प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे.\n*ठेकेदाराने त्याचे तीन मोबाइल क्रमांक सरकारकडे नोंदवणे बंधनकारक. ठेकेदाराला त्याला मिळालेल्या गटातूनच वाळूचे उत्खनन करता येईल\n*त्यानंतर प्रत्येक ट्रकचा क्रमांक, त्यात किती वाळू आहे, वाळू गटाचे नांव आणि क्रमांक, वाहन कोठून कोठे जाणार आहे, त्या दोन ठिकाणांमधील अंतर आदी तपशील एसएमएसच्या माध्यमातून सरकारकडे नोंद असलेल्या मोबाइल क्रमांकावरून पाठवला जाईल\n*संबंधित विभागाकडून पुन्हा टोकन क्रमांक मिळेल. या टोकन क्रमांकाच्या आधारेच वाळू वाहतूक करता येईल\n*महसूल विभागाच्या भरारी पथकांनी कोणताही वाळूचा ट्रक पकडला आणि त्याकडे हा टोकन नंबर नसल्यास सबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल\n*ठेकेदाराने बोली लावलेल्या रकमेच्या एकचतुर्थाश रक्कम भरल्यानंतरच त्याला ही प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल\n९६ परभणी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक विभागाचे संदर्भाने बातमी\n९६ परभणी विधानसभा मतदार संघामध्ये दि. १४/१२/२०१४ रोजी परभणी शहरातील विविध मतदान केंद्रावर सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार परभणी श्री संतोष रुईकर आणि निवडणूक विभागाचे लिपिक श्री नानासाहेब भेंडेकर यांनी पाहणी केली त्याची छायाचित्रे\nसेवा दिरंगाई भोवणार. (लोकसत्ता) मधु कांबळे, मुंबई Published: Saturday, November 22, 2014\nनागरिकांना मुदतीत सेवा न दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कायदा\nनागरिकांना विशिष्ट मुदतीत सरकारी सेवा देण्यात कुचराई केली तर संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असलेला कायदा तयार केला जात आहे. तो लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सध्या वेगाने हालचाली सुरू आहेत.\nराज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या व दप्तरदिरंगाईला प्रतिबंध घालणारा कायदा केला खरा परंतु त्याच्या अंमलबजावणीत टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा करण्याची त्यात तरतूदच नव्हती. त्यामुळे या कायद्याचा सरकारी यंत्रणेवर कोणताही वचक नव्हता. ही उणीव नव्या सरकारच्या प्रस्तावित सेवा हमी कायद्याद्वारे दूर केली जाणार आहे.\nराज्यात नवे सरकार आल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ, पारदर्शक कारभाराबरोबरच नागरिकांना विशिष्ट कालावधीत सेवा मिळालीच पाहिजे, यासाठी सेवा हमी कायद्याची घोषणा केली. त्यानंतर लगेच मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली १३ सचिवांचा समा���ेश असलेली समिती स्थापन केली. ज्या ज्या राज्यांमध्ये सेवा हमी कायदा आहे, त्याचा अभ्यास करुन राज्यात कशा प्रकारे कायदा करावा, याचा अहवाल महिनाभरात देण्यास या समितीला सांगण्यात आले आहे.\nसध्या दिल्ली, गुजरात, बिहार, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल अशा जवळपास १९ राज्यांमध्ये सेवा हमी कायदा आहे.\n*राज्य सरकारला कोणकोणत्या सेवा व त्या पुरवणारे अधिकारी कोण हे अधिसूचित करावे लागेल.\n*त्यानंतर सेवा देणाऱ्या अधिकाऱ्याने त्याची जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर त्याच्या विरोधात दाद मागण्यासाठी प्रत्येक विभागात व कार्यालयात प्रथम अपील अधिकारी असेल.\n*पहिल्या अपील अधिकाऱ्याकडून न्याय मिळाला नाही, तर द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याची तरतूद असेल. अपील अधिकाऱ्याला कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतील.\nजातपडताळणीचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nजातपडताळणीसाठी स्थापन केलेल्या समितीकडे वर्षानुवर्षे प्रस्ताव प्रलंबित राहत असल्यामुळे जातपडताळणीचे ​अधिकार प्रत्येक जिल्ह्यांच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या जातपडताळणी समित्या बरखास्त करण्यात येणार आहेत.\nराज्यात जातपडताळणीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या समित्या या लोकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरल्या आहेत. जातपडताळणी करून घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. जातपडताळणी कमिट्या या विस्कळीत स्वरुपात आहेत. त्यामुळे सह सचिव ​आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या नेमण्याचे आदेश दिले होते. अशा समित्या राज्य सरकारने नेमल्याही. परंतु, समाजकल्याण विभागाकडून पुरेसे सहकार्य त्यांना मिळत नव्हते. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या नेमल्यामुळे आपल्या अधिकारावर अतिक्रमण झाल्याची भावना समाजकल्याण अधिकाऱ्यांमध्ये होते. त्यामुळे समितीचे अध्यक्ष असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सहकार्य करण्यात येत नव्हते, अशा तक्रारी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे आल्या होत्या.\nनवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग���ह आणि महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात समितीऐवजी हे अधिकार प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत. त्यामुळे काम वेगात होईल, असे आदेश फडणवीस यांनी दिले.\nराज्यात आयएएसच्या ७० जागा रिक्त\nराज्यात ७० सनदी अधिकारी (आयएएस) कमी आहेत. राज्य सेवेतून बढतीवर आयएएसमध्ये पाठविण्यासाठीचे प्रस्ताव केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) तीन वर्षांत पाठवलेले नाहीत, त्यामुळे ३९ अधिकारी आयएएस होण्यापासून वंचित राहिले. तर काही अधिकारी वर्षानुवर्षे ठरावीक विभागाच्या बाहेर गेलेले नाहीत. या सगळ्यांत प्रशासनाची घडी पुरती विस्कटून गेली आहे.\nराज्यात आयएएसच्या ३५० मंजूर जागा आहेत. त्यापैकी ७० जागा रिकाम्या आहेत. विशेष म्हणजे या जागा भरल्या जाव्यात म्हणून राज्य-केंद्र स्तरावर नियमित प्रयत्नदेखील झाले नाहीत. राज्य सेवेतून आयएएस करण्यासाठीच्या बैठका २०१२पासून झालेल्याच नाहीत. सामान्य प्रशासन विभागाने यात कसलाही पुढाकार घेतला नाही. पर्यायाने पदोन्नतीची सगळी श्रृंखलाच खंडित झाली आहे. शिवाय प्रमोटी आयएएस येऊ नयेत यासाठी थेट आयएएस झालेले अधिकाऱ्यांचे वेगळेच राजकारण सुरू असते. बदलीच्या कायद्याला आयएएस लॉबीकडूनच कसा हरताळ फासला जात आहे, याचे अनेक दाखले मंत्रालयात पदोपदी पाहावयास मिळत आहेत. अनेक अधिकारी एकाच विभागात १० ते १२ वर्षे काम करताना दिसत आहेत; तर अनेक अधिकारी दीड ते दोन वर्षे प्रभारी म्हणून काम करतानाचे चित्र आहे. मनुकुमार श्रीवास्तव १० वर्षांपासून नगरविकास विभागाच्या बाहेर पडलेले नाहीत; तर अजय मेहता २००४पासून ऊर्जा विभागाच्या बाहेर गेले नाहीत. हीच अवस्था असिम गुप्ता, एम. श्रीनिवासन, ओ.पी. गुप्ता अशा अनेक अधिकाऱ्यांची आहे. नगरविकास, उद्योग असे विभाग सोडण्याची कोणाचीही इच्छा नाही. काही अधिकारी सहकार, कृषी, साखर आयुक्तालयाच्या बाहेर कधी गेलेले नाहीत. ठरावीक खात्यात फिरत राहणाऱ्या नावांची यादीदेखील मोठी आहे. चांगले काम करणाऱ्यांना मात्र दोन वर्षांच्या आत बदलीला सामोरे जावे लागले आहे. श्रीकर परदेशी यांना पिंपरी चिंचवड येथून, महेश झगडे यांना अन्न-औषध प्रशासनातून, चंद्रकांत गुडेवार यांना सोलापुरातून बदलले गेले. गुडेवार यांना कोर्टात जाऊन जनतेने सोलापुरात ठेवून घेतले. आर.ए. राजीव यांना दोन तुल्यबळ लॉबीच्या झगड्यात पर्यावरण विभागातून बदलले गेले.\nमोर्चेबांधणी केबिन आणि पोस्टिंगसाठी म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nनव्या सरकारमधील मंत्रिपदांच्या आस्थापनेवर आपली वर्णी लागावी यासाठी शिपायापासून ते खासगी सचिवापर्यंत सर्वांनीच आपापल्या पद्धतीने जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. या कर्मचारी-अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी ज्या सामान्य प्रशासन विभागाकडे आहे, त्या विभागातील अधिकाऱ्यांनीही संधीचा फायदा घेत हात सैल सोडणाऱ्यांना हव्या त्या मंत्री आस्थापनेवर नेमण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केल्याचे कळते.\nसरकार बदलले तरी सहसा सरसकट मंत्री आस्थापनेवरील कर्मचारी, अधिकारीवर्ग बदलला जात नाही. आवश्यक ते मोजके अधिकारी बदलून शिपाई, क्लार्क व इतर अधिकाऱ्यांना तिथेच नियुक्त्या दिल्या जातात. मात्र यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मंत्री आस्थापनेवरील सर्वांना त्यांच्या मूळ विभागात पाठविण्यात आले होते. नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर आता नव्याने अधिकारी कर्मचारी वर्ग नेमण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे आली आहे. सुरूवातीला तात्पुरत्या स्वरूपात यांच्या नियुक्त्या होणार असून नंतर आवश्यक ते बदल करण्यात येतील.\nसामान्य प्रशासन विभागातील काही अधिकाऱ्यांनी मात्र आधीच्याच अधिकारी-कर्मचारी वर्गाला नेमण्याचा सपाटा सुरू केला आहे. वर्षानुवर्षे मंत्र्यांकडे काम केल्याने त्यांचे वजन वाढलेले आहे. याचाच उपयोग करीत त्यांनी सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हव्या तशा नेमणूक करायला सुरूवात केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमणुका करताना काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यास सांगितले असले तरी खालच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्येक नेमणुकांवर ते लक्ष ठेवू शकत नाहीत, याचाच काही अधिकाऱ्यांनी फायदा उचलला असल्याचे कळते. मंत्रालयीन कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी असलेला एक अधिकारी अशाप्रकारच्या नेमणूका करण्यात आघाडीवर असल्याचे कळते.\nचांगले केबिन मिळावे यासाठी काही नव्या मंत्र्यांनी मोर्चेबांधणी केली असून छगन भुजबळ, नारायण राणे, अजित पवार यांच्या केबिनवर अनेकांचा डोळा असल्याचे कळते. राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या केबिनसह इतर सर्व केबिनला सामान्य प्रशासन विभागाने टाळे ठोकले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन सूत्रे स्वीकारली असली तरी नंतर ते या कार्यालयात फिरकलेले नाहीत. सोमवारी मुख्यमंत्री कार्यालयाचे टाळे उघडून अधिकाऱ्यांनी आवश्यक ती साफसफाई केली. जवळपास १४० अधिकारी कर्मचारी वर्ग असलेल्या या कार्यालयात सचिव प्रवीण दराडे वगळता अन्य कोणाच्याही नेमणूका करण्यात आलेल्या नाहीत.\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/strech-markvar-prabhavi-upay", "date_download": "2018-12-15T21:55:48Z", "digest": "sha1:OGRZSRRXZJ637KTKBVIC3MOCS6ILHUFE", "length": 12689, "nlines": 244, "source_domain": "www.tinystep.in", "title": "डिलिव्हरीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सवरती जालीम उपाय - Tinystep", "raw_content": "\nडिलिव्हरीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सवरती जालीम उपाय\nडिलिव्हरीनंतर तुम्हाला एका गोष्टीची खूप काळजी वाटत असते. ती म्हणजे स्ट्रेच मार्क्स. ह्यावर काही लेख आम्ही लिहले आहेतच. पण त्या व्यतिरिक्त आणखी माहिती आईंनी विचारली. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आपण स्ट्रेच मार्क्स वर प्रभावी उपाय काय होऊ शकतो. ते पाहू. स्ट्रेच मार्क्सवर बाजारात क्रीम, किंवा ह्यावर घरगुती उपाय सांगितला आहेच. ह्या उपायांनी ते व्रण पूर्णपणे नाहीसे होत नाहीत, त्यावर खाज सुटणे ह्या समस्यांना काही दिवसपर्यंत तोंड द्यावेच लागते. तेव्हा खाली दिलेल्या उपायांनी ही समस्या पूर्णपणे नाहीशी होते. आणि ह्या गोष्टी करायला सुद्धा खूप सोप्या आहेत.\nफक्त स्ट्रेच मार्क वर उपाय म्हणून तुम्ही संत्री खाणे नक्कीच सुरु करा. कारण ह्या मोसंबीच्या ज्यूस मध्ये व्हिटॅमिन सी खूप प्रमाणात असते. आणि हे तुमच्या त्वचेची लवचिकता आणि आणि म्हातारी त्वचा होण्यापासून रोखत असते. आणि त्याचबरोबर ह्याच्या खाण्याने तुमची स्ट्रेच मार्कची त्वचा दुरुस्त होऊन तिचे व्रण हळूहळू नाहीसे व्हायला लागतात. संत्रा खाण्याने तुमचा मूड टवटवीत होता कारण त्वचा नवी होते. म्हणून संत्री स्ट्रेच मार्क्स साठी खायला हवेच.\nखजुरामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असते. आणि ह्यामुळे तुमच्या रक्त���त हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतेच आणि त्वचेच्या पेशींमधून वेगाने रक्ताचे वहन होण्याने त्वचा उजळत असते. आणि स्ट्रेच मार्क्स वर खजूर जालीम उपाय आहे.\n३) रताळे (स्वीट पोटॅटो)\nरताळे खाण्याने पोटेशियम, मॅग्नेशियम, आणि आयरन एकत्रित मिळत असते आणि हे मिश्रण स्ट्रेच पार्क विरुद्ध लढण्यासाठी मदतशील आहे. आणि ह्यामध्ये बीटा - कॅरेटिन असते आणि हे व्हिटॅमिन A मध्ये आपल्या शरीरात परावर्तित होते. आणि हे त्वचेसाठी अव्वल दर्जाचे रसायन आहे.\nकैरीमध्ये फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स खूप प्रमाणात असते. आणि ह्यामुळे कॉलेजन आणि इलास्टीन स्त्रवते आणि हे त्वचेचे तेज व उजळ होण्यासाठी महत्वाचे आहे. खूप क्रीम ह्यापासून बनवतात. तेव्हा तुम्ही कैरी खायलाच हवी. आणि ही खट्ट असल्याने खाऊ शकत नाही तेव्हा त्यात मीठ आणि मसाला टाकून खाउ शकता.\nदूध हे सामान्यपणे घरगुती आढळणारे औषध आहे. होय. स्ट्रेच मार्क्सवर सुद्धा उपाय असलेले आहे. कारण ह्यात कॅल्शियम, प्रोटीन, आणि व्हिटॅमिन E, आणि हे द्रव्य त्वचेला मुलायम आणि मऊ बनवत असते.\nज्या आई अंडी खात असतील तर त्यांच्यासाठी, अंडी खाण्याने जी त्वचेची रंध्रे बंद झालेली असतात ती खुलून जातात. आणि त्वचा फ्रेश होते.\nपाणी हे खूप सहज उपलब्ध असणारे औषध आहे. खूप पाणी पिण्याने त्वचा मॉईस्चरायझर, हायड्रेट आणि रक्ताचे वहन वेगाने होते. बाळाला स्तनपान करणे खूप सोपे जाते. आणि पाणी त्वचा फ्रेश करत असते. म्हणून पाणी खूप पीत जा.\nह्या सर्व गोष्टी खाल्ल्याने स्ट्रेच मार्क्स तर जातीलच पण तुम्हाला तुमच्या व बाळाच्या आरोग्यासाठी खूप फायदा होईल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/letters/", "date_download": "2018-12-15T20:42:46Z", "digest": "sha1:5G7U77OQADT3NP6DYY2LWP5RSFVR7IQK", "length": 4207, "nlines": 47, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "पत्र Archives » Arvind Jagtap", "raw_content": "\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nप्रकाशनाची तारीख October 22, 2018 द्वारा अरविंद जगताप\nकिती ग बाई मी हुशार किती ग बाई मी हुशार किती ग बाई मी हुशार तुम्हाला काय वाटलं अलबत्या गलबत्यामधली चेटकीण आहे की काय तुम्हाला काय वाटलं अलबत्या गलबत्यामधली चेटकीण आहे की काय अहो मी खरंच हुशार आहे. वार्डातल्या सगळ्या बायका हेच म्हणतात. आई म्हणणार नाहीत तर काय करतील अहो मी खरंच हुशार आहे. वार्डातल्या सगळ्या बायका हेच म्हणतात. आई म्हणणार नाहीत तर काय करतील आमचे हेच नगरसेवक आहेत. काही लोकांना विश्वास बसत नाही. पण मला सांगा जी बाई नगरसेवकाने काय खायचं हे ठरवत असेल… Read more »\nप्रकाशनाची तारीख October 1, 2018 द्वारा अरविंद जगताप\nप्रिय तरुण मित्रा , या ट्राफिक पोलिसाचा नमस्कार रोज पावती लिहितो. आज पत्र लिहितोय. मला माहितीय तुझ्यासारखे अनेकजण मला शत्रूच समजतात. शाळेत आपल्याला शिस्त लावण्यासाठी आपले कान पकडणारा मास्तर सुद्धा आपल्याला शत्रूच वाटतो. नंतर आयुष्यात पायावर उभं राहिलो की त्यांच्याबद्दल आदर वाटू लागतो. त्यांचं बरोबर होतं हे लक्षात येतं. आमच्या बाबतीत असं काही होत नाही…. Read more »\nप्रकाशनाची तारीख August 6, 2018 द्वारा अरविंद जगताप\nप्रिय किशोर कुमार, खरंतर ज्याने आपलं नाव मनावर गोंदवून ठेवलंय त्याला काय लिहिणार तुझी कित्येक गाणी काळजावर कोरून ठेवलीत. तुझ्या गाण्यांशी जोडलेले आठवणींचे असंख्य शिलालेख आजही जसेच्या तसे उभे राहतात डोळ्यासमोर. पल पल दिल के पास तुम रहती हो ऐकताना मन आजही तेवढच हळवं होतं. तू रात्र रात्र गप्पा मारणाऱ्या आम्हा चार पाच जणात कॉमन… Read more »\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/1698-pak-firing-in-jammu-and-kashmir", "date_download": "2018-12-15T20:58:18Z", "digest": "sha1:PSGSUKGKHHM5VZ6IS2USADFM4OK5T6AQ", "length": 5176, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पाकच्या कुरापती सुरुच! मांजाकोट परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n मांजाकोट परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन\nएकीकडे चीनची मुजोरी सुरु असतानाच दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापतीही सुरुच आहेत. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या मांजाकोट परिसरात पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.\nपाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 2 नागरिक जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे परिसरातील शाळा बंद करण्यात आल्या. पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारामुळे मांजाकोट परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z70921063916/view", "date_download": "2018-12-15T20:53:20Z", "digest": "sha1:RKAKHVLW4T76H7EKCI6ZMVUWJC3YX7GL", "length": 6890, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "एक करुणकथा", "raw_content": "\nगणेश गीता कोणी वाचावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १|\nप्रीतिची हूल फुकट ना तरी \nथांब थांब, बाले आतां------\nस्मृती माझी परि नसे तुला बाई '\nस्वर्ग दोनच बोटें उरला \nप्रीतीची त-हाच उलटी असे \nमीं म्हटलें गाइन १\nमीं म्हटलें गाइन २\nदिवाळी, तो आणि मी\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\nनळावर तणतणून भांडणार्‍या एका बाईस\nबेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर\nमी करितों तुजवर प्रेम\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nअसे दुहिता श्रीमन्त पित्या कोणा;\nअसति त्याचे तिजवरी बेत नाना.\nगोष्टि साङे तरुणास कुणा एका;\nतरुण जोडी ती बघे एकमेकां \n\"लग्न, नवरे या झूट सर्व गोष्टी,\nखूप शिकवोनी करिन इला मोठी \nपित्यामागें राहून उभी कन्या,\nकटाक्षांनीं खुणवून होइ धन्या \nदिनांक - १ जानेवारी १९२७\nबुसिने प्रभाव अंक, बुसिने प्रभाव गुणक\nगणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्त्रियांसाठी गणेश व्रत आहे काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-12-15T22:06:11Z", "digest": "sha1:DLHVI4EJYMSPEK2H4SMWUR4FRG7ZR6G3", "length": 7810, "nlines": 104, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "\"मुखपृष्ठ\" ला जुळलेली पाने - Wiktionary", "raw_content": "\n\"मुखपृष्ठ\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मुखपृष्ठ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मुखपृष्ठ सहप्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:Community Portal ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.145.155.11 ‎ (← दुवे | संपादन)\nMain Page (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी चर्चा:समावेश निकष ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nmain Page (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nwictionary:धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nधूळपाटी:Template:मुखपृष्ठ भाषासूची ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:wictionary:धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:Editing ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Fasthelp ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Fonthelp ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सूचना अनामिक सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\n ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:Searching ‎ (��� दुवे | संपादन)\nसहाय्य:विक्शनरी:सफर ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.159.53.32 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.120.142.98 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.149.192.62 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:fasthelp ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.134.160.20 ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सूअस ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:199.239.101.125 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:स्वागत ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.141.157.82 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.112.216 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.200.197.65 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.11.223 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.6.199 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:विक्शनरी:निर्वाह ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.106.146 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.135.250.132 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.77.17 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.164.127 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.161.186 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.12.221 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.23.163 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.162.231 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:शोध ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.199.10.30 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.253.232 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.252.7 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.226.192.248 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.254.189 ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T20:24:36Z", "digest": "sha1:JX6GKIL6UM64MHOYNBGDCSH6CA3IJ3UG", "length": 19296, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अजित पवारांचा जावईशोध; म्हणे, चले जाव चळवळ महात्मा फुलेंनी सुरू केली | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra अजित पवारांचा जावईशोध; म्हणे, चले जाव चळवळ महात्मा फुलेंनी सुरू केली\nअजित पवारांचा जावईशोध; म्हणे, चले जाव चळवळ महात्मा फुलेंनी सुरू केली\nनागपूर, दि. १३ (पीसीबी) – संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘चले जाव’ चळवळीसंदर्भात केलेले विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘चले जाव’ चळवळ महात्मा फुले यांनी उभी केली, असे विधान अजित पवारांनी केले. महात्मा गांधी यांच्याऐवजी अनवधानाने अजित पवारांनी महात्मा फुले असा उल्लेख केला. मात्र, त्यांची ही चूक सोशल मीडियावरील युजर्सच्या नजरेतून सुटली नाही आणि पवारांचा ‘जावईशोध’ असे म्हणत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.\nसंत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ असल्याचे विधान संभाजी भिडे यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात केले होते. या विधानावर तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी नागपूरमध्ये विधिमंडळाबाहेर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी भाजपा नेत्या आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या विधानाचाही दाखला दिला होता. याबाबत अजित पवार म्हणाले, चले जाव चळवळीमुळे ब्रिटीश भारतातून गेले नाहीत, असे भाजपाचे ज्येष्ठ नेत्या म्हणाल्या. ‘महात्मा फुले’ यांनी चले जावची चळवळ उभी केली. अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लोकसभा अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन असे विधान करतात. भाजपाकडून वारंवार असे विधान केले जात आहे. अशाप्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांच्या मागील बोलवता धनी कोण, हे ���ोधून काढायला हवे. मनुवादी प्रवृत्ती या देशाला कदापि पुढे घेऊन जाऊ शकत नाही. ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे, असे त्यांनी नमूद केले.\nअजित पवार यांनी अनवधानाने महात्मा गांधी यांच्याऐवजी महात्मा फुले यांचा उल्लेख केला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या नजरेतून ही चूक सुटली नाही. त्यांनी अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल केला. या व्हिडिओबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.\nदरम्यान, या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘संभाजी भिडे यांना काय बोलावे हेच कळत नाही. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार जगाने मान्य केले. परदेशी लोकंही वारीला येतात. असे असताना संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अशा स्वरुपाचे विधान भिडे यांनी केले. मनूने सर्वांना तुच्छ लेखले होते. तो विचार योग्य नाही हे सांगण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. बाबासाहेब आंबेडकरांनीही तो विचार मान्य केला नाही आणि संभाजी भिडे मनुवादी विचार श्रेष्ठ असल्याचे सांगतात. याची कीव करावीशी वाटते, असे त्यांनी नमूद केले.\nPrevious articleथर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी कायम – हायकोर्टाचे शिक्कामोर्तब\nNext articleकेलेल्या चुकीचा पश्चाताप होतो – संजय दत्त\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का\nमिझोरामचे मुख्यमंत्री प��ललथनहवला यांचा पराभव ; काँग्रेसला धक्का\nतळेगावात दाम्पत्यासोबत तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेल्याने एकावर धारदार शस्त्राने जीवघेणे...\nदौंड तालुक्यातील कासुर्डी येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार; तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nलातूरमध्ये मराठा आंदोलकांकडून आमदाराला धक्काबुक्की; कारही फोडली\nसिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांची दोनदा चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8.html", "date_download": "2018-12-15T20:32:59Z", "digest": "sha1:7EKNI2NHGZJ6YYMCEVO2EZ2D7DCUJLWO", "length": 39021, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | ‘मेक इन इंडिया’तून विकासाचा समतोल!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » ‘मेक इन इंडिया’तून विकासाचा समतोल\n‘मेक इन इंडिया’तून विकासाचा समतोल\n•चौफेर : अमर पुराणिक•\nदेशाचा सर्वागिण विकास साधताना सर्व बाबींचा समतोल साधत पंतप्रधान मोदींना ‘सबका साथ, सबका विकास’ साधणे शक्य होणार आहे. यातून देशवासियांना चांगला रोजगार मिळेल आणि पर्यावरणही सुरक्षित राहील याचा प्रामुख्याने विचार भाजपा सरकारकडून होताना दिसतोय. पण याची काटेकोर अंमलबजावणी होणे सर्वात महत्त्वाचे आहे. यातूनच मेक इन इंडिया, वेल मॅनेज्ड इंडिया, वेल प्लान्ड इंडिया उभारला जाणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर घेऊन जाण्य��चा संकल्प व्यक्त केला. त्यादृष्टीने पावले टाकत अनेक योजना मोदी यांनी जाहीर केल्या आहेत. यातील बर्‍याच योजनांचे कार्यांन्वयन सप्टेंबरमध्ये सुरु झाले आहे. त्यातीलच एक योजना म्हणजे ‘मेक इन इंडिया’. इन्हेस्टर फॅसिलिटेशन सेलच्या ‘रिसर्च ऍन्ड इन्हेस्टमेंट फॅसिलिटेशन’मध्ये आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती देशातील आणि विदेशातील गुंतवणूकदारांच्या समस्या समजून घेेऊन त्या समस्या सोडवण्याचे काम करत आहे. मेक इन इंडिया उपक्रमाची सुरुवात सप्टेबरमध्ये झाली आहे. आता नवे उद्योग उभारणीला वेग येणे अपेक्षित आहे. या डिसेंबर महिन्यात संसदीय अधिवेशनानंतर बहूसंख्य योजना जोरदारपणे सुरु होतील. या मेक इन इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून देशात मोठी गुंतवणूक होेणार असून जवळ-जवळ एक कोटी लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. यात ऍव्हिएशन, बायोटेक्नॉलॉजी, रासायनिक, इलेक्ट्रॉॅनिक, इलेक्ट्रीकल, आयटी, ऑटोमोबाईल, डिफेन्स, फार्मास्यूटीकल, रिन्यूएबल पॉवर, सोलार एनर्जी, रोड, रेल्वे, पोर्ट, स्पेस, टेक्स्टाईल-गारमेंट आदींचा समावेश आहे.\nभारतीय अर्थव्यवस्था मुख्यत: तीन विभागामध्ये विभागली जाते. कृषी, उत्पादन आणि सेवा ही तीन क्षेत्रं आहेत. उत्पादन क्षेत्रात औद्योगिक उत्पादनांचा समावेश होतो. जसे कारखाने, कापड उद्योग, इलेक्ट्रॉनिक, ऍाटोमोबाईल, कपडे, औषधे आदींचा यात समावेश होतो. सेवा क्षेत्रात पर्यटन, वैद्यकिय सेवा, टेलीकॉम सेवा, सिने-टेलिव्हीजन क्षेत्रांचा यात समावेश होतो आणि कृषी क्षेत्रात शेती आणि शेतीपूरक उद्योगांचा समावेश होतो. आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये संपुर्ण अर्थव्यवस्थेचा विकासदर ५.७ इतका राहीला आहे. कृषी उत्पादनाच्याबाबतीत देश गेल्या काही वषार्र्ंपासून खूप पिछडीवर गेला आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्र स्थिर आहेत तर सेवा क्षेत्र मात्र तेजीत आहे. त्यामुळे सध्या सेवा क्षेत्रच विकासाचा स्त्रोत राहीले आहे.\nयेत्या काळात या तिन्ही क्षेत्राचा समतोल साधून विकास करणे हे मोदी सरकार समोरील आव्हान असणार आहे. या सरकार समोर कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचे हा महत्त्वाचा प्रश्‍न असणार आहे. काही अर्थ तज्ज्ञांच्या मते सेवा क्षेत्राला प्राधान्य देणे देशाच्या विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. तर काहींच्या मते औद्योगिक क्षेत��राला प्राधान्य देणे फायदेशीर आहे.अर्थव्यवस्थेमध्ये कृषी उत्पादनाचा टक्का खूप घटला आहे आणि तो सतत कमी होत जात आहे. विकसित देशांमध्येसुद्धा कृषी उत्पादनाचा टक्का घसरलाय, तो एक टक्क्यावर आला आहे. त्यामुळे भारतात कृषी उत्पादन वाढवणे आणि कृषी उत्पन्नाचा विकास दर स्थिर ठेवणे हे मोठे आव्हान असणार आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात भौतिक उत्पादने उत्पादित केली जातात. पण यात चीनचे मोठे आव्हान उभे आहे. आणि अशा उत्पादनाच्या विक्रीतही मोठी मंदी गेल्या काही वषार्ंपासून आली आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ सध्या खालवली आहे. ऑटोमोबाईल बाजार बर्‍यापैकी स्थिर आहे. कृषी व औद्योगिक क्षेत्रांच्या तूलनेत सेवा क्षेत्र मात्र चांगल्या स्थितीत आहे. उदारणार्थ मोबाईलची विक्री आणि विशेषत: वापर खूप मोठ्‌या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटचाही वापरही वेगाने वाढत जातोय. यात मोबाईल, इंटरनेटचा कामासाठी वापर वाढत असतानाच गेम खेळण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या सेवा देणार्‍या कंपन्या अतिशय दमदार व्यवसाय करत आहेत. दैनंदिन सुविधामध्येही याचा वापर वाढतोय. उदारणार्थ ऑनलाईन बीलं भरणे अथवा पर्यटन, प्रवासाची तिकीटे बुक करणे आदी प्रकारचा वापर वाढतोय. नागरिकांच्या उत्पन्न वाढीत विषमता असली तरीही सेवा क्षेत्राची खपत उत्तरोत्तर वाढत चालली आहे. साधारणपणे श्रीमंत देशांच्या म्हणजे अमेरिका, इंग्लंड आदी देशांच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा हिस्सा ८० ते ९० टक्के आहे. तर जपान, जर्मनी आदी देश सेवा आणि औद्योगिक उत्पादनाचा चांगला समतोल साधून आहेत.\nभारतासारख्या विकसनशील देशाला मात्र कृषी, उत्पादन आणि सेवा यांचा समतोल साधने आवश्यक आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देशाने याच दिशेने वाटचाल सुरु केली असल्याची झलक सध्या पहायला मिळते. १९९१ मध्ये आपल्या देशात औद्योगिक उत्पादन आणि सेवा या दोहोंचा हिस्सा २४-२४ टक्के होता. १९९१ पासून आतापर्यंत औद्योगिक उत्पादनाची टक्केवारी २४ वर राहीली आहे त्यात बिल्कूल वाढ झालेली नाही. त्याच्या तुलनेत सेवा क्षेत्राचा हिस्सा मात्र ४७ टक्क्यांवर पोहोचला आहे आणि कृषी क्षेत्राची टक्केवारी मात्र खूप खाली घसरली आहे. देशाची अर्थव्यवस्था ७ टक्क्यांवरुन पुढे नेण्यासाठी या सरकारला खूप कष्ट उपसावे लागणार आहेत. नरेंद्र मोदी संचलित भाजपा सरकारला आता सेवा क्षेत्रातील विकासदर आणखी वाढवणे सहज शक्य होईल. पण हे करत असताना औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील विकासदरात वाढ करण्यात मात्र मोठे कष्ट पडणार आहेत. हे सहज साध्य नसले तरी त्या दिशेने मोदी सरकारला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यात औद्योगिक उत्पादनात चांगली वाढ साध्य करणे हे मोदी सरकार समोरील आव्हान आहे. तर कृषी क्षेत्रात घसरण थांबवून मोठी वाढ साधणे मात्र खूपच कष्टसाध्य असणार आहे. जर येत्या दोन-तीन वर्षात कृषी, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील विकासदराचा योग्य समतोल साधण्यात हे सरकार यशस्वी झाले तर मात्र दोन वर्षांनंतरच्या काळात देश मोठी अर्थिक विकासाची घोडदौड करु शकेल. पण हा समतोल साधणे हीच मोदी सरकारची कसोटी ठरणार आहे.\nयात प्रामूख्याने पहिली समस्या आहे ती म्हणजे स्पर्धा. चीनी उत्पादने भारतासह इतर देशांच्या उत्पादनांच्या तुलनेत स्वस्त आहेत. चीनमध्ये पर्यावरण मुल्य जोपासले जात नाही. जल, वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात होते. चीनमधील कारखान्यांना सीवेज ट्रीटमेंट प्लांट टाकणे बंधनकारक नाही असे म्हणतात. त्यामुळे त्यांचे उत्पादन मुल्य इतरांच्या तुलने कमी होते. अशा काही कारणांमुळे चीनी उत्पादने स्वस्त पडतात. भारतात मात्र पर्यावरणांचे नियम पाळले जातात. हे सर्व नियम पाळत, चीनी उत्पादनांशी स्पर्धा करत औद्योगिक विकास साधने कौशल्याचे ठरणार आहे. या सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार करतच भारताला मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवावे लागणार आहे.\nदुसरी समस्या आहे ती म्हणजे कुशल मनुष्यबळाची. भारतात मनुष्यबळाची कमतरता नसली तरी विशेष कौशल्य असलेले मनुष्यबळ मात्र उपलब्ध नाही. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात ८० टक्के मनुष्यबळ म्हणजे कामगार वर्ग असतो. तर २० टक्के हा विशेष कौशल्यप्राप्त तंत्रज्ञ किंवा अधिकारी वर्ग असतो. या उलट आयटी क्षेत्रात ८० टक्के विशेष कौशल्यप्राप्त तंत्रज्ञ असतो तर २० टक्के अकुशल कर्मचारी असतो. त्यामुळे जास्तीजास्त रोजगार निर्मितीसाठी आणि कुशल आणि अकुशल अशा सर्वच लोकांना लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी याचा योग्य समन्वय साधावा लागणार आहे. जेणे करुन समाजातील सर्व थराला रोजगार उपलब्ध होईल आणि देशाचे आर्थिक उत्पन्नही वाढेल. हे साध्य केले तरच देशाचा सर्वांगीण विकास साध्य होणार आहे. पंतप्रध��न नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना सुविधा पुरवून त्यांच्या कौशल्यात सुधारणा करण्याला प्राथमिकता दिली आहे ती हाच उद्देश समोर ठेऊन. याचा फायदा औद्योगिक आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांना होणार आहे.\nपंतप्रधानांनी मेक इन इंडियाचा नार देऊन विदेशी गुंतवणूक वाढवण्याबरोबरच स्वदेशी उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात स्वदेशी उद्योग वाढवणे हे मोदींसामोर खरे आव्हान ठरणार आहे. त्याहून मोठे आव्हान असणार आहे ते कृषी क्षेत्राच्या उन्नयनाचे. कृषी क्षेत्राच्या विकासदरात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठी गुंतवणूक देशाला करावी लागणार आहे. प्राधान्याने जलसंधारण प्रकल्प हाती घ्यावे लागणार आहेत आणि शेतमालाला चांगला भाव मिळवून देणेही मोठे आव्हान आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळाला तरच शेतकरी वर्ग खूशाल राहील आणि त्यामुळे येत्या काळात तो शेती उत्पादन वाढवण्याकडे लक्ष देऊ शकेल. याने शेतीचा विकासदर सुधारणे शक्य होणार आहे. या बरोबरच नद्याजोड प्रकल्प हाती घेण्याचा मोदी सरकारचा मानस आहेच पण मुलभूत सुविधांची मांडणी झाल्या नंतरच मोदी नद्याजोड प्रकल्प जाहीर करतील.\nदेशाचा सर्वागिण विकास साधताना या सर्वबाबींचा समतोल साधत मोदींना ‘सबका साथ सबका विकास’ साधणे शक्य होणार आहे. यातून देशवासियांना चांगला रोजगार मिळेल आणि पर्यावरण ही सुरक्षित राहील याचा प्रामुख्याने विचार भाजपा सरकारकडून होताना दिसतोय. पण याची काटेकोर अंमलबजावणी होणे सर्वात महत्त्वाचे आहे. यातून मेक इन इंडिया, वेल मॅनेज्ड इंडिया, वेल प्लान्ड इंडिया उभारला जाणार आहे.\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक (105 of 134 articles)\n•चौफेर : अमर पुराणिक• लोकशाही ही जनतेच्या विश्‍वासावर टिकून आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्ये करणार्‍या एनजीओंचा भांडाफोड होणे गरजेचे आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-tadoda-aadivashi-student-126796", "date_download": "2018-12-15T21:41:15Z", "digest": "sha1:4XZY3B5TU7B6IQGZ2DWTFBIPL35ADNFJ", "length": 15823, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nandurbar tadoda aadivashi student आदिवा���ी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी धरली घराची वाट! | eSakal", "raw_content": "\nआदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी धरली घराची वाट\nगुरुवार, 28 जून 2018\nतळोदा : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून नवीन नियमाप्रमाणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था बंद करण्यात आली असून जेवणाची रक्‍कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. परंतु याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून संगणक प्रक्रियेत अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्‍कम वर्ग झालेली नाही. यामुळे जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी घराची वाट धरली आहे.\nतळोदा : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून नवीन नियमाप्रमाणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था बंद करण्यात आली असून जेवणाची रक्‍कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. परंतु याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून संगणक प्रक्रियेत अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्‍कम वर्ग झालेली नाही. यामुळे जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी घराची वाट धरली आहे.\nडीबीटीतंर्गत थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना जेवणासाठी अनुदान शासन निर्णय 5 एप्रिल 2018 ला काढला हा निर्णय घातक असून शासकीय वसतिगृह योजना मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. हे धोरण सण 2018-19 या शैक्षणिक वर्षात लागू केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास विभागाने संगणकीय प्रणाली सक्षम करणे व कार्य पद्धती सुरळीत करणे आवश्‍यक होते वसतिगृहातील जुने प्रवेशित विद्यार्थी उन्हाळ्यात सुटी संपवून महाविद्यालय सुरू झाल्याने वसतिगृहात दाखल झाले. परंतु वसतिगृहाची खानावळ बंद असल्याने अधीक्षक व वॉर्डन यांना जेवनाविषयी विचारले असता सरकारने मेस बंद केली आहे. तुम्ही महाविद्यालयाचे बोनाफाईड आणा, बॅंकेत खाते उघडा व नंतर आयुक्त साहेब राज्यातील सर्व वसतिगृह विद्यार्थ्यांना जेवणाचे पैसे पाठवणार आहे असे उत्तर दिले. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी वसतिगृहात येतात परंतु जेवणाची सोय नसल्याने मूळ गावी परत जात आहेत.\nऍड. वळवींनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन\nआदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था करावी, जेवणाच्या मेसस��ठी विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 6 हजार अनुदान तत्काळ मंजूर करून कार्यवाहीचे आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी हक्क संरक्षण समिती अध्यक्ष व माजी मंत्री ऍड पद्माकर वळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदोष संगणक प्रणालीमुळे असंख्य विद्यार्थ्यांचा खात्यात भोजनासाठी देण्यात येणारी रक्कमच जमा न झाल्याने विद्यार्थ्यांनी घरी परतीचा मार्ग धरला असल्याने पूर्वीची भोजन ठेका पद्धत सुरू करण्यात यावी असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.\nआदिवासी वसतिगृहांसाठी नवीन निर्णय घातक असून शासकीय वसतिगृह मोडीत काढण्याचा हा डाव आहे. वास्तविक ही योजना राबविण्यासाठी संगणक प्रणाली अधिक सक्षम करणे आवश्‍यक होते, मात्र शासनाने या बाबत पूर्वतयारी केलेली नाही. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.\n-ऍड. पद्माकर वळवी, माजी क्रीडा मंत्री\nशेतकऱ्यांना ‘रोबो’ विका, लग्नाचा प्रश्न मिटवा : विवेक सावंत\nलातूर : शेतकरी अडचणीत असल्यामुळे ‘शेतकरी नवरा नको’, असे सर्रास म्हटले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रात्रदिवस शेतीत काम करणारा रोबो...\n#अग्नितांडव : आगीचे कारण अनिश्‍चित\nपुणे - महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही, असा अहवाल...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\n#LanguageLab पुण्यात अनोखी भाषा प्रयोगशाळा\nपुणे - आपल्याला कोणतीही नवीन भाषा शिकायची, तर शिक्षकाची गरज असते, पण आधुनिक काळात संगणक हाच भाषा शिकविणारा शिक्षक झाला तर... ही केवळ कल्पना नसून...\nठराविक कंत्राटदारांकडेच पालिकेचे झुकते माप का \nबारामती : येथील नगरपालिकेमध्ये ठराविक कंत्राटदारांवर प्रशासन कसे मेहेरबान आहे आणि नगरपालिकेला कसे फसविले जाते याचा लेखाजोखा, कागदपत्रे आणि...\nदिव्यांगांची मोफत शुश्रूषा करणारी आधुनिक \"मदर तेरेसा'\nजळगाव ः व्याधीग्रस्त, अपंग, अनाथ अपंगांची सेवा करणाऱ्या विशेषतः कुष्ठरोग्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मदर तेरेसां��ी माहिती सर्वांना आहे. त्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/sumantai-nikam-panchayat-committee-chairman-resigns-125373", "date_download": "2018-12-15T21:22:23Z", "digest": "sha1:QGXMUAOOLWPA72NB3HKLGMK5ELV5EV25", "length": 12704, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sumantai Nikam Panchayat Committee Chairman resigns सुमनताई निकम पंचायत समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\nसुमनताई निकम पंचायत समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा\nशुक्रवार, 22 जून 2018\nनांदगाव - पंचायत समितीच्या सभापती सुमनताई निकम यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्याकडे सुपूर्द केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत समितीवर शिवसेनेची पंधरा वर्षांनंतर निर्विवाद सत्ता मिळविली होती.\nनांदगाव - पंचायत समितीच्या सभापती सुमनताई निकम यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्याकडे सुपूर्द केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत समितीवर शिवसेनेची पंधरा वर्षांनंतर निर्विवाद सत्ता मिळविली होती.\nसर्वसाधारण गटातून सावरगाव गणातून विद्यादेवी पाटील व सुमनताई निकम ओबीसी महिला गटातून विजयी झाल्यानंतर सभापती पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र आवर्तन पद्धतीनुसार पहिली संधी निकम यांना मिळाली सव्वा वर्षाचा त्यासाठी आवर्तनाचा कालावधी ठरला होता. त्यामुळे निकम यांच्या नंतर पाटील यांना सभापती पदासाठी संधी मिळणार आहे.\nपंधरा वर्षांपूर्वी राजेंद्र आहेर यांच्या निमित्ताने शिवसेनेला सभापती पद मिळाले होते. त्यानंतर दया पाटील यांच्या संभाव्य निवडीमुळे पुन्हा एकदा शिवसेनेला दुसऱ्यांदा हे पद मिळणार आहे.\nपसभापती सुभाष कुटे यांचाही आवर्तन पद्धतीने राजीनामा घेतला जाणार अस���न, नव्या सभापतींची निवड झाल्यावर नव्या उपसभापतीची निवड होईपर्यंत कुटे यांच्याकडे सभापती पदाचा तात्पुरता पदभार सोपविला जाणार आहे.\nआपल्याला सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले होते. त्यामुळे त्या माध्यमातून आपणास ग्राम विकासाचे चांगले काम करता आल्याची भावना आहे.\n- मावळत्या सभापती सुमनताई निकम\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nव्हरांड्याचे छत कोसळून ४ विद्यार्थी जखमी\nगराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली....\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nमंगळवेढा अंगणवाडी विभागाचा कारभार रामभरोसे\nभोसे - मंगळवेढा तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त असल्याने अंगणवाडी विभागाचा कारभार रामभरोसे झाला आहे. कर्मचाऱ्यांना कोणीच वाली नाही,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-15T21:55:51Z", "digest": "sha1:OQYVFFCOB7J4TTTW7SFJH43CFPCJGPIE", "length": 59974, "nlines": 740, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "मेंदूला व्यायाम ! – Suhas Gokhale", "raw_content": "\nकाल परवाचीच गोष्ट, एका स्टेशनरीच्या दुकानात एक लहानसे नोटपॅड आणि बॉलपेन विकत घेतले, नोटपॅड १५ रुपयांचे आणि बॉलपेन १० रुपयांचे, १५ + १० बरोबर २५ असा तोंडी हिशेब.\nमी दहा दहाच्या च्या तीन नोटां काढून कौंटर वर ठेवल्या तर तिकडे त्या दुकानदाराचे इकडे बघ , तिकडे बघ, हा ड्रॉवर उघड , तो ड्रॉवर उघड , या शेल्फ मध्ये बघ असे उद्योग चालू होते, मला गडबड होती म्हणून मीच विचारले\n“कॅलक्युलेटर सापडत नाही, मघाशीच तर वापरला होता आता एव्ह्ढ्यात कोठे गायब झाला\n“अहो पण ‘१५ + १०’ ही बेरीज करायला तुम्हाला कॅलक्युलेटर लागतो\n“अरेच्च्या खरेच की , एव्हढी साधी बेरीज करायला कॅलक्युलेटर लागणारच नाही, तोंडीच होईल ना बेरीज… २५ रुपये झाले ”\n“कमाल आहे नाही का\n“त्याचे काय आहे या कॅलक्युलेटरची इतकी सवय झाली आहे की आता काहीही गणित करायचे झाले की प्रथम कॅलक्युलेटर कडे हात जातो, सवयीचा परिणाम दुसरे काय\nअसे बर्‍याच वेळा अनेक बाबतीत होताना आढळते ,\nपण हा नुसता सवयीचा परिणाम नाही तर चक्क दु:षपरिणाम आहे\nनिसर्गाने आपल्याला पंच ज्ञानेद्रिये , हात पाय दिले आहेत आणि हो, चक्क एक मेंदू पण दिला आहे आणि दिसत नसले, कोणत्याही सोनोग्राफी / एक्स-रे/ एम आर आय मध्ये सापडत नसले तरी ‘मन’ नामक एक अवयव पण दिला आहे.\nपण आपण त्या सगळ्यांचा किती वापर करतो (कसा वापर करतो हा एक वेगळाच गहन विषय आहे (कसा वापर करतो हा एक वेगळाच गहन विषय आहे\nउत्कांत्रीच्या सिद्धांतानुसार एखाद्या अवयवाचा वापर होत नसला तर हळुहळू त्या आवश्यकता नसल्याने तो अवयव निकामी होतो आणि एक वेळ अशी येते की तो अवयवच गायब होतो (अर्थात ही प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी लाखो वर्षे लागत असतील) , सापांना एके काळी पाय होते, माणसाला शेपुट होते , आता ते नाही \nविज्ञानाने अनेक सुखसुविधा आपल्याला दिल्या आहेत , आपले कष्ट कमी केले आहेत, आयुष्य सुखकर केले आहे.\nपण या सुखसुविधाचा अतिरेकी हव्यास धरुन आपण कळत-नकळत स्वत:चेच मोठे नुकसान करुन राहीलो आहोत.\nदोन –तीन पिढ्या पूर्वीचे लोक पाच-सहा मैलाचे अंतर अगदी सहजगत्या , हसत हसत पायी चालत पार करायचे आता आपल्याला कोपर्‍या वर जायला टू व्हिलर लागते स्वयंपाक घरातला मिक्सर-ग्राईंडर असो किंवा टी.व्ही. चा रिमोट कंट्रोल या उपकरणांनी आपला इतका कब्जा घेतला आहे की आता आपल्याल काहीच हालचाल करावी वाटत नाही.\n१९८७ मध्ये इंटरनेट , ईमेल आणि गुगलबाबाचा जन्मही झालेला नव्हता , तेव्हा ड्राईंग बनवणे, पुस्तके वाचून , प्रयोग करुन माहीती गोळा करणे , सरळ वही-पेंसिल घेऊन अल्गोरिथम लिहणे, फ्लो-चार्ट्स काढणे अशी अनेक कामें हाताने करुन सॉफ्टवेअर – हार्डवेअर चे किती तरी यशस्वी प्रकल्प मी पार पाडले आहेत. आजच्या पिढीतल्या नविन इंजिनियर्स ना या गुगलबाबाची इतकी सवय झालेली आहे की प्रॉब्लेम सोडवायला दिला की गुगलबाबाच आठवतो यांना, स्वत: काही प्रयत्न करावयास नकोत. सगळे आयते , रेडिमेड हवे आहे . इंटरनेट बंद असेल तर यांची अवस्था एकतर लुळ्या-पांगळ्यां सारखी होते किंवा भ्रमिष्टां सारखी \nआज आपल्या सेल फोन मध्ये आहे त्यापेक्षाही अत्यंत कमजोर , दुबळे कॉम्प्युटर वापरुन १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर जिंवंत माणूस पाठवून , त्याला सही सलामत , वन-पीस परत ही आणला होता\nघरातले केर काढणे, कपडे धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणें, उठबस करत चुलीवरचा स्वयंपाक करणे , पंगतीत वाढणे, विहीरीचे पाणी काढणे , जमीन सारवणे अशी अनेक शारीरीक श्रमाची कामे पूर्वीच्या स्त्रियां अगदी सहजगत्या करत असत, आज ऑफीसचा एक मजला चढायचे आपण टाळतो, त्यासाठी दहा मिनिटे लिफ्ट खाली यायची वाट पाहातो आणि दुसरीकडे महिन्याला काही हजार भरुन हेल्थ क्ल्बला जातो. टी.व्ही. चा रिमोट हुडकण्यात पंधरा मौल्यवान मिनिटें वाया घालावली जातात पण चार पावले पुढे चालून हाताने टी.व्ही. बंद करणे कष्टाचे वाटू लागले आहे.\nविज्ञानाने दिलेल्या सुख-सुविधा नाकाराव्या असे मी म्हणत नाही पण त्यांच्या किती आहारी जायचे हे आपल्याला ठरवता आले पाहीजे.\nआज मधुमेह , हृदयविकाराच्या रुग्णाला औषधोपचारा बरोबरच पथ्य , व्यायाम आणि ज्याला ‘चेंज ईन लाईफ स्टाईल ‘ असे बरेच काही सुचवले जाते याचे कारण काय असावे\nव्यायाम म्हणले की त्यात जोर, बैठका, सुर्यनमस्कार , पळणे, पोहणे , वजनें उचलणे पासुन ते दोरी वरच्या उड्या, एरोबिक्स , आयसोमेट्रीक ट्रेनिंग , मैदानी खेळ असे अनेक व्यायाम प्रकार येऊ शकतात . काही व्यायाम प्रकार सर्व शरीराला एकाच वेळी व्यायाम देतात तर काही व्यायामाचे प्रकार शरीराच्या एखाद्या विषिष्ठ अवयवाला जास्त व्यायाम देण्यासाठी असतात. एखाद्या दुखावलेल्य��� किंवा बराच काळ वापरात नसलेल्या स्नायुंना परत वापरात आणण्यासाठीचे अनेक व्यायाम प्रकार फिजिओ थेरपी मध्ये आहेत.\nहे सगळे व्यायाम प्रकार आपण करतो तेव्हा नेमके काय होते या व्यायामाने शरीराला म्हणजे एका स्नायुंच्या गटाला आपल्या नेहमीच्या हालचालीं पेक्षा जास्त कष्ट किंवा ताण दिला जातो, स्नायुंना असा ताण रोजचा किंवा परिचयाचा नसल्याने सुरवातीला ते स्नायु हे जादाचे कष्ट करायला / ताण सहन करायला नाखुष असतात, बरीच कुरकुर करतात, पण सातत्याने असा ताण येत राहीला तर मात्र हे स्नायु हा ताण सहन करण्यासाठी बळकट व्हायला सुरवात होते, आणि मग एके वेळ अशी येते की हा जादाचा ताण स्नायु सहज पेलू शकतात. व्यायामाने शरीर कमावेल असे जे म्हणले जाते त्यात व्यायामाने आपले स्नायु बळकट बनवले असे असते. सर्वच व्यायाम प्रकार स्नायु बळकट करण्यासाठी नसतात , योगासनां सारखे प्रकार किंवा एरोबिक्स सारखे व्यायाम प्रकार दमसास वाढवणे, हाडांच्या सांध्यांची हालचाल सुरळीत करणे, लवचिकता आणणे अशा प्रकारे काम करतात.\nछाती, हात , पाय, दंड , मांड्या, पोटर्‍या मधल्या स्नायुंचे ठीक पण शरीरातल्या आतल्या अवयवांच विषेशत: हृदय आणि मेंदूचे काय , त्यांना कसला व्यायाम आणि तो द्यायचा तरी कसा\nआपल्या जन्माच्या आधीपासुनच हृदयचे काम चालू झालेले असते आणि संपूर्ण आयुष्यभर क्षणाचीही विश्रांती न घेता ते अविरत धडधडत असते (अपवाद फक्त आपल्याला शिंक येते तेव्हा , जेव्हा आपण शिंकतो तेव्हा अगदी क्षणभर का होईना हृदय थांबते , म्हणुनच कोणी जेव्हा शिंकताना आपण ऐकतो तेव्हा त्या व्य्क्ती साठी ‘bless you’ म्हणायची पद्धत पाश्चात्य संस्कृतीत आहे\nमी आधी लिहले आहे तसे म्हणजे स्नायुंना त्यांच्या नेहमीच्या रुटीन पेक्षा जास्त ताण सातत्याने देत राहावयचे, हृदयाच्या बाबतीत असा व्यायाम देणे म्हणजे हृदयाचे ठोके जलद पडतील अशा हालचाली करणे जसे जॉगिंग , दोरी वरच्या उड्या, फास्ट सायकलींग, बॅडमिंटन, टेनिस सारखे जलद गतीचे खेळ असे अनेक व्यायम प्रकार ज्याला ‘कॉर्डिओ व्हॅस्कुलर’ प्रकारातले व्यायाम म्हणतात , असे व्यायाम हृदयाचे ठोके वाढवतात, त्यामुळे हृदयाचे स्नायु बळकट होतात.\nहे झाले हृदयाचे , आता मेंदूला कसा व्यायाम द्यायचा , बाकी व्यायाम आणि मेंदू म्हणले की ‘गुढग्यात मेंदू’ ची आठवण येते , विनोदाचा भाग सोडा पण मेंदू���ा व्यायाम द्यायचा म्हणजे नेमके काय करायचे उत्तर सोपे आहे , मेंदूला जरा जास्त काम द्यायचे जे नेहमीपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे , मेंदूला खुराक हा शब्द प्रयोग तुम्ही कदाचित ऐकला असेल ना , तेच \nअशा कोणत्या गोष्टी मेंदूला व्यायाम देतात आणि मुळात मेंदुला व्यायाम कशाला आणि मुळात मेंदुला व्यायाम कशाला … ते पुढच्या भागात पाहु\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली - December 3, 2018\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन - November 24, 2018\nप्रश्नकुंडली का आणि कशी \nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन\nसुहास जी मला बर्याच वर्ष्यापासून रोजचा हिशोब लिहायची सवय आहे मी रोज झोपायच्या आधी दिवसभरात काय काय खर्च केला ते आठवतो आणि मग लिहितो हा एक मेंदू ला सजग ठेवण्याचा व्यायाम आहे .तसेच आपण पत्रिकेतील काही फलादेश करताना गणित वापरतो ते सुद्धा जर कॅल्कुल्येतर न वापरता करता येण्यासारखे आहे .तसेच वेदिक गणिते जर बघितली तर कोम्पुतर पेक्षा सुद्धा चटचट उत्तरे काढताना मी बघितली आहेत .तसेच जर एखादा उजव्या हाताने काम करीत असेल तर तीच कामे डाव्या हाताने केली तरी सुद्धा मेंदू साठी छान व्यायाम होतो .\nआपण लिहले आहे ते बरोबर आहे , माझ्या लेखाच्या दुसर्‍या भागात हे मुद्दे आहेतच आणखी ही काही नविन माहीती देण्याचा प्रयत्न करेन.\nमी पारंपारिक व केपी ज्योतीष शास्त्राचा थोडा अभ्यास केला आहे . मला या विषयाचे आकर्षण खूपच असून त्या त expert व्हावं अस वाटत . म्हणून मी त्या संदर्भात कुठे काही मिळेल ते शोधत असतो. आपण मराठीत ही साईट सुरु केलीत त्या बद्दल धन्यवाद व शुभेच्छा.\nआपण माझ्या वेबसाईट ला भेट दिलीत आणि आवर्जुन अभिप्राय दिला या बद्दल धन्यवाद.\nया वेबसाईट वर विविध विषयां वरचे २७० ले�� आहेत त्यात अनेक सविस्तर केस स्ट्डीज आहेत ज्याच्या आपल्या सारख्या ज्योतिष अभ्यासकाला लाभ होईल. पुस्तकातुन / क्लास मधुन थिअरी शिकवली जाते पण हे ज्ञान कसे वापरायचे हे अभावानेच सांगीतले जाते ही उणीव भरुन काढायचा थोडा प्रयत्न मी केला आहे.\nमला आलेले ज्योतिषांचे आणि जातकांचे अनेक अनुभव मी लिहले आहेत त्याचाही आपल्याला लाभ होईल.\nइसापनिती / पंचतंत्राच्या अंगाने जात काही गोष्टी / किस्से यांचा वापर करुन घेत मी ज्योतिषशास्त्रातल्या काही अपप्रवृत्तीवर / चुकांवर भाष्य केले आहे , अशा अनेक ‘तात्पर्य कथा’ वेबसाईट वर आहेत.\nज्योतिषशास्त्रावर हजारोंनी पुस्तके बाजारात उपलब्ध असली तरी नेमके काय वाचायचे हे कोणी सांगत नाही, श्री. व.दा.भट / श्री.सोमण यांच्या पलीकडे जाऊन ही काही उत्तमोत्तम ग्रंथ आहेत , ते प्रत्येक ज्योतिष अभ्यासकाने वाचले पाहीजेत / संग्रहात ठेवले पाहीजेत , या हेतुने मी ‘ग्रंथ हेच गुरु’ या सदरात काही ग्रंथ परिक्षणें केली आहेत, पुस्तकांच्या याद्या दिल्या आहेत , पुस्तके कोठे मिळतील त्या ठिकाणांचे पत्ते दिले आहेत. हे सर्व एकदा नजरे खालुन घालावे.\nज्योतिष एके ज्योतिष असे होऊ नये म्हणूण मी वेबसाईट वर अनेक विनोद, किस्से, गंमतीदार अनुभव लिहले आहेत त्यांचाही आस्वाद घ्यावा.\nआपण वेबसाईट चे सदस्यत्व (जे मोफत आहे) घेतल्यास वेबसाईट वर प्रसिद्ध होणारे नवे लेखन, न्यूज लेटर अशा अनेक बहुविध घडामोडीं बद्दल आपल्याला ईमेल द्वारा सुचना प्राप्त होतील. सदस्यत्व केव्हाही रद्द करता येते.\nआपल्या भेटीने मला आनंद झाला, आपला लोभ असाच कायम रहावा ही विनंती.\nवेबसाईट अधिक चांगली होण्यासाठी आपल्या काही सूचन असल्यास जरुर कळवा , मला ही फार मोठी मदत होईल.\nसर आपला मेंदू सरासरी 10% च काम करतो पण मेंदूची कार्यक्षमता किती आहे किंवा किती % काम करतो हे आपणांस वैद्यकीय तपासणी न करता जाणून घेऊ शकतो का कृपया आपले मार्गदर्शन मिळाले तर मि आभारी राहिल नाहितरी आपण दिलेल्या माहितींमुळे मि आपला आभारी आहेच………. धन्यवाद\nमेंदू किती काम करतो हे ठरवण्याच्या काही पद्धती असतील पण मला त्या बद्दल फारशी माहीती नाही.\nलोकप्रिय लेख\t: अवांतर\nनमस्कार, माझ्या या नव्या कोर्‍या वेब साईट वर आपले स्वागत…\nभाऊ, लोक लै खवळल्यात …\n\"भाऊ, लोक लै खवळल्यात ... \" हे आमचा सद्या नेहमीच…\nकनेक्सन हुई गवाँ रे \nमहार��ष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या खुटाळवाडी (बुद्रुक) मध्ये ‘रामा’ नामक युवक रहात…\nमला आवडलेले हे अत्यंत श्रवणीय असे गाणे ... या गाण्याबद्दल…\nलहान शुन्य आणि मोठे शुन्य\nफार फार वर्षा पुर्वी हे शिर्षक असलेला एक लघु निबंध…\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहीलेच की या लेखाचे हे असले…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – ��ोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+\nकडू , गोड आणि आंबट 5+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 5+\nनिंदकाचे घर - ६ 4+\nभाऊ, लोक लै खवळल्यात ... 4+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 4+\nमैं इधर जाऊं या उधर जाऊं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Anand_Sangu_Kiti_Sakhe_Ga", "date_download": "2018-12-15T20:19:41Z", "digest": "sha1:XVPAACLQ6GC57NVZRP7HYXDL3ZPKMX5N", "length": 5348, "nlines": 72, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "आनंद सांगूं किती सखे ग | Anand Sangu Kiti Sakhe Ga | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nआनंद सांगूं किती सखे ग\nआनंद सांगूं किती सखे ग आनंद सांगू किती\nसीतावल्लभ उद्यां व्हायचे राम आयोध्यापति\nवामांगी तूं बसशील सीता\nजरा गर्विता, जरा लज्जिता\nराजभूषणां भूषवील ही, कमनिय तव आकृति\nगुरुजन मुनिजन समीप येतिल\nसप्त नद्यांचीं जलें शिंपतिल\nउभय कुळें मग कृतार्थ होतिल\nमेघाहुनिही उच्चरवांनी, झडतिल गे नौबति\nभर्त्यासम तुज जनीं मान्यता\nराज्ञीपद गे तुला लाभतां\nपुत्राविण तूं होशील माता\nअखिल प्रजेच्या मातृपदाची, करणे तुज स्वीकृति\nतुझ्याच अंकित होइल धरणी\nभाग्य भोगिलें असलें कोणीं\nफळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति\nपृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे\nत्रिलोकांमधे भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति\nमहाराणि तूं, आम्ही दासी\nलीन सारख्या तव चरणांसी\nकधी कोणती आज्ञा देसी\nतुझिया चरणीं मग्‍न राहुं दे, सदा आमुची मति\nविनोद नच हा, हीच अपेक्षा\nतव भाग्याला नुरोत कक्षा\nदृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति\nओळखिचे बघ आले पदरव\nसांवलींत गे दिसलें सौष्ठव\nतुला भेटण्या येती राघव\nबालिश नयनीं तुझ्या येइ कां, लज्जेला जागृति\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र काफी\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- २४/६/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुमन माटे, उषा अत्रे, जानकी अय्यर, योगिनी जोगळेकर, सौ. जोग.\nनौबत - मोठा नगारा.\nभर्तार (भर्ता) - नवरा, पती / स्वामी.\nमति - बुद्धी / विचार.\nवल्लभ - पती / प्रिय.\nवामांगी - डाव्या (वाम) बाजूस बसणारी ती- पत्‍नी.\nसुभगा - भाग्यशाली स्‍त्री.\nसौष्ठव - सौंदर्य / बांधेसूद.\nजय जय हो महाराष्ट्राचा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-tahsildar-office-handicap-65093", "date_download": "2018-12-15T21:42:49Z", "digest": "sha1:IEJSGCZCOOJK6VNH347NFHHMIMIIIG3J", "length": 18427, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news tahsildar office handicap औसा तहसीलला संवेदना आहेत की नाही? | eSakal", "raw_content": "\nऔसा तहसीलला संवेदना आहेत की नाही\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nऔसा - शासनाच्या विविध योजनांचे अनुदान वाटप करताना तहसील विभागाने वेळोवेळी दिरंगाई करीत आपली कर्तव्यशून्यता दाखवून दिली असताना मागील काही दिवसांपासून तालुक्‍यातील शेकडो दिव्यांग, निराधार व श्रावणबाळ योजनांचा लाभ घेऊ इच्छिणारांचीही हेळसांड होत असल्याचा प्रकार घडत आहे. विदारक चित्र म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून संगायो, इंगायो विभागाची एकही बैठक न झाल्याने दररोज कागदपत्रांचे भेंडोळे घेऊन अनेक दिव्यांग लाभार्थी असहाय वेदणा सहन करीत तहसीलच्या पायऱ्या झिजवत आहेत. समोर दिसणारे चित्र पाहता आता तहसीलच्या संवेदना संपल्या आहेत की काय, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकाला पडल्यावाचून राहत नाही.\nऔसा - शासनाच्या विविध योजनांचे अनुदान वाटप करताना तहसील विभागाने वेळोवेळी दिरंगाई करीत आपली कर्तव्यशून्यता दाखवून दिली असताना मागील काही दिवसांपासून तालुक्‍यातील शेकडो दिव्यांग, निराधार व श्रावणबाळ योजनांचा लाभ घेऊ इच्छिणारांचीही हेळसांड होत असल्याचा प्रकार घडत आहे. विदारक चित्र म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून संगायो, इंगायो विभागाची एकही बैठक न झाल्याने दररोज कागदपत्रांचे भेंडोळे घेऊन अनेक दिव्यांग लाभार्थी असहाय वेदणा सहन करीत तहसीलच्या पायऱ्या झिजवत आहेत. समोर दिसणारे चित्र पाहता आता तहसीलच्या संवेदना संपल्या आहेत की काय, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकाला पडल्यावाचून राहत नाही.\nया वर्षभरात शासनाकडून बागायती अनुदानासह पडझडीचे अनुदान मोठ्या प्रमाणात तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी तहसलीकडे वर्ग केले; मात्र सदर अनुदान वाटप करताना त्या त्या वेळी दिरंगाईच समोर आली. या बाबत प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईबद्दल बातम्याही प्रकाशित झाल्या, याकडे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आणि परिणामी पुन्हा पडझडीचे अनुदान वापट करताना तहसीलचा भोंगळ कारभार जगासमोर आला. गेल्या वर्षी झालेल्या पडझडीचे पैसे सप्टेंबर तोंडावर आल्यावर काल परवापर्यंत लाभार्थ्यांना मिळणे यावरूनच तहसीलची ‘कर्तव्य तत्परता’ दिसून येते. अशा घटनांमुळे अनेक लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. शासनाकडून पडझडीचे अनुदान वाटपात दिरंगाई का झाली या बाबत कुठलीच विचारणा येथील तहसील विभागाला वरिष्ठांकडून झाली नाही. त्यांना नेहमीच पाठीशी घालण्याचे काम झाल्याने असा प्रकार फोफावला असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. चार महिन्यांपासून संगायो व इंगायोची कुठलीच बैठक न झाल्याने आनेक दिव्यांग येथील तहसील कार्यालयाच्या पायऱ्याखाली बसून हातात कागदाचे गाठोडे घेऊन प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तालुक्‍यातील भुसणी येथील वीरभद्र साखरे व कुशाबाई साखरे या दिव्यांग दांमत्याला परवाच तहसील कार्यालयाच्या पायऱ्याजवळ सकाळपासून तलाठ्याची वाट पाहत तिष्ठत बसावे लागले. पायाने अपंग व खरडत चालणाऱ्या वीरभद्र साखरेंनी दिवसातून अनेकदा साहेबांच्या सहीसाठी खालून वरपर्यंत चारदा कशाबशा चकरा मारल्या; परंतु संध्याकाळपर्यंत या लाभार्थाला सही न मिळाल्याने आपला अर्ज दाखल करता आला नाही. या दिव्यांगाची एवढी कसरत सुरू असताना या विभागाच्या एकाही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला त्याची दया आली नाही. त्यामुळे या कार्यालायाला मानवी संवेदनाच आहेत का नाही, असा सवाल निर्माण होत आहे.\nवरिष्ठही तहसीलला पाठीशी घालत असल्याचा आरोप\nऔसा तहसील कार्यालयात एवढा सावळा गोंधळ सुरू असताना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आता गोरगरीब, निराधार, श्रावण बाळ आणि दिव्यांगाना सुलतानी मार देण्याचा प्रकार येथील तहसीलकडून सातत्याने बसत असताना याबाबत या कार्यालयाचे प्रमुख असणारे उपविभागीय अधिकारी यांनी नेहमीच याकडे डोळेझाक केली आहे. तक्रारी असतानाही जिल्हाधिकारीही आता येथील तहसील कार्यालयाला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श तरी घ्या\nकाही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांच्या वाहनाला खासगी समजून हात दाखविलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेला आस्थेने आपल्यासोबत कारमध्ये बसविले होते. महिलेची विचारपूस करून तिला धीर दिला आणि एकाच दिवसात पात्र असलेल्या शासकीय योजनेचा लाभही महिलेला मिळवून दिला होता. ही घटना ताजी असताना यापासून प्रेरणा घेणे तर सोडाच उलट कर्तव्याला मूठमाती देण्याचा प्रकार औसा तहसीलकडून होत आहे.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nअनधिकृत होर्डिंगप्रकरणी पाचपट दंडाचा प्रस्ताव\nपिंपरी - शहरातील खासगी व महापालिकेच्या जागेत जाहिरात फलक अर्थात फ्लेक्‍स व होर्डिंग लावण्यासाठी स्वतंत्र धोरण महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने...\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/wrong-decission-citi-development-aghadi-support-24243", "date_download": "2018-12-15T21:15:46Z", "digest": "sha1:4R2RXFP3C5K3FJ2IUX24IE6AXOYPCTSZ", "length": 17399, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "wrong decission for citi development aghadi support शहर विकास आघाडीला पाठिंबा ही घोडचूक - आमदार डॉ. सतीश पाटील | eSakal", "raw_content": "\nशहर विकास आघाडीला पाठिंबा ही घोडचूक - आमदार डॉ. सतीश पाटील\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nपारोळा - नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चिन्हावर निवडणुका न लढता शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. शहर विकास आघाडीला दिलेला पाठिंबा ही आपली राजकारणात मोठी घोडचूक होती, अशा कबुली आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आज येथे दिली.\nपारोळा - नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चिन्हावर निवडणुका न लढता शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. शहर विकास आघाडीला दिलेला पाठिंबा ही आपली राजकारणात मोठी घोडचूक होती, अशा कबुली आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आज येथे दिली.\nआगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हरिनाथ मंगल कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार साहेबराव पाटील, माजी सभापती प्रकाश जाधव, उपसभापती चंद्रकांत पाटील, मनोराज पाटील, दिगंबर पाटील, दीपक पाटील, ॲड. माधुरी पाटील, नगरसेवक मनीष पाटील, हिरामण पाटील आदी प्रमुख पाहुणे होते. आमदार डॉ. पाटील म्हणाले, की पक्षाच्या नगराध्यक्षाने रात्रीत पक्षांतर केले. त्यामुळे सक्षम उमेदवार नव्हता. शिरुडेंनी ब्लॅकमेल केले म्हणून तो निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर आठ दिवसांत शिरुडे विरोधकांच्या दारात गेले. पाळीव प्राणी देखील इतक्‍या लवकर निष्ठा बदलत नाही. त्यात माझा दोष काय मी नेहमी कार्यकर्त्याला बळ देत आलो आहे. मोठा करीत आलो आहे. आज मला काही जण हुकुमशाह म्हणतात. मी हुकूमशाह नसून जमिनीवर आहे. मुळात कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. पदाअगोदर आपण काय होता. आता काय आहेत ही मतभिन्नता बाजूला ठेवा. अजून कोणाचेही तिकीट निश्‍चित नाही. योग्य संधी व वेळेची वाट बघितली पाहिजे. पक्षनिष्ठा ठेवा, इलेक्‍टेड उमेदवाराचे तिकीट निश्‍चित करू, मोदी लाटेतदेखील तुम्ही जनतेने निर्धार करून निवडून दिले. त्या सर्वांना माझा सॅल्यूट आहे. वीस वर्षापासून जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आहे. परिवर्तन करायचे आहे. माजी आमदार चिमणराव पाटील माझ्यावर तोंडसुख घेत आहेत. मुळात त्यांच्याजवळचे चार नगरसेवक फुटून सत्तेत सामील झाले. माझ्यापेक्षा त्यांनी स्वतःचे घर सांभाळावे, कोणी गेल्याने कोणाला फरक फडत नाही. सत्ताधारी विरोधात वातावरण आहे. त्यांची संधी आपल्याला आहे. सर्वसामान्यांचा कामासाठी पंचायत समिती ही ताब्यात पाहिजे, म्हणून कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे.\nयावेळी भाजप आणि नोटबंदी यावरदेखील टीका केली. यावेळी ॲड मोरे म्हणाले, की नोटबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती व्यवस्था ही मोडकळीस आली आहे. कॅशलेश व्यवहार हा चुकीचा निर्णय आहे. तो आपल्या देशाला परवडणारा नाही. मोदींनी अपेक्षा भंग केल्या आहेत.\nत्यामुळे आपल्याला चांगले वातावरण असून आपले सर्व उमेदवार निवडून आणा यावेळी माजी आमदार पाटील, ॲड माधुरी पाटील, मनोराज पाटील, प्रकाश जाधव, दिगंबर पाटील, रोहन पाटील, पराग मोरे,चंद्रकांत पाटील, प्रा. संजय भावसार यांच्यासह इच्छुक उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष बाळू पाटील यांनी आभार मानले.\nयात आमदार डॉ. पाटील व माजी खासदार ॲड. मोरे यांचा नामोउल्लेख टाळून माजी तालुकाध्यक्ष शांताराम पाटील यांनी दोघांवर उघड टीका केली. घरात तिकीट न देता कार्यकर्त्यांचा विचार करा, तिकीट देताना ‘टेस्टर लावून निष्ठा चेक करा,’ दहा हजारांत निष्ठा विकली जाते. इतर घेतात म्हणून तुम्हीपण घरचे घेऊ नका, विरोधींसोबत एकत्र बसून बिनविरोध करू नका, सन्मानाची वागणूक दया, अशी प्रतिक्रिया मंचावरून व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. थोडक्‍यात राष्ट्रवादीतही अालबेल नसल्याचे सूतोवाच यातून उमटले आहेत.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्था��, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/receive-guardianship-by-state-cooperative-bank/articleshow/66169086.cms", "date_download": "2018-12-15T22:11:14Z", "digest": "sha1:7HCPOWZRQNVJAS25VQAEAXGNVV37LKO4", "length": 10891, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: receive guardianship by state cooperative bank - राज्य सहकारी बँकेने पालकत्व स्वीकारावे | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nराज्य सहकारी बँकेने पालकत्व स्वीकारावे\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे ...\nराज्य सहकारी बँकेने पालकत्व स्वीकारावे\nमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. राज्य सहकारी बँकेच्या फोर्ट येथील मुख्यालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार आयुक्त सतीश सोनी आदी उपस्थित होते.\nवारकरी पंथ हा सहकारावर आधारित असल्याने सहकाराच्या या मंदिरात श्री विठ्ठल मूर्तीची स्थापना होणे ही आनंदाची बाब आहे. १०७ वर्षांच्या वाटचालीत राज्य बँकेने अनेक चढउतार पाहिले आहेत. ही बँक आता सुस्थितीत पोहोचली असून सहकार क्षेत्रातील अडचणी दूर करण्याचे काम या बँकेने करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य बँकेला सरकार नेहमीच पाठबळ देईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.\nसरकारने बँकेच्या ���ाग भांडवलात भरीव गुंतवणूक केल्यास अडचणीतील जिल्हा व अन्य बँकांचे या बँकेत विलीनीकरण करण्याची आमची तयारी आहे, असे राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:सुभाष देशमुख|राज्य सहकारी बँके|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस|subhash deshmukh|Devendra Fadnvis\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराज्य सहकारी बँकेने पालकत्व स्वीकारावे...\nविमान इंधनदरात२.६ टक्क्यांची घट...\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला...\nSensex शेअर बाजारात 'भूकंप'; १ हजार अंकांनी कोसळला निर्देशांक...\nदेशांतर्गत तेल उत्पादन घटले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE.html", "date_download": "2018-12-15T21:43:39Z", "digest": "sha1:UVBVOG5GVHTV2HORQGMU3WXCYGUE2DUV", "length": 21537, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | बंगळुरू स्फोट: अल्पवयीन मुलाला अटक", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल क��शीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » बंगळुरू स्फोट: अल्पवयीन मुलाला अटक\nबंगळुरू स्फोट: अल्पवयीन मुलाला अटक\nबंगळुरू, [३० डिसेंबर] – भारतातील सिलिकॉन व्हॅली अशी ओळख असलेल्या बंगळुरू शहरातील चर्च स्ट्रीटवर झालेल्या कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारण्यासह आणखी स्फोट घडविण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.\nया १७ वर्षीय हिंदू मुलाने अब्दुल खान नावाने ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर बनावट अकाऊंट तयार करून केलेल्या अनेक ट्विट्‌समध्ये बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा मुलगा बंगळुरू शहरालगत असलेल्या एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला शिकणारा विद्यार्थी आहे. दरम्यान, आपला मुलगा मानसिकदृष्ट्या त्रस्त आहे व सध्या त्याच्यावर औषधोपचार सुरू असल्यासंबंधीच्या दस्तावेजांसह त्याचे पालक पोलिस ठाण्यात येणार आहेत, असेही पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले.\n‘मी अब्दुल बंगळुरू येथे झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारतो. दोन दिवसात आणखी दोन स्फोट. शक्य असेल तर मला अटक करून दाखवा. पोलिस माय फूट, इसिस,’ असे या मुलाने केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्याने आणखी एक ट्विट करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनाही धमकी दिली होती. ‘हे राजनाथसिंहजी, देखो दो दिन के बाद फिर ब्लास्ट करेगा’, असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले होते.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकर��� मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nरघुवर दास झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ\n=चार मंत्र्यांनीही घेतली शपथ= रांची, [२८ डिसेंबर] - भाजपाचे वरिष्ठ नेते रघुवर दास यांनी आज रविवारी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून पद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/cm-offers-job-to-lalita-babar-in-the-state-government-1288278/", "date_download": "2018-12-15T20:54:44Z", "digest": "sha1:LQKTTQXWOCTHRIEKMQ7IJM3LA2KI6BRL", "length": 12165, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CM offers job to LalitaBabar in the State Government | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nललिता बाबरला सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांकडून गौरव\nललिता बाबरला सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांकडून गौरव\nललिता बाबर हिने प्राथमिक फेरीत ९ मी.१९.७६ सेकांदाची वेळ नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता\nमुख्यमंत्र्यांनी ललिता बाबरचा गौरव केला.\nमहाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर हिला लवकरच राज्य सरकार नोकरी देणार असल्याची घोषणा फडणवीस सरकारने केली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राची ऑलिम्पिकपटू ललिता बाबर हिला दहावे स्थान मिळाले होते. ललिता बाबर रविवारी मायदेशी परतली तेव्हा तिचे राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयातर्फे तिचे पुणे विमानतळावर थाटामाटात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आज तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ललिता बाबरचा गौरव केला. तसेच यापुढेही राज्य सरकार तिला हवी ती मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले. याशिवाय, ललिता बाबरला फडणवीस यांनी सरकारी नोकरी देखील दिल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याच्या भेटीवेळी राज्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे देखील उपस्थित होते. विनोद तावडे यांनीही ललिता बाबरच्या कामगिरीचे कौतुक केले.\nवाचा: पुरेशा विश्रांतीअभावी पदकाची संधी हुकली -ललिता\nललिता बाबर हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये प्राथमिक फेरीत ९ मी.१९.७६ सेकांदाची वेळ नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र, अंतिम फेरीत तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. प्राथमिक फेरीत पायाला दुखापत झाल्याने आणि अंतिम फेरीपूर्वी अपेक्षेइतकी विश्रांती न मिळाल्याने पदकापासून वंचित र���हावे लागले, अशी प्रतिक्रिया ललिताने मायदेशात परतल्यानंतर दिली. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय असल्याचेही तिने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/42733", "date_download": "2018-12-15T21:04:45Z", "digest": "sha1:GJM3AU4VTLR3VZNMUTVDOVRRYJGYJJ4C", "length": 27340, "nlines": 283, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित)\nश्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित)\n- श्रावणघेवडा (फरसबी) पाव किलो\n- १ मोठा कांदा (बारीक चिरून)\n- हिरव्या मिरच्या (चवीनुसार)\n- कढीपत्त्याची पानं ५-६\n- किसलेलं आलं १ छोटा चमचा भरून\n- उडीद डाळ १ मोठा चमचा भरून\n- खोवलेलं खोबरं पाव वाटी\n- चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे भरून\n- तेल, मोहरी, हिंग\n- श्रावणघेवड्याच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात.\n- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी.\n- डाळ जरा तांबूस, खरपूस झाली, की कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा.\n- कांदा तांबूस झाला, की किसलेलं आलं टाकावं.\n- जरासं हलवून त्यात चिरलेला श्रावणघेवडा टाकावा.\n- कांदा आणि श्रावणघेवडा चांगला हलवून एकत्र करून घ्यावा. मीठ, साखर घालून पुन्हा हलवावा.\n- झाकण टाकून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून हलवावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.\n- भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून पोळी / भाकरीबरोबर वाढावी.\n- ३० मिनिटांचा वेळ हा सगळी कच्ची तयारी करण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.\n- भाजी शक्यतो वाफेवरच शिजवावी. (गरजेनुसार १-२ चमचे पाणी घालावे.) शिजल्यावर रस राहता कामा नये.\n- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)\n- कांदा, खोवलेलं खोबरं, आलं - यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण यातला कुठलाही जिन्नस वगळायचा नाही. (खोबरं जितकं जास्त घालाल, तितकी भाजीची लज्जत वाढते.)\n- ही भाजी नुसती (पचडीसारखी) खायलाही अप्रतिम लागते. पांढर्‍या भाताबरोबरही चविष्ट लागते.\nअजून एक पाकृ टाकेन असं\nअजून एक पाकृ टाकेन असं कध्धी-कध्धी वाटलं नव्हतं\n पण श्रावणघेवडा म्हणजे फरसबी बद्दल डाऊट आहे. श्रावणघेवडा = घेवडा अशी माझी तरी समजूत आहे.\nफोडणीत हळद घालायची नाही. (हळद\nफोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.>> हो माझ्या लेकीलाही कोबिच्या भाजीत हळद नाही आवडत.\nलले, मस्तच एकदम. तोंपासु\nलले, मस्तच एकदम. तोंपासु\nमामी, घेवडा म्हणजे श्रावणघेवडा नव्हे गं. ललिने बरोबर लिहिलंय\nमामी, घेवडा म्हणजे श्रावणघेवडा नव्हे गं. ललिने बरोबर लिहिलंय >>>> हायला, खरं की काय म्हणजे इतकी वर्षानुवर्षं मी अज्ञानातच होते की. ज्ञानदीप उजळल्याबद्दल ललीचे आणि वरदाचे आभार्स म्हणजे इतकी वर्षानुवर्षं मी अज्ञानातच होते की. ज्ञानदीप उजळल्याबद्दल ललीचे आणि वरदाचे आभार्स फरसबीला श्रावणघेवडा म्हणतात हे मला खरंच अज्जिबात माहित नव्हतं.\n फोटो पण छान आलाय.\nजुन्या मायबोलीत पूनमने ही भाजी लिहिली आहे, फक्त कांदा वगळून. ती वाचल्यापासून मी फरसबीची भाजी अशीच करते.\nश्रावणघेवडा = घेवडा अशी माझी\nश्रावणघेवडा = घेवडा अशी माझी तरी समजूत आहे. >>>हो मला पन हेच माहिति होते..\nमंजू मस्त होते ही भाजी\nमस्त होते ही भाजी (अर्थात, कांद्याशिवायच केली आहे नेहेमी, पण एकदा करून पाहिन कांदा घालूनही.)\nमी पण कांद्याशिवाय केली आहे\nमी पण कांद्याशिवाय केली आहे आजपर्यंत. फरसबीच्या ३ प्रकारे भाज्या करते. आता कांदा घालून बघेन.\nकांदा घालून करायला सांगितली\nकांदा घालून करायला सांगितली पाहिजे.. बटाटा घालून मस्तच लागते...\nमस्त लागते ही भाजी\nमस्त लागते ही भाजी\nमाझ्या साउथइंडीयन बॉसिणीने सांगितली होती. त्यात शेवटी भाजी उतरवतांना अर्धा लिंबु पिळायचा. छान चव येते.\nआमच्याकडे यालाच बीन्सची भाजी\nआमच्याकडे यालाच बीन्सची भाजी असं पण म्हणतात. माझ्याकडे कांदा वगळून इतर सर्व जिन्नस घातले जातात. (कांदा चिरायचा आळस अजून काही नाही)\nफरसबी हा फ्रेंच बीन्सचा अपभ्रंश असावा बहुतेक.\nअजून एक पाकृ टाकेन असं\nअजून एक पाकृ टाकेन असं कध्धी-कध्धी वाटलं नव्हतं\n>>> लले... ही ही ही\n छान व सोपी पाकृ.\n छान व सोपी पाकृ. श्रावणघेवड्याची भाजी आता या कृतीने करून बघणार.\nआमच्याकडे सध्या श्रावणघेवड्याची कोशिंबीर टाईप भाजी लोकप्रिय आहे : उकडलेला, बारीक चिरलेला श्रावणघेवडा + मीठ + साखर + लिंबाचा रस + थोडंसं दाण्याच कूट, वरून ओलं खोबरं - भरपूर कोथिंबीर. आणि हवीच असली तर नाममात्र तेलातली मोहरीची फोडणी वरून घालायची. नुसती खायलाही ही श्रावणघेवड्याची भाजी/ कोशिंबीर मस्त लागते. घेवड्याची जी अंगची गोडी असते ती जिभेवर मस्त रेंगाळते.\nया भाजीचा मसालेदार प्रकार मोड आलेल्या मटकीबरोबरचा. ती एकदम तिखट, मसालेदार भाजी आहे. कँटीन - मेस, खानावळ इत्यादी ठिकाणी हमखास केली जाते.\nछान आहे भाजी. मी कानडी\nछान आहे भाजी. मी कानडी मित्राकडे खाल्ली होती. त्यांच्याकडे अनेक भाज्या ( तोंडली, कोबी) अशाच करत असत.\nछानच. याच कृतीने कानडी लोकं\nयाच कृतीने कानडी लोकं चवळीच्या शेंगांचीही भाजी करतात.\nमी या श्राघेच्या भाजीत गाजर बारीक चिरुन टाकते आणि चमचाभर दाण्याचा कुट + लिंबु पिळुन, नारळ घालत नाही हेल्दी व्हर्जन मध्ये.\nमी कानडी मित्राकडे खाल्ली\nमी कानडी मित्राकडे खाल्ली होती.>>> हो कर्नाटकी सारस्वत लोकांची खासियत आहे ही. त्यांच्याकडे कोबीची भाजी पण हळद न घालता भरपूर ओलं खोबरं घालून करतात. कोबी अगदी बारीक बारीक बारीक चिरलेला असतो. मस्त लागते ती भाजी.\nकोकणात पण करतात ... खुप आवडती\nकोकणात पण करतात ... खुप आवडती भाजी\nलले हे काय्ये स्वयंपाक घराची\nलले हे काय्ये स्वयंपाक घराची किल्ली सुनेच्या ��ातात द्यायचं वय झालं तुझं आणि आता रेस्प्या कसल्या टाकत्येस की म्हणूनच रेस्प्या नोंदवून ठेवत्येस वारसा पुढे सरकवायला\nऐसी भी करके देखी जायेगी अभी. मी बरिचशी अशीच करते फक्त आधी फरसबी वाफवून घेते\nमस्त. मलाही नेहमीची गोडा\nमलाही नेहमीची गोडा मसाला घालून करतो त्यापेक्षा अकुने लिहिली आहे तशी पचडी आवडते. (हिरवी मिरची घालत नाहीस का अकु त्यात\nआता अशीही करून बघेन.\nमला बीन्स प्रचंड आवडतात (\nमला बीन्स प्रचंड आवडतात ( आणि श्रावणघेवडा आवडत नाही असं इतके दिवस वाटायचं. जी भाजी आवडत नाही तिचं नाव काय असावं असा प्रश्न पडलाय आता :अओ:). ह्या पद्धतीने करून बघेन एकदा.\n>>सुनेच्या हातात द्यायचं वय\n>>सुनेच्या हातात द्यायचं वय झालं\n पोराच्या हातात द्यायला सांगत नाही. वारसे चालवायला सुनांना वेठीला धरा\nफोटोत जे काय आहे ते श्रावण घेवड्यासारखे दिसत नाही. ती फरसबी आहे. श्रा घे लांब असतात अश्याच पण चपट्या असतात, या गोल दिसतायत (इथे ग्रीन बीन्स मिळतात तश्या). श्रा घे कोल्हापुरात श्रावणात मिळतात. मामे, श्रा घे म्हणजे घेवडा नव्हे घेवडा इथे फोटोत आहे - http://www.maayboli.com/node/19333\nहे सगळे दिनेशदांनी सांगायचे नाही का\nश्रा घे म्हणजे फरसबी हे\nश्रा घे म्हणजे फरसबी हे मा़झ्याकरताही नवीन आहे. मी घेवडा आणि श्रा घे एकच समजत होते.\nजुन्या मायबोलीत पूनमने ही\nजुन्या मायबोलीत पूनमने ही भाजी लिहिली आहे, फक्त कांदा वगळून. >>> मंजू, छत्रे सुना असतातच प्रयोगशील\nइथल्या प्रतिसादांवरून असं दिसतंय, की ही रेसिपी म्हणजे कर्नाटकी खासियत आहे. पण मी ज्या मैत्रिणीकडून ही भाजी शिकले, ती मराठीच आहे, पण मध्यप्रदेशात लहानाची मोठी झालेली आहे. तिच्या लहानपणापासून त्यांच्या घरात ही भाजी केली-खाल्ली जाते. त्यामुळे मी समजत होते की भाजीचा हा प्रकार मध्यप्रदेशी आहे.\nलोला, यू आर म्हणिंग द राईट.\n'श्रावण'घेवडा जरा चपटा, मांसल असतो. अधिक चविष्ट असतो. त्याचा रंगही जरा गडद हिरवा असतो. पण तो वर्षभर मिळत नाही, फोटोत जी आहे ती त्याची एक पोटजात आहे, वर्षभर उत्पन्न मिळत असल्याने ती अधिक पहायला मिळते. सांगली-कराडच्या भागात सरसकट त्याला श्रावणघेवडा म्हटलं जातं.\n(जसा केसर, नीलम हा पण आंबाच आणि हापूस हा ही आंबाच, तसाच हा प्रकार आहे.)\nलोला, व्हय व्हय चुक झाली. लले\nलोला, व्हय व्हय चुक झाली. लले लेकाला पण शिकीव आणि सुनेलाबी शिकिव गं\nकवे, लली स्वयंपाकघरात रेसिपी\nकवे, लली स्वयंपाकघरात रेसिपी टाचून ठेवते आणि आद्याला ते बघून करायला सांगते. तिने लिहिल्याप्रमाणे आदित्य भाजी करतो.\nअगदी वेगळी दिस्तेय रेस्पी,\nअगदी वेगळी दिस्तेय रेस्पी, करुन बघायला हवी.\nमला श्रा घे = फरसबी हेच\nमला श्रा घे = फरसबी हेच माहिती होतं आत्तापर्यंत. आणि साध्या घेवड्याला उसावरच्या शेंगा असंही म्हणतात असं साबांनी सांगित्लं.\nअसो. भाजी छान होईलसं वाटतंय. करून बघेन.\nफोटोत जे काय आहे ते श्रावण\nफोटोत जे काय आहे ते श्रावण घेवड्यासारखे दिसत नाही. ती फरसबी आहे. श्रा घे लांब असतात अश्याच पण चपट्या असतात, या गोल दिसतायत (इथे ग्रीन बीन्स मिळतात तश्या). श्रा घे कोल्हापुरात श्रावणात मिळतात. मामे, श्रा घे म्हणजे घेवडा नव्हे घेवडा इथे फोटोत आहे - http://www.maayboli.com/node/19333\n आता जवस-आळशीला जोरदार टशन आली. लालू, हा घेवडा माहिताय गं पण या साधारण घेवड्याची मावसचुलत बहिण लागेल अशी अजून एक भाजी असते. जास्त हिरवी, जास्त लांब, जास्त सरळ, जास्त फुगिर आणि आतून फोफशी. त्याला श्रावणघेवडा म्हणतात असं मला वाटतं. मी म्हणतेय त्या शेंगा साधारण अशा दिसतात : http://www.floracafe.com/Search_PhotoDetails.aspx\nहे सगळे दिनेशदांनी सांगायचे नाही का\nमी घेवडा आणि श्रा घे एकच समजत होते. >>> ये सायो बोटीत बसायला.\nएक चपटा, रुंद आणि किंचीत\nएक चपटा, रुंद आणि किंचीत खरखरीत घेवडा असतो. तो जरा बेचव पचपचीत असतो. दुसरा फुगीर, अरुंद आणि तुळतुळीत घेवडा असतो. हा चविष्ट असतो. ह्याला गावठी घेवडाही म्हणतात. गावठी घेवड्यालाच बरेचजण श्रावण घेवडा म्हणताय का\nफरसबी अजून वेगळीच. हिला पण घेवडाच म्हणायचं असेल तर पिटुकल्या बिया असलेला, उंच स्लिम आणि आतून पोकळी नसलेला, उकलू शकणार नाही असा घेवडा म्हणावं लागेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mandarwaani.blogspot.com/2010/12/", "date_download": "2018-12-15T21:46:43Z", "digest": "sha1:PGUCL7DFYCMXM6CT6JZUPI24YFGSWKE6", "length": 8263, "nlines": 96, "source_domain": "mandarwaani.blogspot.com", "title": "गोष्टी मनातल्या: December 2010", "raw_content": "\n\"बाबा, आज कुठली गोष्ट सांगणार\nवर वर अत्यंत निरागस भासणारा हा प्रश्न म्हणजे एकतर पुढील १५-२० मिनिटांच्या आनंदाची नांदी तरी असते किंवा ��डारडीची तरी. जर का मी गोष्ट सांगायला हो म्हणालो तर ठीक असते नाहीतर नुसती रडारड.\nआणि हाच प्रश्न दिवसातून ५-७ वेळा तरी परत परत येतो. सकाळी उठला आणि जर त्याला गोष्टीचे पुस्तक दिसले तर लगेच हा प्रश्न फणा काढतो. मग सुरु होतो गोष्टींचा सिलसिला. ब्रश करताना गोष्ट, दूध पिताना गोष्ट , तो-तो करताना गोष्ट, संध्याकाळी घरी आले की गोष्ट रात्री झोपतानाच्या गोष्टी म्हणजे चक्क टोल वसुली असते. बेडरुम मधे जाता जाताच सेटींग सुरु होते.. आई - आज २ गोष्टी हं ... कधी कधी हा आकडा ४ पर्यंत पण गेलेला आहे\nपण एक चांगले आहे. मृण्मयला त्याच त्याच गोष्टी पण चालतात. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन गोष्ट शोधावी लागत नाही. हे वेगळे की आम्हीच कंटाळून जातो तीच तीच गोष्ट परत परत सांगून :)\n४. रामाचा चंद्रासाठी हट्ट,\n८. सिंह आणि उंदीर,\n९. जाळ्यात अडकलेले कबुतर,\n१३. ससा आणि कासव,\n१४. बाल हनुमान सूर्याला पकडायला जातो,\n१५. दोन बोके आणि लोण्याचा गोळा\n१६. गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा\n१७. कोल्हा आणि करकोचा\n१९. गणपती आणि \"अनलासुर\"\n२०. लांडगा आला रे आला,\n२१. टोपीवाला आणि माकड,\n२२. लाकूडतोड्या आणि त्याची हरवलेली कुऱ्हाड इ. इ.\nमग याच गोष्टींमधे बदल करून सांगतो आम्ही. कधी बुड-बुड घागरीतली खीर रव्याची असते तर कधी ती शेवयाची असते. कधी हट्टी पुंड्या श्रीखंडासाठी हट्ट करतो तर कधी बासुंदी साठी, तर कधीकधी एकाऐवजी दोन-दोन कबुतरे जाळ्यात अडकतात. त्याच्या गोष्टींमधे कार्तिकेय शिट्टी मारून मोराला बोलावतो तर मनीमाऊ फोन करून माकडाला खीर खायला बोलावते.\nआणि मग मधेच मृण्मयला खोड्या सुचायला लागतात. बुड-बुड घागरीमधे उंदीर सगळी खीर पिवून टाकतो, मग माझी आणि मेघनाची तारांबळ उडते एकतर उंदराला खीर पिऊ द्यायची नाही किंवा काहीतरी करून गोष्ट जुळवायची एकदा असेच झाले. तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीत तो कावळा पाण्याची बाटली घ्यायला विसरतो. तर एके दिवशी मृण्मयने सांगून दिले की नाही, कावळा बाटली नाही विसरला, मग झाली माझी पंचाईत.. कावळ्याकडे पाणी असेल तर तो कशाला माठ शोधत बसेल एकदा असेच झाले. तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीत तो कावळा पाण्याची बाटली घ्यायला विसरतो. तर एके दिवशी मृण्मयने सांगून दिले की नाही, कावळा बाटली नाही विसरला, मग झाली माझी पंचाईत.. कावळ्याकडे पाणी असेल तर तो कशाला माठ शोधत बसेल मग मी पण मज्जा केली. मृण्मयला म्हणालो - कावळ्याला तहान लागली, त्याने पाण्याची बाटली काढली, पाणी प्यायला आणि मावशीकडे पोहोचला. संपली गोष्ट मग मी पण मज्जा केली. मृण्मयला म्हणालो - कावळ्याला तहान लागली, त्याने पाण्याची बाटली काढली, पाणी प्यायला आणि मावशीकडे पोहोचला. संपली गोष्ट मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि म्हणाला उम्म्म असे नाही, कावळा विसरु दे बाटली :)\nआणि हो, तो गोष्टींची वेगवेगळी versions लक्षात ठेवतो. शाळेत आणि घरी एकच गोष्ट सांगितली गेली तर त्यातले फरक तो बरोबर लक्षात ठेवतो. आणि आम्ही जर शाळेतले version सांगायला लागलो तर त्याला घरातलेच version हवे असते\nअसो, सध्या मी आता नवीन गोष्टींच्या शोधात आहे. तुम्हाला जर काही अजून गोष्टी सुचत असतील तर अवश्य सांगा :)\nतो आणि ती (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/akshay-looses-temper-on-a-fake-video/", "date_download": "2018-12-15T21:19:22Z", "digest": "sha1:ENTHA6HKPSTB2XOPURF3WTZB3VCOCSUW", "length": 7620, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बनावट व्हिडीओवर भडकला अक्षय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबनावट व्हिडीओवर भडकला अक्षय\nअक्षय कुमारने सायबर क्राईम विभागाकडे एक तक्रार दाखल केली आहे. आपला एक व्हिडीओ एडिट करून युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. या एडिटेड व्हिडीओमुळे आपली प्रतिमा मलीन झाली असल्याचे अक्षय कुमारने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ एका इव्हेंटमध्ये झालेल्या प्रश्‍नोत्तराचा आहे. या प्रश्‍नोत्तरादरम्यान अक्षयला एका दुसऱ्याच अभिनेत्रीबद्दल प्रश्‍न विचारला गेला होता. पण हा व्हिडीओ एडिट करण्यात आला होता. त्यामध्ये या अभिनेत्रीच्या जागेवर तनुश्री दत्ताचे नाव घुसवण्यात आले होते.\nएकिकडे तनुश्री आणि नानामधील वाद कायद्याच्या चौकटीत आला असताना बॉलिवूडमध्ये या दोघांच्याही बाजूंनी पब्लिकने उतरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याचीच चिन्हे आहेत. हा प्रकार नक्की काय आहे, हे पोलिसांकडून तपासले जात आहे. मूळ व्हिडीओ आणि युट्युबवर उपलब्ध असलेल्या व्हिडीओची पडताळणी केली जात आहे. हा बनावट व्हिडीओ कोणी अपलोड केला याची तपासणीही सायबर क्राईमच्यावतीने केली जात आहे. अक्षय कुमारने त्याच्या “हाऊसफुल्ल 4’चे शुटिंग संपवले आहे आणि तो मुंबईला परत आला आहे. त्याच्या नंतर तो “कॉफी विथ करण’मध्येही सहभागी झाला होता. त्याच्या बहुचर्चित “2.0’चा टीझर काही दिव���ांपूर्वीच रिलीज झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा: भालाफेकपटू संदीप चौधरी आणि सुयश जाधवची सुवर्णकमाई\nNext articleराफेल गैरव्यवहार याचिकेवर 10 ऑक्‍टोबरला सुप्रिम कोर्टात होणार सुनावणी\nMovieReview : ‘माऊली’ नाराज नाही करणार\n‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n‘परफ्युम’ चित्रपटाचे पोस्टर लाँच\nसलमान साकारतोय “मुळशी पॅटर्न’चा रिमेक\nइमरान हाश्‍मीची मोठ्या पडद्यावर वापसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-agriculture-59332", "date_download": "2018-12-15T21:52:04Z", "digest": "sha1:2SYXRJKAA2KET4OC5N3XMDDY7B26X7LO", "length": 18481, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news agriculture हारून कसं चालंल, हाय त्याला तोंड द्यावंच लागंल! | eSakal", "raw_content": "\nहारून कसं चालंल, हाय त्याला तोंड द्यावंच लागंल\nगुरुवार, 13 जुलै 2017\nमाझा हात नसला तरी, बैलभाड्याची कामं, मला झेपंल, जमलं ते रोजंदारीच काम करतो. बायकोही मोलमजुरी करते. त्यावर पोराच शिक्षण आन आमचं घरचं भागत. शेताचं काय मिळतंय, घावलं तर घावलं, न्हाय तर काय\nउस्मानाबाद - ‘‘हंगामाच्या तोंडावर यंदा पावसानं चांगली सुरवात केली... थोडी बहुत आशा व्हती पण आता पुन्हा तो गायब झालाय अन्‌ पिकं दरवरसाप्रमाणं यंदाही माना टाकण्याच्या तयारीत हायती... नुसतं पावसाचंच काय सायेब, आमच्या डोळ्यासमोर आम्हाले आमचं नशीब दिसतेय... पण हारून कसं चालंल, हाय त्याला तोंड द्यावंच लागलं,’’ अशा शब्दांत एक हात गमावलेला असताना आणि निसर्गाचं संकट पुन्हा ओढावलेलं असतानाही गावातील एका शेतकऱ्याशी सावड करून त्याच हाताने सोयाबीनची कोळपणी करणारे उपळा (जि. उस्मानाबाद) येथील शेतकरी शहाजी शेटे यांची धडपड, बोलण्यातील विश्‍वास आणि सकारात्मक ऊर्जा कोणत्याही धडधाकट माणसाला लाजवेल, अशीच होती.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील उपळा. पॉलिहाउसचे गाव म्हणूनही ओळखले जाते. आख्खा गावात ५० हून अधिक पॉलिहाउस आहेत. धाडसी, धडपडे आणि तेवढेच जिद्दी शेतकरी इथे पाहायला मिळतात. उपळ्याच्या जरबेराने आंध्र प्रदेशमधील हैदराबाद आणि मुंबईच्या फूलबाजारावरही वर्चस्व मिळवले आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून या भागातील फूलशेती अडचणीत आली आहे. कधी दुष्काळाची झळ, तर कधी गारपिटीचा मारा, या सगळ्यातून शेतकरी पार मेटाकुटीला आले आहेत. यंदाही त्याच वाटेवर हे गाव आले आहे. त्यापैकीच एक प्रातिनिधिक शेतकरी शहाजी शेटे. शहाजी यांची पाच एकर शेती आहे. विहीर आहे, पण हंगामी. दोन मुली, एक मुलगा आणि पत्नी असे शहाजी यांचे कुटुंब. मुली दिल्या घरी गेल्या, मुलगा सध्या बीएस्सी ॲग्रीच दुसऱ्या वर्गातील शिक्षण घेतोय, लहानपणी मोटार दुरुस्तीसाठी विहिरीत उतरताना झालेल्या अपघातात त्यांचा हात गमावला. पण गमावलेल्या हाताशिवाय एका हाताने संसाराचा गाडा त्यांनी रेटला नव्हे, संकटाला पाय पसरण्याची त्यांनी कधी संधीच दिली नाही.\nदरवर्षी सोयाबीन हे त्यांचे हुकमी पीक. पण गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन काही हाती सापडत नाहीय. यंदाही त्यांनी तीन एकरवर सोयाबीन केले आहे. आता कोळपणीला आले. मध्यंतरी एक-दोनदा हलका पाऊस झाला, त्यावरच ते तरले. पण आता पावसाची नितांत गरज आहे. पण महिना झाला पावसाने पाठ फिरवली. आता या आठवड्याभरात पाऊस झाला नाही, तर पीक केव्हाही माना टाकेल, अशी परिस्थिती आहे. पण आभाळाकडे डोळे लावत, त्यांनी आता सोयाबीनची कोळपणी चालू केली आहे. त्यासाठी गावातील त्यांचे मित्र श्रीकांत मुंदडा यांनी त्यांची मदत घेतली आहे. सावड करून ते सध्या कोळपणी करताहेत.\nशहाजी सांगत होते, ‘‘की गेल्या दोन वर्षांत दुष्काळ, गारपिटीने काहीच हाताला लागलं नाही. गेल्यावर्षी २०-२५ क्विंटल निघाले, पण दर मिळाला न्हाई, त्याच्या आदल्यावर्षी फकस्त पाच-सहा क्विंटलच निघाले. आता पुन्हा यावर्षी आशा हाय, पण कशाचं काय, पाऊसच न्हाई. पेरणीसाठी सोयाबीनच्या पिशवीसाठी हातउसणं घेतलं आहे, त्याचं तर काही निघतंय का कुणास ठाऊक,’’ असं सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली.\nनवं-जुनं केलं, आता कुठचं कर्ज मिळणार\nमाझ्याकडं पहिलाच जिल्हा बॅंकेचं ५० हजारांचं कर्ज हाय, चार-पाच वर्षे झाली त्येलं. यंदाही मार्चमध्ये याज भरून नवं-जुनं केलं. आता कुठलं कर्ज आणि माफी मिळणार. सरकारचं २५ हजार मिळण्यासाठी, मला २५ हजार भराव लागणार कशाचं काय मला काय समजतंच न्हाई, असं म्हणत शहाजी शेटे यांनी कर्जमाफीच्या निर्णयाचंही त्रांगडं कसं झालं आहे, यावर उत्तर दिलं.\nमाझी शेती भरपूर आहे. यंदा खरिपासाठी उसनवारी करूनच भागवलं आहे. शेतात पाणी तसं हंगामीच आहे. पण सगळं गणित पावसाच्या भरवशावर अवलंबून आहे. यंदाही सगळं कोरडंच जातंय का कुणास ठाऊक. माझंही डिसीसीत १ लाख ८० हजारांचं कर्ज आहे. पण नवं-जुनं केल्याने थकबाकीदार नाही. त्यामुळे माफीत मी सापडत नाही आणि नियमित करायला हातात पैसे नको का\n- श्रीकांत मुंदडा, शेतकरी, उपळा, जि. उस्मानाबाद\nमाझी दोन एकर शेती आहे. सगळं सोयाबीन आहे. हैदराबाद बॅंकेच्या शाखेचं माझं ६० हजाराचं कर्ज आहे. गेल्यावर्षी चार हजारांचं व्याज भरलंय, पुन्हा काय भरण झालंच नाही. गेल्या दोन-तीन वर्षांत हाताला काहीच लागलं नाही. यंदा पण काही खरं वाटत नाही, बॅंकेचंही नवं-जुनं केल्यानं लाभात बसत नाही.\n- अशोक पडवळ, शेतकरी, उपळा, जि. उस्मानाबाद\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nदुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्‍न\nपुणे : \"आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही...\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे\nऔरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली...\nमराठवाडा : संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोट��फिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-vishnu-paluskar-music-55170", "date_download": "2018-12-15T21:32:34Z", "digest": "sha1:JCEM3FWJDH2H6K7OT2EBSWILTFRZVZ3X", "length": 13825, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news vishnu paluskar music संगीत नाटकातून उलगडणार पलुस्करांचा जीवनपट | eSakal", "raw_content": "\nसंगीत नाटकातून उलगडणार पलुस्करांचा जीवनपट\nसोमवार, 26 जून 2017\nपुणे - स्वातंत्र्यपूर्व भारतात शास्त्रीय संगीतामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आणि ‘गांधर्व महाविद्यालय’च्या रूपात लाहोर येथे तत्कालीन भारतातली पहिली राजाश्रयरहित संगीत-शिक्षण संस्था उभी करणारे महान गायक-संगीततज्ज्ञ पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या जीवनावर लवकरच एक तीन अंकी संगीत नाटक येऊ घातलंय. विशेष म्हणजे, शास्त्रीय संगीत क्षेत्रातला हा दुर्मिळ योग पहिल्यांदाच जुळून येतोय तो थेट सातासमुद्रापार अमेरिकेतून\nपुणे - स्वातंत्र्यपूर्व भारतात शास्त्रीय संगीतामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आणि ‘गांधर्व महाविद्यालय’च्या रूपात लाहोर येथे तत्कालीन भारतातली पहिली राजाश्रयरहित संगीत-शिक्षण संस्था उभी करणारे महान गायक-संगीततज्ज्ञ पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या जीवनावर लवकरच एक तीन अंकी संगीत नाटक येऊ घातलंय. विशेष म्हणजे, शास्त्रीय संगीत क्षेत्रातला हा दुर्मिळ योग पहिल्यांदाच जुळून येतोय तो थेट सातासमुद्रापार अमेरिकेतून\nहिंदुस्तानी शास्त्रीय संगीतास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारं आणि घराण्यांच्या संगमरवरी चौकटीबाहेर काढत सर्वसामान्यांपर्यंत पोचवणारं व्यक्तिमत्त्व म्हणून पलुस्कर ओळखले जातात. या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला त्याचे विविध पैलू उलगडत जगापुढे आणण्यासाठी शशिकांत पानट यांनी हे संगीत नाटक आणण्याचं ठरवलंय. गेल्या चार दशकांहून अधिक काळ अमेरिकेत वास्तव्यास असणारे पानट सातत्याने व्रतस्थपणे या महत्त्वाकांक्षी नाटकावर काम करत आहेत.\n‘सकाळ’शी बोलताना पानट म्हणाले, ‘‘माझे मित्र संगीत दिग्दर्शक डॉ. प्रदीप साठे यांच्या आग्रहावरून मी पलुस्करांचा अभ्यास करायला घेतला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की संगीतात एवढं महत्त्वाचं कार्य करूनही पलुस्करांच्या जीवनावर फारसं काही लिहिलं गेलेलं नाही. त्या अर्थाने पलुस्कर दुर्लक्षितच राहिल्याचं मला जाणवलं. त्यामुळे मी अधिक जोमाने त्यांच्यावर लिहायला घेतलं.’’\nपलुस्कर यांचा काळ हा १८७२ ते १९३१ चा. तो काळ, त्या वेळचे संदर्भ जसेच्या तसे उभे राहावेत यासाठी मी पाच-सहा वर्षं अभ्यास केला. त्यांच्या आयुष्यातल्या काही घटनांवर मी हे संगीतनाट्य गीतांसह लिहून काढलं. साठे यांनी त्याचं संगीत दिलंय. वॉशिंग्टनमध्ये त्याचा पहिला प्रयोग होणार आहे. त्यानंतर हे नाटक भारतातही होईल.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nआपत्ती व्यवस्थापनाबाबत सरकारलाच ‘आपत्ती’\nमुंबई - आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार निष्क्रिय असल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारची...\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nबालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला आंदोलनचा इशारा\nपुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना...\n\"फेथ'तर्फे आज पुण्यात \"रूथ' नाट्यप्रयोग\nपिंपरी : नाताळ महोत्सवानिमित्त \"रूथ' या देवाच्या सेविकेची जीवनकथा रंगमंचावर नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. फेथ ग्रुपचे हौशी युवा कलाकार \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हव�� ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T20:13:33Z", "digest": "sha1:ZB7LVT4ZFM7WHWKBEWPKMZEAKUM23LUB", "length": 3865, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्कंडेय नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nमार्कंडेय नदी कर्नाटकातून वाहणारी एक नदी आहे. बेळगांव शहर या नदीकाठी आहे.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०११ रोजी २१:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/", "date_download": "2018-12-15T20:17:44Z", "digest": "sha1:3B5EK5QF3AUWMY3TMNWWFMVEKZHRMXDA", "length": 9219, "nlines": 194, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "सातारा, महाराष्ट्र, भारत | कास पठार, थंड हवेची ठिकाणे जसे की महाबळेश्वर-पाचगणी आणि सातारी कंदी पेढ्यासाठी जगप्रसिद्ध", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nहोय, प्रगती करतोय महाराष्ट्र माझा\nजिल्हाधिकारी कार्यालय -विस्तारित इमारत\nक्षेत्र : 10480 स्क्वे.कि.मी.\nमा. विजय सोपानराव शिवतारे राज्यमंत्री जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, सातारा जिल्हा\nमा. सदाशिव खोत राज्यमंत्री कृषि व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य तथा सह पालक मंत्री सातारा जिल्हा\nश्रीमती श्वेता सिंघल जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,जिल्हा सातारा\nराष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल\nभूमी अभिलेख – आपला ७/१२ पहा\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन अधिनियम १८३४ अंतर्गत कलम १८ खालील संदर्भ २ व ३\nमा.उच्च न्यायालय,ओरंगाबाद येथील पी.आय.एल.क्र.३४/२०१७ नुसार भूसंपादन अधिनियम १८९४ अंतर्गत कलम १८ यादी\nउपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, दहिवडी\nसातारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर\nपंतप्रधान सुरक्षा बीमा योजना\nमतदार यादीतील नावे वगळणीसाठी जाहीर नोटीस (तालुका-जावली)\nप्रादेशिक योजना – सातारा, मंजूर नकाशे\nसदर उच्चस्तरीय संनियंत्रण समिती बैठकीचे दि. 25 जून, 2018 रोजीचे इतिवृत्त\nजिल्हाधिकारी घोषित सुट्ट्या सन-२०१८\nप्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही\nदेवस्थान जनहित याचिका निर्णय\nमहसुली न्यायालयीन प्रकरणे (ई-डीसनीक)\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 11, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/dilip-kumar-is-responding-to-treatment-could-get-a-discharge-by-thursday/articleshow/66154011.cms", "date_download": "2018-12-15T22:09:22Z", "digest": "sha1:DZ6F54LWU3WAFBX2JGL4D76PWZAOY723", "length": 10729, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dilip Kumar: dilip kumar is responding to treatment, could get a discharge by thursday - दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा; उद्या डिस्चार्ज मिळणार | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nदिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा; उद्या डिस्चार्ज मिळणार\nबॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग, महान अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आज त्यांची प्रकृती खूपच सुधारल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे उद्या गुरुवारी दुपारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो, असं सूत्रांनी स्पष्ट केलं.\nदिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा; उद्या डिस्चार्ज मिळणार\nबॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग, महान अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आज त्यांची प्रकृती खूपच सुधारल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे उद्या गुरुवारी दुपारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो, असं सूत्रांनी स्पष्ट केलं.\nनिमोनिया झाल्यामुळे दिलीपकुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्य��त आले. त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिल्याने त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. दिलीपकुमार यांचे जवळचे नातेवाईक फैजल फारुखी यांनीही ट्विटरवरून दिलीपकुमार यांच्या प्रकृतीची अपडेट देताना उद्या त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:लीलावती रुग्णालय|बॉलिवूड|दिलीपकुमार|treatment|Pneumonia|Dilip Kumar\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा; उद्या डिस्चार्ज मिळणार...\n'रणतुंगाने मला जुहू सेंटॉर हॉटेलात छेडले'...\nमुंबईत वीकेंडनंतर पुन्हा असह्य उकाडा\nछेडछाड प्रकरणी नेस वाडियांना दिलासा, केस रद्द...\nराज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-12-15T20:13:07Z", "digest": "sha1:YJHTZHYY3KKATQY7T7IU5FL6LNOORS4Q", "length": 16731, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "विधान परिषदेच्या ११ जागा बिनविरोध होण्याची शक्यता | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्��्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh विधान परिषदेच्या ११ जागा बिनविरोध होण्याची शक्यता\nविधान परिषदेच्या ११ जागा बिनविरोध होण्याची शक्यता\nमुंबई, दि. ४ (पीसीबी) – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वपक्षीयांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.\n११ जागांपैकी ५ जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर शिवसेना २, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादी एका जागेवर आपला उमेदवार देणार आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ११ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरणार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.\nविधानपरिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपणार आहे. १६ जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ५ जुलैला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. ९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज ��ागे घेता येणार आहेत. भाजपकडून महादेव जानकर, विजय (भाई) गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश नारायण पाटील, नीलय नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेने अनिल परब, मनिषा कायंदे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने शरद रणपिसे, डॉ. वजाहत मिर्झा यांनी उमेदवारी दिली आहे.\n११ जागा बिनविरोध होण्याची शक्यता\nPrevious articleखरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ\nNext articleबिल्डर भतिजाचे मागील सरकारमधील चाचा कोण हे सांगू का – मुख्यमंत्री\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nपहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव; भारताला मालिकेत १-० अशी आघाडी\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी के. चंद्रशेखर राव दुसऱ्यांदा विराजमान\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी, ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात –...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nब्रिज प्रकारात प्रणब आणि शिबनाथ यांची सुवर्ण कामगिरी\nशिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्याप्रमाणे मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/new-hyundai-santro-caught-before-unveil/new_hyundai_santro/", "date_download": "2018-12-15T21:59:27Z", "digest": "sha1:Q5EBVHHWZTIGETELPTYNEJYPOGDWE3C5", "length": 1497, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "new_hyundai_santro - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वा���ू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/mayawati-says-money-bsp-bank-accounts-legal-23153", "date_download": "2018-12-15T21:51:37Z", "digest": "sha1:IPLNPFRMUYEMUFXET5SEDHHBYTZFMYGA", "length": 11335, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mayawati says money in BSP bank accounts legal ..मग नोटा फेकून द्यायच्या का? - मायावती | eSakal", "raw_content": "\n..मग नोटा फेकून द्यायच्या का\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nलखनऊ- बहुजन समाज पक्षाच्या खात्यावर जमा करण्यात आलेले पैसे नियमानुसारच जमा केलेले आहेत. पक्ष कार्यकर्ते मोठ्या रकमेच्या नोटा आणतात, त्यांच्या नोटा आम्ही बँकेत जमा केल्या. नोटाबंदी झाल्यानंतर नोटा फेकून द्यायच्या का, असा सवाल पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला.\nलखनऊ- बहुजन समाज पक्षाच्या खात्यावर जमा करण्यात आलेले पैसे नियमानुसारच जमा केलेले आहेत. पक्ष कार्यकर्ते मोठ्या रकमेच्या नोटा आणतात, त्यांच्या नोटा आम्ही बँकेत जमा केल्या. नोटाबंदी झाल्यानंतर नोटा फेकून द्यायच्या का, असा सवाल पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला.\nनोटाबंदी झाल्यानंतर बसपने बँकेत 104 कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच त्यांच्या भावाच्या खात्यावर सुमारे 1 कोटी 34 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याबाबत मायावतींनी पत्रकार परिषद घेऊन वरील स्पष्टीकरण दिले.\nमायावती म्हणाल्या, \"आमचे कार्यकर्ते हे देशभरातून अनेक दूरच्या ठिकाणांहून येत असतात. ते येताना मोठ्या रकमेच्या नोटा घेऊन येतात. नियमानुसारच आम्ही सर्व पैसे जमा केले आहेत.\nभाजपसह इतर पक्षांनीही मोठ्या रकमा बँकेत जमा केल्या आहेत. मात्र, आमच्या पक्षाच्या खात्यांवर भाजपाच्या इशाऱ्यावरून कारवाई करण्यात आहे, असा आरोप मायावती यांनी केला.\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्��ीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nमुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/content/atm", "date_download": "2018-12-15T21:23:09Z", "digest": "sha1:TTKVK4GGCBBJ3USH4PCGN4AUTJJYRACJ", "length": 14746, "nlines": 195, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "एटिएम | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nसेव्हिंग बँक खाते व चालु खाते (Savings Bank & Current A/c) यांच्यासाठी उत्तम पर्याय - पैसे केव्हाही काढण्याची सुविधा तुमच्या बँक खात्याप्रामाणेच उपलब्ध आहे\nसेव्हिंग बँक खात्यावर ४% द.सा.द.शे.\nकरंट अकाउंटवर 0% द.सा.द.शे.\nरिलायन्स म्युच्युअल फंड ���ाऊस तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक योजना जी आहे तुमच्या बचत/चालू खात्याला एक अतिशय उत्तम पर्याय. तसेच जसे कि तुमच्या बचत/चालू खात्यातून तुम्ही केव्हाही पैसे काढू शकता तसेच केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा या योजनेत उपलब्ध आहे.\nयासाठी तुम्हाला एवढेच करावयास हवे कि जसे तुम्ही बँकेत खाते उघडता तसेच रिलायन्स म्युच्युअल फंडाकडे Reliance Liquid Fund Treasury Plan किंवा Reliance Money Manager Fund या दोन पैकी कोणत्याही योजनेत खाते सुरु करावे लागेल.\nया योजनेपासून मिळणारे फायदे:\nतुम्ही जेव्हा वरीलपैकी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवून खाते उघडता तेव्हा तुम्हाला व्हिसा एटिएम कार्ड (VISA ATM Card) पुर्णत: मोफत मिळते.\nहे एटिएम कार्ड वापरुन तुम्ही कोणत्याही बँकेच्या एटिएम सेंटरमधून केव्हाही २४/७/३६५ पैसे काढू शकता, व यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त आकार द्यावा लागत नाही.\nहे कार्ड वापरुन तुम्ही भारतात तसेच परदेशातही खरेदी करु शकता, म्हणजेच तुमच्या बँक डेबीट कार्डासारखीच हि सुवीधा आहे.\nएकदा खाते उघडल्यावर जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या सेव्हिंग बँक खात्यात पैसे भराल तेव्हा ते पैसे लगेचच वरील योजनेत ट्रान्सफर केलेत तर हि सुवीधा आपण कायमस्वरुपी वापरु शकता. नोकरी करणा-या व्यक्तीनी त्याच्या पगाराची रक्कम जेव्हा त्यांचे बँक खात्यात जमा होते त्यानंतच्या (२, १०, १८ व २८ यापैकी) तारखेची एसआयपी या योजनेत केली तर ते या योजनेचा लाभ कायमस्वरुपी घेऊ शकतील. पगारापैकी किती रक्कम गुंतवली जावी हे तुमचे तुम्ही ठरवा मात्र एसआयपीची मासीक रक्कम किमान रु.२०००/- हवी, जास्त तुम्ही कितीही गुंतवू शकता. तसेच या योजनेत नेट बँकींगचा वापर करुन ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची सुवीधासुध्दा उपलब्ध आहे. तसेच ट्रान्झँक्शन स्लिप भरुन सही करुन व सोबत चेक जोडून आपच्याकडे अथव रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही सर्हिस सेंटर मध्ये पाठवूनही तुम्ही वेळोवेळी या योजनेत पैसे भरु शकता.\nटिडिएस् कापला जात नाही.\nकोणतेही छुपे चार्जेस नाहीत.\nकिमान रु.५,०००/- (रुपये पांच हजार मात्र) भरुन तुम्ही या योजनेत खाते उघडू शकता.\nतसेच तुम्ही या योजनेत केव्हाही व कितीही काळासाठी गुंतवणूक करु शकता, अगदी दोन दिवसांसाठी सुध्दा कारण हि ओपन एंडेड योजना असून हिची एनएव्ही रोजच्या रोजच बदलत असते.\nहि योजना फक्त रहिवाशी भारतीयांसाठीच उपलब्ध आहे.\n‹ एफएमपी Up बचत खाते ›\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nबॅंक एफङी व ङेट फंङ तुलना\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T21:24:47Z", "digest": "sha1:Y7NR6XK27CMCL36KMH3L6H2TBIDMGSZ4", "length": 18524, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी स्मृती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pune स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी स्मृती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन\nस्वर्गीय रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी स्मृती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन\nपुणे, दि. २५ (पीसीबी) – स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानाअंतर्गत राज्यातील युवकांसाठी आर्य चाणक्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांपैकी एका भाषेमध्ये स्पर्धकांना टाईप करून पीडीएफ स्वरुपात निबंध सादर करावा लागणार आहे. त्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना भाषा व विषयनिहाय रोख रक्कमेचे पारितोषिक दिले जाणार आहे.\nनिबंध स्पर्धेसाठी आर्य चाणक्य यांची राष्ट्र उभारणीची संकल्पना, आर्य चाणक्य एक व्यवस्थापन गुरू आणि आर्य चाणक्यांची लोककल्याण (योगक्षेम) विषयी संकल्पना हे विषय असणार आहेत. या स्पर्धेत १६ ते ३० वयोगटातील सर्व युवक व युवतींना सहभागी होता येईल. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनपैकी कोणत्याही एका भाषेत दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंध सादर करता येईल. त्यासाठी १००० ते २००० शब्द मर्यादा ठेवण्यात आली आहे.\nस्पर्धेत सहभागी स्पर्धकांना आपल्या निबंधाच्या खालील बाजूस आपण वापरलेल्या संदर्भाची सविस्तर सूची द्यावी लागणार आहे. स्पर्धकांना आपला निबंध टाईप करून पीडीएफ स्वरूपात https://goo.gl/forms/e3RVGTQRkNPdAkXw1 येथे अपलोड करावा लागेल. मराठी व हिंदीतून टाईप करताना फॉन्ट मंगल-देवनागरी असावा आणि फॉन्ट साईज १२ ठेवावी. इंग्रजीसाठी टाइम्स न्यु रोमन आणि फॉन्ट साईज १२ ठेवावी. दोन ओळींमधील अंतर १.५ ठेवावे. स्पर्धकांनी आपले निबंध ३० जूनपर्यंत पाठवावेत. ���िबंध अपलोड करताना स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आणि स्वत:विषयी माहिती नमूद करणे आवश्यक आहे.\nस्पर्धेतील विजेत्या १८ स्पर्धकांना भाषा व विषयनिहाय पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकाला रोख पाच हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकाला रोख तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. ८ जुलै रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता पारितोषिकांचे वितरण केले जाईल. तसेच या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे “आर्य चाणक्य – जीवन एवं कार्य: आजके संदर्भ में” या विषयावर व्याख्यान होईल. अधिक माहितीसाठी राहुल टोकेकर (९८२२९७१०७९), वैभव गोडसे (९६६५०६३९२१), गंधार भांडारी (८३०८५३६६७५) यांच्याशी संपर्क साधावा.\nPrevious articleमराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\nNext articleनिगडीत सराफाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरट्यांनी सोन्याचे मणी पळवले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nकोंढव्यात अंगात दैवी शक्ती येत असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीसह तरुणीवर लैंगिक अत्याचार\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\nभोसरी मतदारसंघातील विविध नागरी समस्या सोडवा; राष्ट्रवादीच्या चंदन सोंडेकरांची आयुक्तांकडे मागणी\nकोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांची निवड\nमोदी सरकारची उलटी गिनती सुरु – राज ठाकरे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुण्यात भाजप कार्यालयात गुरूवारी अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थी कलश दर्शनासाठी ठेवणार\nकात्रज-कोंढवा रस्त्यावर विचित्र अपघात; चार वाहने एकमेकांवर आदळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%97-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%B2.html", "date_download": "2018-12-15T20:37:21Z", "digest": "sha1:73OBAYLFVRKXLLDWJN2UOPNR6JHFMBQT", "length": 23822, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | दहशतवादाविरोधात जग एकवटले, तरी पाकची नकारघंटाच!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » दहशतवादाविरोधात जग एकवटले, तरी पाकची नकारघंटाच\nदहशतवादाविरोधात जग एकवटले, तरी पाकची नकारघंटाच\n=शरीफांच्या भाषणावर भारताचे टीकास्त्र=\nनवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] – एकीकडे संपूर्ण जग दहशतवादाविरोधात एकवटत असताना दुसरीकडे पाकिस्तान मात्र याबाबत नकारघंटाच वाजवत आहे, या शब्दांत भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी युनोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणावर खरपूस टीका केली.\nनवाझ शरीफ यांनी आपल्या भाषणातील ८० टक्के वेळ जम्मू-काश्मिरात भारताकडून होणार्‍या कथित मानवाधिकार उल्लंघनाबाबत खर्ची घातला. मात्र, इतर कोणत्याही देशाने युनोत केलेल्या भाषणात याचा साधा उल्लेखही केला नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी गुरुवारी सांगितले. गेल्या दोन दिवसांत ५० जागतिक नेत्यांनी युनोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाषण केले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nदहशतवादाबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवर कडाडून टीका करताना स्वरूप म्हणाले की, इतर देशांनी युनोत केलेल्या प्रत्येक निवेदनात दहशतवाद हा जाग���िक शांततेला असलेला सर्वात मोठा धोका असल्याचे मान्य केले. परंतु, पाकिस्तान अजूनही ही बाब समजून घ्यायला तयारच नाही. नुकत्याच झालेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भारत-पाक यांच्यातील सिंधू पाणीवाटप करारावर पुनर्विचार करणार का, असे विचारले असता, कोणत्याही कराराची अंमलबजावणी करण्याकरिता परंस्पर विश्‍वास आणि सहकार्याची गरज असते, असे स्वरूप म्हणाले. या ऐतिहासिक करारार १९६० मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती.\nनवाझ शरीफ यांनी आपल्या भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे खोर्‍यातील कथित अत्याचारांबाबत जे दस्तावेज सोपविले त्याचा युनोच्या सरचिटणीसांच्या निवेदनात कुठेही उल्लेख नाही.\nयुनोकडून मध्यस्थी करण्याबाबतही काहीच उल्लेख नाही, याकडेही स्वरूप यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानकडून केल्या जाणार्‍या अत्याचारांबाबत भारतही दस्तावेज तयार करणार का, असे विचारले असता, आम्हाला त्याची काहीच गरज नाही, असे स्वरूप म्हणाले. दहशतवादाला खतपाणी घालण्याबाबत पाकच्या भूमिकेची संपूर्ण जगाला कल्पना आहे. सीमेपलीकडून होणार्‍या दहशतवादी कारवाया करणार्‍या गटांवर कारवाई करण्याची जबाबदारी पाकची आहे, असेही ते म्हणाले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसं��ुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (96 of 2453 articles)\nकेंद्रीय मंत्री करणार ६८ देशांचा दौरा\n=राजनयिक संबंध असलेल्या सर्व राष्ट्रांशी संपर्क= नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] - भाजपाप्रणीत रालोआ सरकारमधील मंत्र्यांनी भारतासोबत राजनयिक संबंध असलेल्या सर्व ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ga_Balano_Shri_Ramayan", "date_download": "2018-12-15T21:29:55Z", "digest": "sha1:5EJADZQPK2POYRLTYLNNJSYNEVSGLHP5", "length": 8492, "nlines": 81, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गा बाळांनो श्रीरामायण | Ga Balano Shri Ramayan | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nमुक्त दरवळो, तुमचें गायन\nरसाळ मूलें, फलें सेवुनी\nरसाळता घ्या स्वरांत भरुनी\nअचुक घेत जा स्वरां मिळवुनी\nकरवितील ते तुम्हां निमंत्रण\nसर्गक्रम घ्या पुरत�� ध्यानीं\nभाव उमटुं द्या स्पष्ट गायनीं\nथोडें थोडें गात प्रतिदिनीं\nपूर्ण कथेचें साधा चित्रण\nनका सांगुं रे नाम ग्राम वा\nस्वतःस माझे शिष्यच म्हणवा\nस्वरांत ठेवा हास्य गोडवा\nयोग्य तेवढें बोला भाषण\nस्वयें ऐकतां नृप शत्रुंजय\nसंयत असुं द्या मुद्रा अभिनय\nकाव्य नव्हे, हा अमृतसंचय\nनच स्वीकारा धना कांचना\nनको दान रे, नको दक्षिणा\nकाय धनाचें मूल्य मुनिजनां\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १९/४/१९५६\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.\nनराधिप - राजा / मुख्य.\nपुनीत - शुद्ध, पवित्र.\nगदिमा ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मुक्काम प्रसिध्द कायदेपंडित प्रिं. करकरे यांच्या बंगल्यावर होता. ग्वाल्हेरच्या साहित्य संस्थेचे ते अध्यक्षही होते. तिथल्या मुक्कामात बोलताबोलता वकिलांनी गीतरामायणासंबंधी चौकशी केली.\nवकिल म्हणाले \"अण्णासाहेब, इतरही काही गायक आता गीतरामायणाचे कार्यक्रम करायला लागले आहेत. ते रॉयल्टी वगैरे देतात की नाही\" गदिमांनी वस्तुस्थिती सांगितली. करकर्‍यांनी एक कोरा कागद त्यांच्या पुढे सरकवला व म्हणाले, \"यावर सही करुन दया\".\n\"मला वकीलपत्र दिलंय म्हणून. मी तुमचे गीतरामायणाच्या रॉयल्टीचे पैसे वसूल करुन देतो. वकिली फी घेणार नाही.\"\nक्षणात कागद परत करीत गदिमा म्हणाले, \"मग गीतरामायण लिहिलं याला काहीच अर्थ उरणार नाही, वकीलसाहेब. अहो, रामनामानं दगड तरले. मग काही गायकमित्र तरले म्हणून काय बिघडलं\nकरकरे नुसते गदिमांकडे बघतच राहिले. कौतुक, आदर, भक्तिभाव, प्रेम, अनेक संमिश्र छटा त्यांच्या नजरेत तरळत होत्या किती हा मनाचा मोठेपणा\nआज गदिमांना जाऊन ३७ वर्षे झाली. आजही गीतरामायणाचे शेकडो कार्यक्रम भारतभर होत असतात, पण सर्वच रॉयल्टी देतात असे नाही.\nगदिमांनीच व्यक्त केलेली भावना आम्ही नव्या पिढीने जपली आहे. माडगूळकर कुटुंबियांना कार्यक्रमाचे नुसते निमंत्रण तरी असावे, परवानगी तरी घ्यावी, इतकी माफक अपेक्षा असते आमची. पण सर्वजण पाळतातच असे नाही.\nगीतरामायणाच्या शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात..\n\"नच स्वीकारा धना कांचना\nनको दान रे, नको दक्षिणा\nका�� धनाचें मूल्य मुनिजनां\nआमच्या अजून काय वेगळ्या भावना असणार.. \"अवघ्या आशा श्रीरामार्पण..\"\n('आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)\nवाट पाहुनी जीव शिणला\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/home", "date_download": "2018-12-15T21:02:24Z", "digest": "sha1:WEPY4G4DQURNAZSSN65QGLRGBQMK7YFN", "length": 18542, "nlines": 377, "source_domain": "www.baliraja.com", "title": " मुखपृष्ठ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n* ताजे लेखन *\n14-12-18 वाटचालीची दिशा व कंपूबाजीचा धोका - भाग - ३ गंगाधर मुटे 21 2\n21-09-18 माझा राजा बळी मुक्तविहारी 129 3\n18-09-18 बदलेल धोरण, तर टळेल मरण\n15-10-11 शेतकरी संघटना लोगो, बिल्ला संपादक 8,001 1\n21-09-18 कवडीमोल दाम मुक्तविहारी 230 4\n26-11-18 शेतकरी साहित्य चळवळ : शेती साहित्य संसद - भाग - २ गंगाधर मुटे 31\n09-10-18 शेतमालाच्या भावाची लढाई तेजराव मुंढे 55\n12/09/17 नाही करायची आत्महत्या 543\n17/09/17 सिंगापूरची सफर 931\n07/09/17 पत्ताच नसलेले पत्र 520\nशेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी\nरे जाग यौवना रे....\n28-05-2013 अन्नधान्य स्वस्त आहे 1,390\n10-09-2011 मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 3,986\n13-02-2017 सामान्य चायवाला 811\n28-05-2012 पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते 1,490\n15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,679\n30-01-2015 बायल्यावाणी कायले मरतं : नागपुरी तडका 1,013\n29-05-2015 'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,974\n18-06-2011 विदर्भाचा उन्हाळा 1,311\n10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 699\n25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 767\n15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,679\n11-06-2011 पहाटे पहाटे तुला जाग आली 4,579\n19-06-2011 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका 2,441\nअंगाईगीत, लावणी, पोवाडा, बडबडगीत, गौळण\n28-08-2016 झाडावर पाखरू बसलं : लावणी 1,334\n30-09-2017 पोवाडा : ऐका ऐका हो शेतकरी 427\n15-07-2011 रंगताना रंगामध्ये 1,866\n23-07-2014 निसर्गकन्या : लावणी 1,067\n11-06-2011 पहाटे पहाटे तुला जाग आली 4,579\n22-06-2011 रे जाग यौवना रे....\nशेतकरी पात्रता निकष 2,231\nअसा आहे आमचा शेतकरी 3,943\nशेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 4,375\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 2,278\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : शुभारंभ 1,135\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : पारितोषिक वितरण 813\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : परिसंवाद 604\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : कवी संमेलन 713\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र 1,040\n05-02-2018 ४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन 1,302\n16-03-2016 शहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 1,151\n12-05-2015 शेती, शेतकरी आणि गझल - अ‍ॅग्रोवन 1,767\n30-11-2014 अविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ 697\n15-09-2011 शेगाव आनंदसागर 1,696\n16-08-2013 नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 4,537\n15-09-2011 डोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 1,347\n11-09-2015 सह्यांद्रीच्या कुशीत 1,272\n01-08-2011 चित्रकूट, वाराणसी, सारनाथ, हरिव्दार, ॠषिकेश 1,294\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nबळीराजावर दाखल झालेले नवीन सदस्य\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित\nसातव्या अखिल भारतीय गजल\nसंमेलनात संपन्न झालेल्या गझल\nमुशायऱ्यात सादर केलेली गझल.\nमाय मराठीचे श्लोक : Ringtone Download\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा\nसविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nसंकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-peace-committee-meeting-68173", "date_download": "2018-12-15T21:08:59Z", "digest": "sha1:Q4OWELSZDJJ6TX4AIJ7RKYO67MUH54WN", "length": 20818, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news peace committee meeting शांतता समितीची बैठक ‘खड्ड्यात’! | eSakal", "raw_content": "\nशांतता समितीची बैठक ‘खड्ड्यात’\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nऔरंगाबाद - गणेशोत्सवासोबत विविध धार्मिक उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत उपायांऐवजी शहरातील रस्ते व खड्ड्यांवरच जास्त चर्चा झाली. यावरुन नागरिकांनी सपशेल नाराजी व्यक्त केली. तर चक्क लोकप्रतिनिधींनीही यात उडी घेत आजही शहरात खड्डे आहेत, पॅचवर्क करा, ही बाब म्हणावी लागते, अशी खंत व्यक्त केली. विशेषत: रस्त्यांसाठी आलेल्या शंभर कोटींच्या निधीवरुनही चांगलाच कलगीतुरा रंगला. त्यामुळे शांतता बैठकीचा मूळ मुद्दा बाजूला राहून बैठक मात्र ‘खड्ड्यातच’ अडकून राहिली.\nऔरंगाबाद - गणेशोत्सवासोबत विविध धार्मिक उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत उपायांऐवजी शहरातील रस्ते व खड्ड्यांवरच जास्त चर्चा झाली. यावरुन नागरिकांनी सपशेल नाराजी व्यक्त केली. तर चक्क लोकप्रतिनिधींनीही यात उडी घेत आजही शहरात खड्डे आहेत, पॅचवर्क करा, ही बाब म्हणावी लागते, अशी खंत व्यक्त केली. विश��षत: रस्त्यांसाठी आलेल्या शंभर कोटींच्या निधीवरुनही चांगलाच कलगीतुरा रंगला. त्यामुळे शांतता बैठकीचा मूळ मुद्दा बाजूला राहून बैठक मात्र ‘खड्ड्यातच’ अडकून राहिली.\nउत्सव, जयंतीवेळीच खड्डे व त्यावरील उपायांबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी जागरूक होतात, बैठका घेतात. पण वर्षभर आवाज उठवूनही काहीच हालचाली नसतात, असा रोष बैठकीत नागरिकांनी व्यक्त केला. यावर महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी पॅचवर्कची कामे तत्काळ सुरु केली आहेत. लाईटचे प्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न करु, असे सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे महावितरणचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी वीजपुरवठा अखंड ठेवू व अत्यल्प दरात वीज उपलब्ध करुन दिली असल्याचे सांगितले. धर्मादाय आयुक्तांनी सव्वाचारशे गणेश मंडळांना परवानगी दिल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्वच्छता ठेवावी, अफवांना बळी न पडता सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी महिलांची छेड होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला गणेश मंडळांना दिला. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सामुदायिक पोलिसिंगसाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी रस्ते, पॅचवर्क व खड्ड्यांवरुन लोकप्रतिनिधींनी बैठकीत चांगलाच खल केला. आपापले मुद्दे समोर करुन त्यांनी एकमेकांवर राजकीय कुरघोडी केली. यावेळी गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उपमहापौर स्मिता घोगरे आदींसह राजकीय नेते, लोकप्रतिनिधी पोलिस अधिकारी उपस्थित होते.\nदंगल करणारे समोर अन..स्टेजवरही..\n‘‘दंगल करणारे काही समोर बसले तर काही मंचावर बसले,’’ असे गंभीर वक्तव्य करुन आमदार संजय शिरसाठ यांनी सर्वांचीच दांडी उडवली. यावेळी भयान शांतता पसरली. तत्पुर्वी शहरात दंगल झाली तेव्हा एक टाका पडल्यानंतर काही अंतर पुढे गेले की, सहा टाके झाले, आणखी पुढे गेले की, दहा झाले मग आणखी पुढे गेले की, माणूसच मेला... अशा अफवा पसरल्या होत्या. पण आम्हाला माणूस जिवंत आहे हे दाखवावे लागले, असा किस्सा सांगत अफवांमुळे किरकोळ घटना पसरत जाते, अशी बाब रशीदमामूंनी अधोरेखित केली.\nखड्ड्यांवर कोण काय म्हणाले..\nखड्डा पाहून तुमची आठवण येते\nमाजी महापौर रशीद मामू : बारुदगर नाल्यालगत रस्ता व खड्डे पाहून मला तुमच्या तिघांची खूप आठवण होते. अर्थातच खासदार खैरे, आमदार जलील व जैस्वाल यांना हा टोला मारुन माजी महापौर रशीदमामू यांनी खड्ड्यांचा होणाऱ्या त्रासाबद्दल लोकप्रतिनिधींवर उपरोधिक टीका केली.\nआम्ही चांगले तसे ‘हे’ पण आहोत\nराजू शिंदे : शहरात चार महिने येऊन झाले. शहर व येथील लोक खूप छान आहेत. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अशा वक्तव्यावर राजू शिंदे यांनी टिप्पणी केली. ‘आम्ही जेवढे चांगले तेवढेच ‘हे’ आहोत’ असे सांगून त्यांनी शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत मुभा द्यावी, अशी मागणी केली. ऐनवेळी पॅचवर्कची कामे दिसतात. जाऊ द्या, सगळ्यांसमोर नको बोलायला, असे म्हणत त्यांनी आता सुरु करा, अशी अपेक्षा व्यक्त केली.\nतुम्हाला शहरात राहायचे ना...\nआमदार संजय शिरसाठ : गणरायांच्या कृपेने पाऊस पडला, अशा भावना आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी भाषणात व्यक्त केल्या. यावर आमदार संजय शिरसाठ यांनी मुगळीकर देवत्व मानतात ही बाब आज समजली. त्यांनी दहा दिवस गणपती मंदिरांना हात लावू नये. निवृत्तीनंतर शहरातच राहायचे ना... कशाला खैरेंशी दुश्‍मनी घेता, असा टोला त्यांनी लगावला. तर शहरात आजही खड्डे आहेत, याची खंत वाटत असल्याचे ते म्हणाले.\nशंभर कोटी दुसरीकडे वळवू नका\nआमदार इम्तियाज जलील : शंभर कोटी मिळाले. आता हा निधी रस्त्यांसाठीच वापरावा. इतरत्र हे पैसे वळवता कामा नये. रस्ते चांगले असावेत ही नागरिकांची इच्छा आहे. पण ठेकेदार रस्ते कसे बनवतात हे माहीतच आहे. जेथे रस्त्याचे काम सुरु होईल तेथे नागरिकांची समिती बनायला हवी, अशी अपेक्षा आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.\nखासदार खैरे : शंभर कोटींच्या निधीतून आपल्याच मतदारसंघात जास्त कामे कशी होतील यावर अतुलभाऊंचे लक्ष आहे. मतदारसंघातील कामासाठीच त्यांनी जास्त निधी ओढला. पण असो... पर्यटनस्थळी जाणाऱ्या रस्त्यांचीही त्यांनी दखल घ्यायला हवी होती. ती शहराची ओळख आहे, असे सूचक वक्तव्य खासदार चंद्रकांत खैरे केले.\nसर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही...\nदेशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा सत्तेत : गिरीश महाजन\nजळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्�� नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना...\nहा ‘आवाज’ दबलाच पाहिजे\nदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या...\nआता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण\nपुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही \"मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही....\nकल्याण - कल्याण मधील जुना पत्रिपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. गणेशोत्सवानंतर जुना...\nशहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढणार\nपुणे :\"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-criminal-photos-social-media-66352", "date_download": "2018-12-15T20:52:15Z", "digest": "sha1:XCD6YIMQ7EVFKT3XIZZD7TOZWX75TETX", "length": 14948, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satara news criminal photos on social Media कऱ्हाड: ओळख परडे होण्यापूर्वीच गुन्हेगारांची छायाचित्रे सोशल मिडीयावर | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाड: ओळख परडे होण्यापूर्वीच गुन्हेगारांची छायाचित्रे सोशल मिडीयावर\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nरात्रीपासून ती छायाचित्रे फिरत आहेत. त्या संशयीतांची पोलिसांनी गोपनीय पद्धतीने काढलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. ती कोणी व्हायरल केली, त्याबाबात चौकशी करण्यात होणार आहे. संशयीतांची ओळख परेड होण्यापर्वीच आयडेंटी साईज छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या ओळख परेडवर पाणी पसरल्याचे दिसते.\nकऱ्हाड : हवेत गोळीबार करून दरोडा टाकणाऱ्���ा पाच जणांच्या टोळीतील संशयितांची ओळख परेड घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना न्यायालयीन कोठडी घेतली. मात्र त्यांची ओळख परेड होण्यापूर्वीच संबधित संशयितांची आयकार्ड साईज छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यामुळे एकच पोलिसांच्या वर्तळासह शहरात खळबळ उडाली आहे.\nछायाचित्रेच व्हायरल झाल्याने पोलिस घेणाऱ्या ओळख परेडवर पाणी पसरल्याचे दिसते. वडगाव हवेली येथील पेट्रोलपंपावर हवेत गोळीबार करत दरोडा टाकणाऱ्या पाच जणांची टोळी गजाआड केली. त्यातील अन्य एक फरार आहे. अटकपैकी एक अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याची रवानगी बाल न्यायलयात केली आहे. परवा रात्रीच्या दरोड्यानंतर अवघ्या काही तासात टोळीला अटक झाली आहे. शहर व तालुका पोलिसांनी सयुंक्त कारवाई केली.\nदरोडेखोरांची टोळीकडून 30 हजांराची रोकड, पिस्तल, चाकू, तलवार व दोन बुलेट जप्त आहे. अटकेतील चौघेजण हरीयाणा येथील आहेत. इश्वर राजकुमार सैनी (वय 21), महेंद्र सुर्यग्यान गुजर (20), दीपक राजकुमार गर्ग (25), अनमोल जीवनसिंग शर्मा (22, चौघे रा. हरियाणा), अक्षय भरत कावरे (21, रा. अपशिंगे, ता. कडेगाव) अशी त्यांची आहेत. संबधितांनी वडगाव हवेली येथील दत्त पेट्रोलपंप लुटला. त्यावेळी दोन बलेटवरून तिबलशीट आले. त्यांनी हवेत गोळीबार केला. लूटीनंतर पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत ते सापडले. त्या चोघांना फौजदारी न्यायालयात नेण्यात आले. तेथे त्यांनी संशयीतांची ओळख परेड व्हावी, यासाठी न्यायालयात न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार ती देण्यातही आली. मात्र त्यांची ओळख परेड होण्यापूर्वीच त्याची आयकार्ड साईज छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत.\nरात्रीपासून ती छायाचित्रे फिरत आहेत. त्या संशयीतांची पोलिसांनी गोपनीय पद्धतीने काढलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. ती कोणी व्हायरल केली, त्याबाबात चौकशी करण्यात होणार आहे. संशयीतांची ओळख परेड होण्यापर्वीच आयडेंटी साईज छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या ओळख परेडवर पाणी पसरल्याचे दिसते. पोलिसांच्या वर्तुळात त्याची जोरदार चर्चा आहे. पोलिस उपाधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी ती छायाचित्रे व्हायरल कशी झाली, याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nमुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ymalkar.blogspot.com/2013/12/blog-post_20.html", "date_download": "2018-12-15T21:57:38Z", "digest": "sha1:UF674LPIVYTLHDS5BR7QO22OE2M7CWA5", "length": 16358, "nlines": 99, "source_domain": "ymalkar.blogspot.com", "title": "jagar जागर : जगाने कधीच अनुभवले नव्हते...असे काही..", "raw_content": "\nजगाने कधीच अनुभवले नव्हते...असे काही..\nपैशांचा विचार न करता व्यवस्था सुधारता येईल किंवा माणसांच्या वृत्तीवरच काम केले पाहिजे असे मानणारे खडबडून जागे होतील, अशी ही काळ्या पैशांची आकडेवारी आहे. भारत ���रकारचा अर्थसंकल्पीय खर्च २०११ मध्ये १३ लाख कोटी रुपये होता, त्याच्या एक तृतीआंश म्हणजे १०० रुपयातले ३३ रुपये काळ्या पैशाच्या रुपाने देशाबाहेर गेले सरकारने आरोग्यावर खर्च केला (२०११) त्याच्या १४ पट, शिक्षणावर खर्च केला त्याच्या ७ पट आणि ग्रामीण विकासावर खर्च केला त्याच्या ५ पट इतकी ही रक्कम आहे\nआपण आज अशा वर्तमानात जगत आहोत, जो वर्तमानकाळ आपल्याला सांगतो आहे की इतकी संपत्ती जगाने कधीच पहिली नाही. तंत्रज्ञानाचा आज माणूस जेवढा उपयोग करून घेतो आहे, तेवढा उपयोग कधीच झाला नव्हता. चलन म्हणून एवढा प्रचंड पैसा जगात यापूर्वी कधीच नव्हता. इतक्या कार्यक्षमतेने उत्पादन कधीच घेतले जात नव्हते आणि संवादाची साधने इतकी प्रभावी कधीच नव्हती.\nपण त्याच वर्तमानात आपण असेही अनुभवतो आहोत की समाजात इतकी विषमता कधीच नव्हती. एवढी मोठी कर्जांची ओझी घेऊन लोक कधीच जगत नव्हते. दिवसरात्र म्हणजे इतके अधिक तास लोक काम करत आहेत, हेही आपण प्रथमच पाहत आहोत. लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालकीहक्क प्रस्थापित केले नव्हते आणि साधनांची एवढी प्रचंड नासाडीही कधी केली जात नव्हती. मानवी हस्तक्षेप पृथ्वीच्या वातावरणाच्या मुळावर इतका कधीच उठला नव्हता आणि या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन ते सोडविण्यासाठी ठोस काही करण्याऐवजी हे प्रश्न विकोपाला नेऊन त्यातच आपले हितसंबंध गोवणारी सरकारेही जगात कधी नव्हती.\nज्या पैशाने जगाची ही बकाल मानसिकता केली आहे, त्या पैशांच्या व्यवहारांकडे दुर्लक्ष करून आपण हे प्रश्न सोडवू शकणार नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी पैसा घुसखोरी करतो आहे. पण तरीही राजकीय नेते आणि अर्थतज्ञ हे समजून घेऊन त्यासंबंधी काही सकारात्मक पाऊले उचलतील, अशी परिस्थिती आज तरी दिसत नाही. त्यामुळे ज्या सुजाण लोकांच्या हा प्रश्न लक्षात आला आहे, त्यांनी तो इतर लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nआजच्या अशा जगातील प्रश्न सोडविण्यासाठी पैशांचे शुद्धीकरण झाले पाहिजे, असे मानणाऱ्या अनेक चळवळी सध्या जगात सुरु असून त्यातल्या ‘पॉझिटिव्ह मनी’ या ब्रिटनमधील चळवळीने जगाचे या शब्दांत वर्णन केले आहे. भारतात काळ्या पैशांनी आपल्या आयुष्याचा किती विचका केला आहे, यासंबंधीची एक बातमी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली आहे. ती समजून घेतली तर हे वर्ण�� आपल्याला किती चपखल लागू होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.\nएकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात भारताचा सर्वात जास्त विकास झाला, असे आकडेवारी सांगते. त्या दशकात म्हणजे २००२ ते २०१२ या १० वर्षांत १५.७ लाख कोटी रुपये (म्हणजे वर्षाला सरासरी १.६ कोटी रुपये) इतका प्रचंड काळा पैसा भारतातून बाहेर गेला, असे जगभरातल्या काळ्या पैशांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘ग्लोबल फायनान्शियल इंटीग्रीटी’ (जीएफआय) ने म्हटले आहे. जगाची अर्थव्यवस्था थंडावली आणि याच काळात भारतही अडचणीत सापडला असे म्हटले जात असताना २०११ या एका वर्षांत ४ लाख कोटी इतका काळा पैसा भारताबाहेर गेला आणि हे प्रमाण २०१० पेक्षा २४ टक्के अधिक आहे, असे ‘जीएफआय’ ने म्हटले आहे.\nपैशांचा विचार न करता व्यवस्था सुधारता येईल किंवा माणसांच्या वृत्तीवरच काम केले पाहिजे असे मानणारे खडबडून जागे होतील, अशी ही आकडेवारी आहे. भारत सरकारचा अर्थसंकल्पीय खर्च २०११ मध्ये १३ लाख कोटी रुपये होता, त्याच्या एक तृतीआंश म्हणजे १०० रुपयातले ३३ रुपये देशाबाहेर गेले सरकारने आरोग्यावर खर्च केला (२०११) त्याच्या १४ पट, शिक्षणावर खर्च केला त्याच्या ७ पट आणि ग्रामीण विकासावर खर्च केला त्याच्या ५ पट इतकी ही रक्कम आहे\nभारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात याच काळात मोठमोठी आंदोलने झाली आहेत. अण्णा हजारे यांचे जनलोकपालासाठीचे आंदोलन, रामदेवबाबा यांचे परदेशी पैसा भारतात परत आणण्यासाठीचे आंदोलन आणि दिल्लीत झालेला अरविंद केजरीवाल यांचा उदय याच काळातला. लोकांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले मात्र काळा पैसा निर्माण होण्याचे आणि तो परदेशात जाण्याचे प्रमाण कमी झालेले नाही, हे ‘जीएफआय’ने लक्षात आणून दिले आहे. आपण जितके कडक कायदे करू किंवा करपद्धती जेवढी किचकट ठेवू, तितक्या पळवाटा शोधून ‘हुशार’ लोक काळा पैसा निर्माण करत राहतील, असा याचा अर्थ आहे.\nयावर मार्ग एकच आहे तो म्हणजे करपद्धती सुटसुटीत करणे, मोठ्या नोटा रद्द करणे, राजकारणासाठी स्वच्छ पैशांची तरतूद करणे, व्यवहार पारदर्शी होण्यासाठी आणि लोकांना स्वस्तात कर्ज (भांडवल) मिळण्यासाठी बँकिंग वाढविणे आणि लोकांचा व्यवस्थेवर विश्वास बसावा यासाठी प्रशासनात सुधारणा करत राहणे. नुसत्या आंदोलनांनी आणि व्यवस्थेत नवनवे ‘फौजदार’ निर्माण केल्याने आमचा घाम आणि रक्त शोषणारा काळा ��ैसा आटोक्यात येण्याची सुतराम शक्यता नाही.\nहे तर विकसनशील देशांचा घाम आणि रक्त\n‘ग्लोबल फायनान्शियल इंटीग्रीटी’ च्या अहवालानुसार २०११ मध्ये एक ट्रीलीयन डॉलर म्हणजे भारताच्या जीडीपीइतका पैसा विकसनशील देशांतून बाहेर गेला. हे प्रमाण २०१० पेक्षा १४ टक्क्यांनी अधिक आहे. यात रशियातून १९१ अब्ज, चीनमधून १५१ अब्ज आणि भारतातून ८५ अब्ज डॉलर रक्कम काळ्या पैशांच्या रुपाने बाहेर गेली. आयात निर्यात व्यवहारात कर वाचविण्यासाठीची लपवाछपवी, त्या त्या देशांतील जाचक करपद्धती आणि पारदर्शकतेचा अभाव ही त्याची प्रमुख करणे आहेत. ज्या देशात भ्रष्टाचार अधिक आहे, त्या देशांतून काळा पैसा बाहेर जाण्याचे प्रमाण अधिक आहे, हेही निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.\nकसा निघेल काळा पैसा बाहेर \nआपल्या देशात गेले काही वर्षे काळ्या पैशांची चर्चा आहे. ही चर्चा आताच इतकी वाढली आहे कारण त्याचे अर्थव्यवस्थेतील प्रमाण जवळपास ७० टक्क्या...\nआनंदी जीवनाचे व्यवस्थापन कधी होईल अर्थसंकल्प \nमाणसाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हे सर्व जे फळलेले आणि फुललेले दिसते आहे, ते तर सर्व निसर्गाचेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांसाठीचे आ...\nदारिद्र्य निर्मुलनाचा खरा लढा ग्रामीण भारतातच\nदारिद्र्य निर्मूलनाचा लढा त्या ८० कोटींच्या श्रमाला किंमत दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पश्चिम बंगालसारख्या मागास राज्यातील खेड्यात बालप...\nमरणाचे स्मरण देणारे दिवस..\nमहाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील घटनांवरून मला संत एकनाथांच्या चरित्रातील एक गोष्ट आठवली. त्या गोष्टीचे नाव आहे ‘ मरणाचे स्मरण असावे ’ ...\nजन धन, जॅमची व्यवस्था आणखी सक्षम\nएकशे तीस लोकसंख्येचा देश व्यवस्थेत बांधण्यासाठी आणि संपत्तीचे वितरण शक्य करण्यासाठी जनधन आणि जॅमसारख्या व्यवस्था सक्षम कराव्या लागणार आह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/05/blog-post_386.html", "date_download": "2018-12-15T20:49:07Z", "digest": "sha1:MVI253LXA6AEKXRZFCMRAAKY3OXV7X2O", "length": 16719, "nlines": 81, "source_domain": "www.idainik.com", "title": "लग्नात नवरदेवाने दिली ग्रंथालयास नवरीच्या वजनाएवढी पुस्तके - iDainik.com", "raw_content": "\nHome > Phaltan > Satara Dist > लग्नात नवरदेवाने दिली ग्रंथालयास नवरीच्या वजनाएवढी पुस्तके\nलग्नात नवरदेवाने दिली ग्रंथालयास नवरीच्या वजनाएवढी पुस्तके\nआरडगांव : आज काल लग्न सोहळे ह��� अनेकांचे मान पान राखत मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. परंतु लग्नातून सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचावा म्हणुन काहीच मंडळी सामाजिक भावना जपत सामाजिक उपक्रमातुन आपले कार्य करीत असतात. मग जलयुक्त शिवारच्या कामाना भेट देणे तिथेच जोडीने श्रमदान करणे, वृक्षारोपण करणे. तसेच वेगळ्या पद्धतीने छापलेल्या लग्न पत्रीकेतूनच समाजापुढे एक आदर्श ठेवत विवाह सोहळा करणारी काही मंडळी हातावर बोटे मोजण्याइतकीच सापडत असतात. फलटण तालुक्यातील तरडगाव येथे ही एक आगळा वेगळा मंगल परिणय विवाह सोहळा संपन्न झाला.\nयावेळी नवरदेवाने चक्क लग्नातच पुस्तकांची तुला घडवून आणली. नवरीच्या वजनाएवढी पुस्तके तरडगाव ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयाला भेट देण्याचा पुस्तक संकल्प नवरदेवांने केला होता काही महिन्यांपूर्वीच तरडगाव ग्रामपंचायतीने ग्रंथालय सुरु केले आहे , ग्रंथालयास पुस्तके भेट देण्याचे आवाहनही ग्रामपंचायतीमार्फत केले गेले होते. त्यानुसार हा पुस्तक भेट देण्याचा संकल्प उपसरपंच अमोल गायकवाड़ यांनी स्वताच्या लग्नातून सत्यात उतरविला आहे. यावेळी नवरीच्या वजना एवढी ४० किलो वजनाची पुस्तके ग्रंथालयास भेट देण्यात आली.तरडगाव येथील नवरदेव उपसरपंच अमोल गायकवाड़ आणि खराडेवाडी येथील नवरी आदिता मोहिते यांच्या ह्या सामाजिक उपक्रमानाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.\nगायकवाड़ आणि मोहिते कुटुंबिय यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून विशेष कौतुक केले जाते आहे. एक आदर्शवादी विवाह सोहळा संपन्न झाल्याचे समाधान तर आहेच शिवाय लोक ही अशा ग्रंथतुले सारख्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आल्याने स्वतचे भाग्यच समजत आहेत. महामानव, भारतीय संविधान, बहिष्कृत भारत , ज्ञानपीठ पुरस्कार , महात्मा फुले समग्र वाड्मय, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन खंड आदि पुस्तकांसह मराठी विश्वकोश, मराठी शब्दकोश ही विद्यार्थी यांना स्पर्धेच्या क्षेत्रात उतरण्यासाठी प्रवृत्त करणारी विविध स्पर्धेची पुस्तके ग्रंथ तुला करताना भेट देण्यात आली.तसेच लग्नपत्रिकांचा ही खर्च टाळण्यात आला होता .\nलग्नात आहेर हे ग्रंथ आणि पुस्तके स्वरुपात च स्वीकारले जातील असे प्रत्यक्ष भेटित, व्हॉटस अॅप, फेसबुक सारख्या सोशल मीडिया माध्यमांतून मेसेज करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांन�� भेट वस्तू म्हणुन पुस्तकेच भेट देण्याची पसंती दर्शविली. लग्नास सत्कारां साठी अनावश्यक असलेला हार तुरे शाली यांचा खर्च टाळून मान्यवर यांना झाडे लावा झाडे जगविणेचा संदेश देत झाडांची रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद् Iअध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजीसमाजकल्याण सभापती आनंदराव शेळके (पाटील ) , लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि, सोमनाथ लांडे, महानंदा डेअरीचे ऊपाध्यक्ष मा.डी. के. पवार, फलटण पंचायत समितीच्या सभापती रेश्माताई भोसले , माजी सभापती वसंतराव गायकवाड़ , पंचायत समिती सदस्या विमलताई गायकवाड़, जि.प सदस्य दत्ता ( बापू ) अनपट , सरपंच विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादीचे युवा नेते सागर शेळके,पत्रकार, रमेश आढाव, सुरेश भोईटे, सचिन गायकवाड आदि मान्यवर लोकमंगल परिणय सोहळ्यास उपस्थित होते.\nअलीकडच्या काळात वाचन संस्कृती ही खुपच मोठ्या प्रमाणात लोप पावत चालली आहे.त्यामुळे पुस्तकांशी लोकांनी मैत्री करावी.वाचा तर वाचाल अशी आज म्हणण्याची वेळ आली आहे, ग्रंथतुलेचा हा ऊपक्रम सर्वाना प्रेरणा देणारा आहे. सत्कारासाठी लग्नात श्रीफळ, पुष्पगुच्छ, शाल याला फाटा देऊन त्याऐवजी झाडाचे रोपटे देऊन केलेला सत्कार हा अतुलनिय ऊपक्रम आहे. झाडे भेट देऊन त्यांनी झाडे लावण्याचा व वाचविण्याचा एक संदेशचं दिला आहे. -फलटण पंचायत समिती सभापती सौ.रेश्माताई भोसले\nहा विवाह सोहळा समाजाला एक नवी दिशा देणारा ,कौतुकास्पद आणि प्रेरणा देणारा आहे. असे विवाह होणे काळाची गरजं आहे -सपोनि सोमनाथ लांडे लोणंद पोलीस स्टेशन\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/police-beat-grooms-family-mercilessly-in-navi-mumbai-258628.html", "date_download": "2018-12-15T21:02:43Z", "digest": "sha1:VSDKS3YPEAJRXZDLK722VNWT5DB6AZPW", "length": 12532, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलिसांचा गुंडाराज, लग्नघरात घुसून नवरदेवाच्या आई-वडिलांना केली बेदम मारहाण", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येत���ल त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nपोलिसांचा गुंडाराज, लग्नघरात घुसून नवरदेवाच्या आई-वडिलांना केली बेदम मारहाण\nहळदीच्या कार्यक्रमात उशिरापर्यंत सुरू ठेवला म्हणून पोलिसांनी लग्नघरात घुसून केली मारहाण\n20 एप्रिल : दोन दिवसांपूर्वी पनवेल मधल्या तरूणाला भररस्त्यात बेदम मारहाणीच��� प्रकार घडला होता. ते कमी होत की काय म्हणून, नवी मुंबईत पुन्हा पोलिसांची गुंडगीरी समोर आली आहे.\nहळदीच्या कार्यक्रमासाठी रात्री उशीरापर्यंत लाऊडस्पिकर चालू ठेवल्याने आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याचा राग ठेवत पोलिसांनी लग्नघरात घुसून मारहाण केली आहे.\nनवी मुंबईतील कोपरखैरणे गावातील कुंदन म्हात्रे यांच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असताना तीन वाजेपर्यंत डीजे सुरु होता. मात्र, पोलिसांनी डीजेचं सामान जप्त न करता, कोणालाही ताब्यात न घेता, थेट नवरदेव कुंदनच्या घरात घुसून त्याच्या आई, वडिल, भाऊसह 5 जणांना बेदम मारहाण केली आहे.\n20 पोलीस जवानांच्या ताफ्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी ही मारहाण केलीय. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या नवरदेवाच्या आई-वडिलांसह पाचही जणांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहे.\nपोलिसांच्या मारहाणी नंतर आता ग्रामस्थांमध्ये संतापाची परिस्थिती आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharyatra.com/2016/04/gaav.html", "date_download": "2018-12-15T20:17:14Z", "digest": "sha1:JN4KQJXJUV2KLTMSOXCMAI7K72EXWJVP", "length": 46787, "nlines": 153, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "Gaav | गाव | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nशाळेत सोबत शिकणारा सवंगडी परवा अचानक भेटला. का���ीतरी कामानिमित्ताने जळगावात आला होता. बऱ्याच दिवसांनी भेट घडली. रस्त्याच्या कडेनेच थांबून लागला बोलायला. रस्त्यावर उभं राहून बोलणं प्रशस्त वाटेना. म्हणून म्हणालो, “अरे, असं रस्त्यावर थांबून आपण काय बोलत उभे आहोत. घरी चल, बोलू निवांत.” मला पुढे बोलायची उसंत न देता म्हणाला, “नाही, तेवढा वेळा नाही. कामं खोळंबली आहेत. बघू नंतर कधी.” त्याच्या आर्जवी नकाराने माझ्या अपेक्षेला पूर्णविराम मिळाला. तेथून चहाच्या टपरीवर गेलो. चहा मागवला. चहा घेताना म्हणाला, “अशात कधी गावाकडे गेला होतास का” त्याच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात न आल्याने आश्चर्यचकित मुद्रेने पाहत राहिलो थोडा वेळ तसाच. म्हणालो, “हो, पण का रे” त्याच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात न आल्याने आश्चर्यचकित मुद्रेने पाहत राहिलो थोडा वेळ तसाच. म्हणालो, “हो, पण का रे काही विशेष घडलं का गावाकडे काही विशेष घडलं का गावाकडे” म्हणाला, “नाही, विशेष असं काही नाही; पण हल्ली आपलं गाव किती बदललंय नाही” म्हणाला, “नाही, विशेष असं काही नाही; पण हल्ली आपलं गाव किती बदललंय नाही गावाचं गावपण उरलं नाही. आपल्या वेळचं अख्खं गाव हरवलंय असं वाटतंय. अगदी एखादा दिवस मोठ्या मुश्किलीने थांबावसं वाटतं. सगळा आपलेपणाच संपलाय. जो-तो आपापल्या कोशात दडून बसला आहे. माणसं आता पहिल्यासारखी राहिली नाहीत.” त्याला काय वाटले कोणास ठावूक पण बोलत होता, आपलं काहीतरी हातून निसटल्याची खंत घेऊन. चहा घेईपर्यंत काय काय सांगत होता. एकेक गोष्टी आठवत होता. मला बसस्थानकावर सोड म्हणून सांगितले. निघालो तिकडे. गाडी निघायच्या तयारीत. घाईतच गाडीत बसला आणि निघाला.\nघरी आलो. पण ‘गाव बदललं, गावपण संपलं.’ हे त्याचं म्हणणं काहीकेल्या मनातून निघत नव्हतं. एका सीमित अर्थाने ते खरंही होतं. काळाचे संदर्भ बदलतात, तशा इतर काही गोष्टीही ओघाने बदलत जातात. बदल निसर्गाचा सहजभाव असल्याने ते टाळताही येत नसतात. प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही. मग आमचं गावही यास कसे अपवाद असेल पण गाव बदललं, म्हणजे नेमका काय बदल झाला म्हणायचा त्यात. गावाचा चेहरा-मोहरा, जगणं, वागणं, सणवार, रूढीपरंपरा, माणसे असं सगळंच किंवा थोडंफार काळानुरूप बदललं. हा बदल टाळता न येणारा. मात्र घडणाऱ्या बदलात चेहरा हरवलेलं गाव त्यास नको होते. आमच्या पिढीने जगलेलं गाव अद्यापही त्याच्या मनात रुजलेलं. गावा���ं निर्व्याज, साधंस जगणं स्मृतीत जपलं आहे, तेच आणि तसेच त्यास हवे आहे. हे सगळं आठवणींच्या कोंदणात ठीक आहे; पण वास्तवात असेच कसे असेल पण गाव बदललं, म्हणजे नेमका काय बदल झाला म्हणायचा त्यात. गावाचा चेहरा-मोहरा, जगणं, वागणं, सणवार, रूढीपरंपरा, माणसे असं सगळंच किंवा थोडंफार काळानुरूप बदललं. हा बदल टाळता न येणारा. मात्र घडणाऱ्या बदलात चेहरा हरवलेलं गाव त्यास नको होते. आमच्या पिढीने जगलेलं गाव अद्यापही त्याच्या मनात रुजलेलं. गावाचं निर्व्याज, साधंस जगणं स्मृतीत जपलं आहे, तेच आणि तसेच त्यास हवे आहे. हे सगळं आठवणींच्या कोंदणात ठीक आहे; पण वास्तवात असेच कसे असेल वास्तव आणि स्वप्ने यात बरंच अंतर असतं. स्वप्नं कितीही सुंदर असली, तरी ती खरी होतीलच याची कोणाला खात्री देता येते का\nखरंतर माझ्याही मनात गावाची प्रतिमा काहीशी अशीच आहे आणि अद्यापही तशीच जपून ठेवली आहे. काळाचा पडदा दूर करून पाहताना तीस-चाळीस वर्षापूर्वीचे गाव आजही स्मृतींच्या गाभाऱ्यात नंदादीपाचा मंद प्रकाश बनून मनाचं आसमंत उजळत आहे. तिच गजबज, तोच आपलेपणा सोबतीला घेऊन. एकेक आठवणी अनमोल ठेवा आहेत. आजच्या बदललेल्या गावाशी तुलना करताना गावाचं त्यावेळचं साधसं जगणं रमणीय वाटतं. सगळ्या देखाव्यांपासून, चमकधमकपासून कोसो दूर असणारं; पण आपलेपणाचा ओलावा घेऊन नांदणारं. सात्विक जगण्याला संस्कार समजणारं. साधेपणाचा साज लेवून नटलेलं. कोणतेही अभिनिवेश धारण न करता साधंसरळ जगणं, हीच गावाची ओळख. जगण्याच्या दैनंदिन व्यवहारात गुंतलेलं, पण कोणताही गुंता न करता जगणारं गाव आपल्या संथ लयीत चालत राहायचं. कोणाला कसली घाई नाही आणि पुढे निघायची मनात आसक्तीही नाही. लहानमोठ्या कुरबुरी, हेवेदावे असतील; पण मोठ्या कलहांपासून चार हात लांबच असायचं. शेतशिवारात प्रामाणिक कष्ट करायचं. निढळाच्या घामाने कमावलेल्या भाजीभाकरीची गोडी अनुभवत जगायचं. तूपसाखरेचा मोह मनाला पडला, तरी अशा मृगजळापासून सुरक्षित अंतरावर राहायचं. कोणत्यातरी सणवाराच्या निमित्ताने मुखी पडणारा गोडधोडाचा घास मनाच्या प्रसन्नतेची परिसीमा असायचा. ‘मन करारे प्रसन्न...’ या संतवचनावर विश्वास ठेवून वर्तणारे आणि आपल्या ओटीत पडलेले चिमणसुख वरदान समजून सुखाने नांदणारे. कधीकाळी बहुतेक गावे अशीच असायचीही, साधी तरीही सुंदर. अशी गावं गावपणाचा परि�� समृद्ध करीत होती.\nकाही दिवसापूर्वी गावी जाणं घडलं. एव्हाना गावी जावं तेव्हा प्रत्येक फेरीत काहीना काही बदल झालेले दिसतात. आताही ते दिसले, पण या बदलांना आपलेपणाचा स्पर्श नसल्याचे का कोण जाणे उगीचंच वाटत राहते. गावात प्रवेशताना वाटेवरचा कचरा नेहमीप्रमाणे स्वागताला सज्ज. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उकिरड्यांनी आपापली आसनं धारण केलेली. गटारीच्या पाण्याच्या मुक्त संचाराने त्यांना घडणारा अभिषेक. पाण्याऐवजी गटारी कचऱ्याने तुडुंब भरलेल्या. हे चित्र काही अद्याप बदलायला तयार नाही. स्वच्छता अभियानाने येथे शरणांगती पत्करलेली. हे सगळं पाहून मनास वाटत होते, गावात कोणालाच अशा अस्वच्छतेची खंत वाटत नसेल का आरोग्याच्या प्रश्नांविषयी कोणी काहीच ऐकले नसेल का आरोग्याच्या प्रश्नांविषयी कोणी काहीच ऐकले नसेल का की ही आमच्या सार्वजनिक वर्तनाची सुधारित आवृत्ती आहे\nरस्त्याने चालत पुढे येतो. शासकीय सुविधांमुळे गावातील मातीचे रस्ते इतिहासात जमा होऊन त्यांचं कॉंक्रिटीकरण झालं; पण त्यांच्या नशिबी असणारे दुर्दैवाचे भोग काही संपले नाहीत. दर दहाबारा पावलांवर उखडलेले. तुंबलेलं पाणी दारासमोरून वाहत नाही म्हणून कोणीतरी मध्येच कुदळचे घाव घालून जखमी केलेले रस्ते अंगावर नागमोडी नाल्यांचे गोंदण करून पहुडलेले. घरात पाण्याचा नळ घेतला म्हणून त्यासाठी केलेल्या खड्ड्यांचे सौभाग्य ललाटी मिरवणारे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या घरांचे चेहरे मात्र देखणे झालेले. पूर्वीची धाब्याची, मातीची घरं जाऊन सिमेंट, विटांची पक्की घरं तयार झाली. कुणाची कृपा, कुणाच्या आशीर्वादाची अक्षरे माथ्यावर मिरवणारी. परिसरातल्या निष्काळजीपणात घरांची स्वच्छता ठळकपणे नजरेत भरत होती. येथेही आपपरभाव अधोरेखित केला जातच होता. वैयक्तिक चेहरा सुंदर; पण सार्वजनिक चेहरा कुरूपपणाकडे वळणारा.\nथोडं पुढे येऊन मंदिरापाशी थांबलो. त्याचाही कायापालट झालेला आहे. आस्थेचा, भक्तीचा टिळा ललाटी लेऊन वर्षानुवर्ष उभं असणारं लहानसं मंदिर आता इतिहास जमा झालं. त्याचं साधेपणातील सौंदर्य संपलं. लोकांनी सढळ हातानी केलेल्या मदतीने आधुनिक देखणा लूक घेऊन सुंदर झालं. गाभाऱ्यातल्या देवालाही समृद्धी आली. त्याचंही स्टेटस सुधारलं. पण माणसं आपलं सार्वजनिक वर्तनाचं स्टेटस का बदलू शकली नसतील य��� प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी मला सापडत नाहीये. मंदिराच्या भव्यपणात त्याच्या आसपासचा मोकळा परिसरही बंदिस्त झाला आणि तेथल्या मोकळ्या जागी खेळणारी पावलं थबकली. कधीकाळी गावातील मुलांच्या खेळण्याने गजबजलेला हा परिसर आज सुनासुना वाटत होता. आमच्या लहानपणातील खेळत्या पावलांना मन उगीचंच तेथे शोधत राहिले. गावाच्या मध्यावर असणारं हे मंदिर गावातल्या धार्मिक आस्थेचे केंद्र. कुणाघरी शुभकार्य असली की, पहिला कौल येथेच लावला जायचा. सुगीच्या दिवसात शेतात येणारे पहिले कणीस आधी देवाच्या पायाशी वाहिले जायचे. नित्यनेमाने देवाचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरवात करणारे सगळ्या ऋतूत येथे दिसायचे. रात्रीच्या प्रहरी भजनांचा भक्तीरस मिणमिणत्या दिवट्यांच्या प्रकाशात सुरांचे रंग भरायचा. पूजापाठ, पोथ्या-पुराणांचे वाचन, सप्ताह, भंडारा असे काही ना काही वर्षभर सुरु असायचे. परिसर नेहमीच माणसांच्या राबत्याने जागा असायचा. गावाचं जगणं देवाच्या आशीर्वादाने चाललेलं असायचं. त्यातही एक प्रामाणिक श्रद्धा असायची. मंदिर जेवढा आस्थेचा विषय होता तेवढाच उर्जेचाही. मंदिराच्या मोकळ्या जागी खेळणाऱ्या मुलांचा गलका वाढून भांडणं लागली की, कोणीतरी हमखास रागावणार. पण त्यात रागापेक्षा प्रेमच जास्त असायचं. प्रगतीच्या वाटेने आलेल्या बदलांनी हक्काने रागावणंही संपलं. रागावणारेही निसर्गनियमांच्या शिड्या धरून चालते झाले. आहेत काही, ते खूप थकलेले, आपली अखेर शोधणारे.\nमंदिराकडे पाहत उभा होतो. मंदिराच्या ओट्यावर माणसांचं हल्लीही थांबणं असतं. गावातील काही जण तेथे बसलेले. त्यातील एकाने विचारले, “काय सर, काय बघतोय मंदिराकडे असं पहिल्यांदा पाहतोस का” मंदिराच्या आजूबाजूने पाहत त्यांना म्हणालो, “नाही, पहिल्यांदा वगैरे पाहत नाही. पण हे मंदिर, हा परिसर कसा नीटनेटका ठेवलाय तुम्ही लोकांनी. मग गावात येतानाचे रस्ते, परिसर असे का कोणालाच काही करावेसे का वाटत नाही, याचा विचार करतोय.” माझ्याकडे पाहत त्यातला एक जण म्हणाला, “सर, तुझं म्हणणं ठीक आहे, पण हे सगळं करेल कोण कोणालाच काही करावेसे का वाटत नाही, याचा विचार करतोय.” माझ्याकडे पाहत त्यातला एक जण म्हणाला, “सर, तुझं म्हणणं ठीक आहे, पण हे सगळं करेल कोण येथे कोणालाही सांगून पाहा, एकच उत्तर मिळेल, तू तुझं पाहा ना येथे कोणालाही सांग���न पाहा, एकच उत्तर मिळेल, तू तुझं पाहा ना आता सांग, अशानं काय होणार आहे. येथे प्रत्येक जण स्वतःला मोठा समजतो. कधीकाळी ठीक होतं, कुणी जुणंजाणतं माणूस बोललं की ऐकून तरी घेत होतो. आता काही कुणाला तशी गरज उरली नाही.” त्याचं म्हणणं ऐकून खंत व्यक्त करीत बोललो, “म्हणजे, असं कसं आता सांग, अशानं काय होणार आहे. येथे प्रत्येक जण स्वतःला मोठा समजतो. कधीकाळी ठीक होतं, कुणी जुणंजाणतं माणूस बोललं की ऐकून तरी घेत होतो. आता काही कुणाला तशी गरज उरली नाही.” त्याचं म्हणणं ऐकून खंत व्यक्त करीत बोललो, “म्हणजे, असं कसं आरोग्याचे प्रश्न काय एकट्याची गरज असते का आरोग्याचे प्रश्न काय एकट्याची गरज असते का गावातील स्वच्छतेचा प्रश्न सार्वजनिक आहे, तो सर्वांनी सोडवायचा.” मी माझं मत मांडलं, पण मत कितीही चांगले असले तरी त्याचा उपयोग नाही, असाच सगळ्यांचा सूर होता.\nअसं का होत असावं या प्रश्नांचा भुंगा काही केल्या पिच्छा सोडायला तयार नव्हता. मला वाटतं अशा का नावाच्या प्रश्नांचं उत्तर आपल्या मानसिकतेत दडलंय. जगण्यातील साधेपणाला तिलांजली दिली जाते, तेव्हा बेगडी जगणंच देखणं वाटायला लागतं. अशा जगण्या-वागण्याला माणसं आपलं म्हणायला लागली आहेत. जगण्याची परिमाणं बदलवून माणसं स्वतःला तसे सेट करून घेत आहेत. आपलं सुख आणि आपण या सीमित वर्तुळाला जीवनाचा परिघ करून वागणं घडत असेल तर त्यास कोण काय करेल या प्रश्नांचा भुंगा काही केल्या पिच्छा सोडायला तयार नव्हता. मला वाटतं अशा का नावाच्या प्रश्नांचं उत्तर आपल्या मानसिकतेत दडलंय. जगण्यातील साधेपणाला तिलांजली दिली जाते, तेव्हा बेगडी जगणंच देखणं वाटायला लागतं. अशा जगण्या-वागण्याला माणसं आपलं म्हणायला लागली आहेत. जगण्याची परिमाणं बदलवून माणसं स्वतःला तसे सेट करून घेत आहेत. आपलं सुख आणि आपण या सीमित वर्तुळाला जीवनाचा परिघ करून वागणं घडत असेल तर त्यास कोण काय करेल सगळ्याच व्यवहाराच्या परिभाषा बदलत आहेत. पैशाला माणसापेक्षा अधिक मोल आले आहे. श्रीमंतीची व्याख्याही बदलून ज्याच्याकडे पैसा अधिक तो लोकप्रिय ठरतो आहे. पूर्वी दारासमोर उभ्या असलेल्या बैलगाड्या आणि बैलजोड्या गावातील आसामी ठरवीत असायच्या. दारासमोरून बैलगाड्या जाऊन ट्रॅक्टर, मोटारसायकली उभ्या राहिल्या. गावात पैसाही बऱ्यापैकी आला. जागतिकीकरणाच्या वाटेने जगण्याच्या दिशा समृद्ध केल्या; पण माणसांची मने मात्र संपन्न होण्याऐवजी संकुचित होत गेली. विज्ञाननिर्मित सुखसाधनं आपणाकडे असावीत, म्हणून अहमहमिका सुरु झाली. आमच्या लहानपणी रेडिओ श्रीमंतीचा निकष असायचा. आज स्मार्टफोन, संगणक, एलइडी टीव्ही वगैरे साधनं असलेली घरं प्रतिष्ठाप्राप्त ठरली आहेत. घरांचा चेहरा सुंदर झाला; पण माणसांचा विरूप होत आहे. आस्था, आपुलकी शब्दांतला ओलावा आटत चालला आहे. पैशाने माणसांचा ताल, तोल आणि तंत्र बदलवलं.\nगावागावात राजकारण शिरलं आणि माणसांच्या जगण्याचे रंग पालटले. पूर्वी जत्रेच्या निमित्ताने गावातून तमाशाचे फड रंगायचे. आता राजकारणाने गटतट उभे करून शहकाटशहाचे खेळ रंगू लागले आहेत. कोणत्यातरी निवडणुकीच्या निमित्ताने मने कलुषित होतात. भावकीत दोन गट-तट तयार होणं आता कोणी मनाला नाही लावून घेत. त्याहीपुढे मजल गाठून एकाच घरात दोन भाऊ, दोन पक्षांचे कार्यकर्ते बनतात आणि एकमेकाला पाण्यात पाहतात. कोणत्यातरी संघटनांच्या, पक्षांच्या पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणे जागोजागी उगवलेल्या पाट्या गावात प्रवेशताना हार्दिक स्वागत करू लागल्या आहेत. कोण्यातरी दादा, भाऊ, आप्पाचा वाढदिवस पोस्टर बनून भिंतीवर नाहीतर झाडाच्या फांदीवर लटकतो आहे. कधीकाळी आपलेपणाच्या संवादाने हितगुज करणारा गावाचा पार पोरका वाटायला लागला आहे. शेतात जाण्याचा कंटाळा केला म्हणून पारावरच बापाच्या हाताचा मार खाणारी पोरं आता गावात राहिली नाहीत. आहेत ती स्मार्टफोनच्या मोहजालात गुंतली आहेत. गावातल्या निवडणुका आखाडे बनल्या. विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकाही आमदार, खासदारांच्या निवडणुकांसारख्या लढवल्या जात आहेत.\nग्रामीण जीवनाची आयडेंटीटी असणारे गुरावासरांनी भरलेले गोठे. त्यांची गजबज कुठल्या कुठे पळाली. गोठ्यात बांधलेल्या बैलजोड्या मालकाची आर्थिक क्षमता प्रदर्शित करायच्या. आज बैलांचीच फारशी गरज उरली नाही, तेथे गोठ्यातील इतर जनावरांना कोण सांभाळतो. गावात एकवेळ दूध मिळणार नाही, पण कोणत्याही ब्रान्डची कोल्ड्रिंक्स सहज मिळतात. रस्त्याने प्रवास करणाऱ्या पांथस्थांसाठी पूर्वी पाणपोया असायच्या. आता परमिटरूम, बियरबार नामक तीर्थस्थळे दाटीवाटीने उभी राहिली आहेत. ओठावर मिसरूडही न फुटलेल्यांची पावलं तिकडे वळत आहेत. पूर्वी गावात मद्यपान करणा��ा कोणी असला की, रस्त्याने लपतछपत घरी येवून गुपचूप पडायचा. व्यसन करणाऱ्यासही मोठ्यांचा धाक वाटायचा. हल्ली बऱ्याच गावात हातभट्टीच्या कौशल्याला बरकत आलेली दिसते. विदेशी पेयाच्या प्रेमात असणाऱ्यांसाठी हाकेच्या अंतरावर सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकांची सोय झाली आहे.\nगावात लाईट येऊन बरेच दिवस उलटले. दिव्यांचा लख्ख प्रकाश रस्त्यावर ओसंडून वाहतो. चिमण्या, कंदील अडगळीत गेले. लोडशेडिंगपासून मुक्तीसाठी इन्व्हर्टर, बॅटऱ्या आल्या. पणत्यांनी कधीच जीव सोडला आहे. दिवाळीच्या उजेडापुरता त्यांचा सहवास उरला. पूर्वी ग्रामपंचायतीचा शिपाई गावातील रस्त्यावरचे खुटकंदील रॉकेल भरून रोज पेटवून जायचा. आता स्ट्रीटलाईटने त्याचीही अवश्यकता उरली नाही. जात्यावर दळण दळण्याचा, नदीवरून घागरी, हंडे भरून पाणी आणण्याचा प्रश्नच लाईटने संपवला. सकाळच्या प्रहरी ऐकू येणाऱ्या जात्यावरच्या ओव्या मुक्या झाल्या. दही घुसळण्याचे आवाज विजेच्या प्रकाशात हरवले. गोठ्यात गायी-म्हशीच नसल्याने दूधदुभते नाही आणि आहे तेथे ते बाजारात जात असल्याने घरातल्या शिंक्यांवर ठेवलेलं दही, दूध, लोणी आता शोधूनही दिसत नाही. असलेच काही शिल्लक ते फ्रीजमध्ये जाऊन कुडकुडत बसलेय. नसेल तेथे कोणत्यातरी डेअरीतून येऊन तेपण गावात मिळायला लागले आहे. दूधदुभते शब्दातला संपन्न आशय संपून तो गरजेपुरते असा झाला आहे.\nशेतीचे आधुनिक तंत्र आणि यंत्र शेतकऱ्याच्या सोबतीला आल्याने शेतातल्या कामांची लगीनघाई संपली आहे. एखाद्याकडे हंगामाच्या दिवसात बैलजोडीची, काम करणाऱ्यांची अडचण असली तर मदतीला जाण्याचे उदारपण उरले नाही. शेतीशी निगडित असणारा एक श्रमजीवी वर्ग कधीकाळी गावातच सुखनैव नांदत होता, त्यांचं जगणं यांत्रिकीकरणाने उजाड होत गेलं. शेतकऱ्याकडे वर्षभराच्या कामाचा मोबदला हक्काने घेणाऱ्या अलुतेदार-बलुतेदारांच्या जगण्याच्या वाटा सैरभैर झाल्या. लोहाराचा भाता वेल्डिंगच्या दुकानांनी विस्थापित केला. कुंभाराचा आवा स्टीलभांड्यांच्या आवाजात आणि फिल्टर पाण्याच्या जाहिरातीत कधीच हरवला. सुतारनेट नेट लावूनही उभं राहण्याच्या परिस्थितीत उरलं नाही. पेरणीच्या दिवसातल्या औजारं तयार करताना तेथे घडणारा संवादही संपला. सोबत आपलेपणही. भांड्यांना कल्हई करणारा, बुडे लावणारा चुकूनही दिसत नाही. सकाळ जागवत येणारा वासुदेव, भविष्य सांगणारे, रोमडी लावणारे, अस्वल, नंदीबैल घेऊन येणारे, माकडवाले, कसरतीचे खेळ करणारे, सुयाबिब्बे विकायला येणाऱ्या बाया यातलं हल्ली कोणी दिसतंच नाही.\nशेतीकामाला यंत्रे आल्याने ना मळणी राहिली, ना उपणणी. खळे तयार करायची गरजच संपली. सगळे कसे वेगात होऊ लागले; पण या वेगानेच माणसांच्या जगण्याचा आवेग संपवला. सणावाराला घडणारे संस्कृतीचे दर्शनही बदललं. त्यातही आधुनिकतेने बेगडी झगमग आली. कळत नकळत सगळ्याच गोष्टींचे सीमोल्लंघन घडत आहे. दसऱ्याला दिल्या जाणाऱ्या आपट्याच्या पानांतला स्नेह संपला. दिवाळीचा प्रकाश विजेच्या दिव्यांनी सजायला लागला आहे. उकिरड्यावरसुद्धा आस्थेने लागणाऱ्या पणत्यांतील आपलेपणाचा स्नेह हरवला. संक्रांतीचा गोडवा कमी झाला. पोळा, होळी, अक्षयतृतीया, नागपंचमी यासारखे सण आपलं ग्रामीण साजाचं अस्तित्व हरवून बसले आहेत. एक सोपस्कार म्हणूनच उरले आहेत. प्रत्येक गावाचं ग्रामदैवत असायचं त्या निमित्ताने भरणाऱ्या जत्रा माणसांच्या आस्थेचा आणि संवेदनशीलतेचा उत्कर्षबिंदू असायचा. मॉलच्या गर्दीत जत्रेतली माणसं हरवली आहेत. बर्गर, पिझ्झाची चव घेणाऱ्या पिढीला जत्रेतल्या गुळाच्या जिलेबीची आणि गोडशेवची चव कशी कळेल. काळाच्या ओघात खाद्यसंस्कृतीही बदलली. मोसमानुसार येणाऱ्या रानभाज्या, खाद्यपदार्थ भूतकाळ झाले आहेत.\nतमाशा, कीर्तन, आख्यान आधुनिक काळात लोककला म्हणून अभ्यासाचे विषय झाले आहेत. ढोलकीच्या आवाजाने बेधुंद होऊन भिरकावले जाणारे फेटे आता कोणी वापरत नाही. टीव्हीच्या रंगीत दुनियेने माणसांची मने आकर्षित केली. मुलांचं सायंकाळी गल्ल्यांमध्ये हुंदडणं टीव्हीवरील कार्टून्सनी थांबवलं. माणसे शेतातून परत आल्यावर ओसरीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करायला विसरली. काहीही रियल नसणाऱ्या टीव्ही सिरियल्समध्ये गुंतली आणि तेथेच हरवली आहेत. आमच्याकाळी सायंकाळी मुलांचा खेळण्याचा धिंगाणा अंधाराच्या संगतीने सुरु असायचा. आई जेवणाला बोलावून थकायची; पण खेळणं काही थांबत नसायचे. माणसे गल्लीत खाटा टाकून गप्पा करीत बसायची. पाऊसझडीच्या दिवसात ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात शेतशिवार, गुरंवासरं, हंगाम असं काही काही बोलत असायची. एखाद्याच्या शेताला फटका बसायचा, अशावेळी कोणीतरी धीर द्यायचे. त्याच्या मनाला उभारी याय���ी. एक आस्था जगायची. बोलण्याने मने हलकी होत जायची. नकळत स्नेह वाढायचा. त्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज नसायची. आज हे सगळं थांबलं आहे. एक उदासपण परिसरावर पसरलेलं आहे. असं किती आणि काय काय आम्ही या बदलांमध्ये हरवलंय कोणास ठावूक.\nआपलेपणाचा ओलावा हल्ली सगळीकडेच वरचेवर कापरासारखा उडत चालला आहे, असे उगीचच वाटायला लागले आहे. आपलेपणाभोवती कोणतीतरी अदृश्य चौकट उभी राहते आहे. या चौकटीने आतले एक आणि बाहेरचे एक अशा दोन जगात विभागणी केलीय. आपलेपणाच्या ओलाव्यातून पाझरणारा माणुसकीचा झरा आटत चालला आहे. चौकटींबाहेरील जग माणसांना सैरभैर करते आहे. आपलं काहीतरी शोधण्यासाठी माणसे वेड्यासारखी धावत आहेत. धावताना हेलपाटत आहेत. धावून धाप लागत आहे, तरी आभासी सुखांमागे मनाचा वारू मुक्त उधळतोय, तोंडाला फेस येईपर्यंत. आपण असे का धावत आहोत आपणास काय हवे या प्रश्नाची उत्तरे शोधण्याची गरजच उरली नसल्यासारखे. अर्थात याला काही अपवाद जरूर आहेत; पण अपवाद म्हणजे काही नियम नसतो. कालाय तस्मै नमः म्हणतात. काळाची गती जाणून प्रगती करतो तो टिकतो बाकी संपतात, हे मान्य. पण काळ अनंत, अगाध असला तरी त्याच्या उदरातून निर्माण होणारा स्नेह, सात्विकता, संस्कार, सौंदर्य हे संस्कृतीचं संचित असतं. संस्कृतीने हाती दिलेलं हे पाथेय सोबत घेऊन जगण्यात प्रकटणारा साधेपणा हीच माणसांची खरी दौलत असते. माणसांच्या जगण्यात बदलांची गती असावी, प्रगतीही असावी; पण शेकडो वर्षाच्या मंथनातून हाती लागलेल्या मूल्यांचं मोल देऊन नाही.\nसर बालपणीचं माझं गाव नजरेसमोर उभं राहिलं.आज गावागावात होणारा हा बदल गावाच्या गावपणाच्या खुणाच मिटवत चाललाय.\nज्यांनी आपला गाव जवळुन बघितला आहे. पारावर गप्पा मारल्या आहेत. जत्रेतली जिलेबी आणि मंदिराच्या प्रांगणात रंगणारी कबड्डी अनुभवली आहे. रात्री अंगणात आजीच्या कुशीत गोष्टी ऐकत झोपतांना ‘चोर खटलं’ अनुभवलंय. त्यांना आपला गाव कसा हरवत गेला ते समजेल कदाचित...\n‘एक गाव एक गणपती’चे गलोगल्ली एक का झालेत ते पण. कदाचित...\n या कदाचितमध्येच आपलं असं काही असेल जे मिळावं; पण ते शोधायचे प्रयत्न आपल्याकडून होतीलच असे नाही, कदाचित.\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nमानव समूहाचा इति��ास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-stock-market-crash-67691", "date_download": "2018-12-15T21:38:47Z", "digest": "sha1:FWAJBRFKZ2TVVUTF4ZU4NXCEZVBVYSYV", "length": 13889, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news Stock market crash शेअर बाजारातील पडझड सुरूच | eSakal", "raw_content": "\nशेअर बाजारातील पडझड सुरूच\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nमुंबई - इन्फोसिसमधील नाट्यमय घडामोडी आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा कायम ठेवल्याने शेअर बाजारातील पडझड सोमवारी (ता.२१) कायम राहिली. दिवसअखेर सेन्सेक्‍स २६६ अंशांच्या घसरणीसह ३१ हजार २५८.८५ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ८३.०५ अंशांची घसरणीसह ९ हजार ७५४ अंशांवर बंद झाला.\nमुंबई - इन्फोसिसमधील नाट्यमय घडामोडी आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा कायम ठेवल्याने शेअर बाजारातील पडझड सोमवारी (ता.२१) कायम राहिली. दिवसअखेर सेन्सेक्‍स २६६ अंशांच्या घसरणीसह ३१ हजार २५८.८५ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ८३.०५ अंशांची घसरणीसह ९ हजार ७५४ अंशांवर बंद झाला.\nसमभागांच्या पुनर्खरेदीला सुरवात करणाऱ्या इन्फोसिसला शेअरमधील घसरण मात्र थांबवता आली नाही. सीईओ विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर इन्फोसिसच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. आज कंपनीच्या शेअरमध्ये ५.४० टक्‍क्‍याची घट झाली. तो ४९.६० रुपयांच्या घसरणीसह ८७३.५० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. बांधकाम, ऊर्जा निर्मिती, पायाभूत सेवा, व��त्त सेवा पुरवठादार आणि बॅंका, दळणवळण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली.\nराष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. बुडीत कर्जांमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणी सापडलेल्या सार्वजनिक बॅंकांच्या शेअर्सची विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले. निफ्टी पीएसयू बॅंकेक्‍स, फार्मा, मेटल आणि आयटी निर्देशांकांत घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी मंचावर इन्फोसिस, आयटीसी, अंबुजा सिमेंट, एचयूएल, भारत पेट्रोलियम,टाटा स्टील, एसबीआय, रिलायन्स, पॉवर ग्रीड, अरबिंदो फार्मा, टाटा मोटर्स आदी शेअर्समध्ये घसरण झाली. ॲक्‍सिस बॅंक, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअर वधारले.\nदोनशे कंपन्यांची नोंदणी रद्द होणार\nबाँबे स्टॉक एक्‍सेंज (बीएसई) या आठवड्यात दोनशे कंपन्यांची शेअर बाजारातील नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. याचसोबत या कंपन्यांच्या प्रवर्तकांवरही १० वर्षांसाठीची ट्रेडिंग बंदी घालण्यात येणार आहे. या सर्व कंपन्यांना शेअर बाजाराच्या यादीतून वगळण्यात येणार आहे.\nलोकप्रियतेत ‘इंडेक्‍स फंड’ मागे\nप्रख्यात गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी त्यांच्या ट्रस्टींना सांगितले आहे, की त्यांच्या मृत्यूनंतर जी रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी ठेवली आहे,...\nमुंबई - जागतिक बाजारातील तेजी आणि वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता. २९) शेअर बाजारात तेजीची लाट आली...\nमुंबई: जी 20 आणि ओपेक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत व्यवहार करत आहे. मागील दोन सत्रात...\nसेन्सेक्स 79 अंशांच्या घसरणीसह 35,158 पातळीवर बंद\nमुंबई: कच्च्या तेलाचे घसरते दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयांमुळे जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरण झाली....\nसेन्सेक्समध्ये 100 अंशांची घसरण\nमुंबई: जागतिक बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेतामुळे देशांतर्गत बाजार सावरले आहेत. सध्या (1 वाजून 48 मिनिटे ) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...\nमुहूर्त ट्रेडिंग; सेन्सेक्सची 300 अंशांची झेप\nमुंबई: लक्ष्मीपुजनानिमित्त मुहूर्ताच्या ट्रेडिंगवर शेअर बाजारात उत्साह बघायला ��िळतो आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 300 अंशांची झेप घेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/home-kolhapur-district-police-15140", "date_download": "2018-12-15T21:56:13Z", "digest": "sha1:AYHMDY3ZSRWESHJNVMJC6N4S74AUAGIQ", "length": 18489, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "home for kolhapur district police जिल्ह्यातील पोलिसांसाठी 1400 निवासस्थाने | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यातील पोलिसांसाठी 1400 निवासस्थाने\nगुरुवार, 3 नोव्हेंबर 2016\nकोल्हापूर - पोलिसांच्या निवासस्थानांची अवस्था सुधारण्यासाठी राज्यात नवीन 29 हजार निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात 1400 निवासस्थानाचा समावेश आहे. निवासस्थाने पूर्ण होईपर्यंत शौचालये, सांडपाणी, पाणी, रंगरंगोटी अशा सुविधा त्वरित उपलब्ध करून दिल्या जातील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर केले.\nकोल्हापूर - पोलिसांच्या निवासस्थानांची अवस्था सुधारण्यासाठी राज्यात नवीन 29 हजार निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात 1400 निवासस्थानाचा समावेश आहे. निवासस्थाने पूर्ण होईपर्यंत शौचालये, सांडपाणी, पाणी, रंगरंगोटी अशा सुविधा त्वरित उपलब्ध करून दिल्या जातील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर केले.\nपोलिसांना ही दिवाळी भेट नव्हे, तर तो त्यांचा हक्क आहे. यापूर्वीच त्याची दखल पूर्वीच्या सरकारने घ्यायला हवी होती, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. पोलिस मुख्यालयातील निवासस्थानांची पाहणी केल्यानंतर कोल्हापूर पोलिस दलाने घेतलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते.\nश्री. पाटील म्हणाले, \"\"पोलिसांच्या निवासस्थानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात नुकताच आढावा घेतला. प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यातील पोलिस वसाहतीमध्ये जाऊन त्यांची स्थिती मांडावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार आज मी त्याचा आढावा घेतला. सध्या मुख्यालयात 718 घरे असून त्यामध्ये शाहूकालीन 518 व 1986 मध्ये बांधण्यात आलेल्या 200 घरांचा समावेश आहे. लक्ष्मीपुरी पोलिस लाईनमध्ये 60, रिसाला पोलिस लाईन 84 अशी 913 निवासस्थाने आहेत. राज्य पोलिस गृहनिर्माण कल्याण महामंडळातर्फे 1139 निवासस्थानांना मंजुरी प्राप्त आहे. पहिल्या टप्प्यात जुना बुधवार, पोलिस लाईन येथे 200 निवासस्थाने बांधण्यात येतील. जुनी निवासस्थाने पाडून तेथे नवीन बहुमजली इमारती बांधण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. इचलकरंजी कलानगर येथील पोलिस खात्याच्या रिकाम्या जोगवर 242 निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. रंगरंगोटी, स्वच्छतागृहे, पाणी, सांडपाणी आदी डागडुजीसाठी पाच कोटींचा निधी तत्काळ मंजूर करण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांत पोलिस कर्मचाऱ्यांना हॉल, किचन, बेडरूमसह स्वच्छतागृह असलेली अद्ययावत घरे उपलब्ध होतील.''\nपोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, \"\"पोलिसांकडून जनतेच्या आणि प्रशासनाच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पोलिसांना आता 180 चौरस फुटांची निवासस्थाने आता 430 चौरस फुटांची होणार आहेत.'' पोलिसांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत आनंददायी आहे. याप्रसंगी पोलिस कर्मचाऱ्यांना पालकमंत्री पाटील यांनी दिवाळी भेट दिली. या वेळी नगरसेविका स्वाती यवलुजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, उपअधीक्षक बी. एम. आंगले, सहायक अभियंता डी. आर. भोसले, शहर पोलिस उपअधीक्षक प्रदीप देशपांडे आदी उपस्थित होते. गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.\nपोलिसांसाठी राज्यात 29,000 घरे\nकोल्हापूर जिल्हात 1,400 घरे\n29 कोटींचा निधी मंजूर\nडागडुजीसाठी 5 कोटींचा निधी\nपालकमंत्र्यांनी केली पोलिस वसाहतीची पाहणी\nपालकमंत्र्यांनी आज पोलिस वसाहतीची पाहणी केली. घरात जागा नाही म्हणून गृहोपयोगी वस्तूचे साहित्य सोप्यातच कसेबसे ठेवले आहे. अवघ्या दोनच खोल्यांत जेमतेम चार-पाच व्यक्तींचे कुटुंब दिवाळी सणात अडीअडचणीत कसाबसा आनंद साजरा करते हे पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील अवाक्‌ झाले. पालकमंत्री पोलिस वसाहतीला भेट देण्यासाठी येणार हे समजल्यावर पोलिस दलातील कुटुंबाच्या आ��ंदाला पारावार उरला नव्हता. प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या स्वागतासाठी दारात रांगोळी घातली होती. प्रत्येक जण त्यांची दारात उभे राहून वाट पाहत होता. सकाळी दहाच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील वसाहतीमध्ये पालकमंत्री पाटील यांचे आगमन झाले. पोलिस बॅंडने त्यांचे स्वागत केले. विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील यांनी त्यांच्या समोर आराखडा मांडला. पोलिस कुटुंबाच्या समस्या पालकमंत्री पाटील यांनी जाणून घेतल्या. तेथील साडंपाणी, शौचालयाची अवस्था, रंगरंगोटीचा अभाव, गळके छप्पर, घरावर लावलेले मेणकागदाची दखल घेऊन त्यांची दुखणी समजून घेतली.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब कर��\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/tips-information-in-marathi/sunita-williams/", "date_download": "2018-12-15T21:52:56Z", "digest": "sha1:43L4SN26LTVRZD3YCFWC3KEVR7XLSNIG", "length": 13347, "nlines": 54, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Sunita Williams Information in Marathi, Biography & Essay - Marathi.TV", "raw_content": "\nभारतातील अनेक महिलांनी पुराण काळापासून आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली आहे. काही महिला तर अश्या आहेत ज्यांनी भारताबाहेर सुद्धा नाव कमावले आहे. ज्यांना पाहून अभिमानाने उर भरून यावा अश्या काही महिलांपैकी एक म्हणजे सुनिता विल्यम्स. भारताची रहिवाशी नसली तरी भारताशी नाळ जोडलेल्या सुनिता विल्यम्स चा सर्व भारतीयांना अभिमान आहे.\nओहिओ मधील युकील्ड या शहरात सुनिता विल्यम्सचा जन्म झाला. तिचे वडील दीपक पांड्या भारतीय वंशाचे पण अमेरिकन नागरिकत्व असलेले न्यूरोसर्जन आहेत तर आई उर्सुलीन बोनी पांड्या ह्या स्लोव्हिन – अमेरिकन आहेत. या दाम्पत्याला तीन मुले आहेत, मोठा मुलगा जय, दुसरी मुलगी डीना अॅना आणि सर्वात धाकटी सुनिता.\nसुनीताचे शिक्षण मॅसाच्युसेट्स मधील नीडहॅम येथील नीडहॅम हायस्कूल येथे झाले. १९८३ मध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी युनायटेड स्टेट्स नेवल अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. १९८७ साली विज्ञान या विषयात त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स ची पदवी मिळवली. नंतर १९९५ साली फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून त्यांनी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या विषयात मास्टर ऑफ सायन्स ची पदवी मिळवली.\nमे १९८७ मध्ये, सुनिता युनायटेड स्टेट्स नेव्ही मध्ये भरती झाल्या. नेवल कोस्टल सिस्टीम कमांड येथे त्यांची सहा महिन्यासाठी नियुक्ती झाली व त्यानंतर त्यांना बेसिक डायविंग ऑफिसर म्हणून नेमण्यात आले. जुलै १९८९ मध्ये त्यांना नेवल एवीएटर म्हणून नेवल एअर ट्रेनिंग कमांड येथे पाठविण्यात आले. इथे त्यांना सी नाईट चे ट्रेनिंग देण्यात आले आणि ऑपरेशन डेझर्ट शिल्ड आणि ऑपरेशन प्रोव्हाईड कम्फर्ट साठी त्यांना पाठविण्यात आले. सप्टेंबर १९९२ मध्ये, हरिकेन अँड्र्यू रिलीफ ऑपरेशन साठी पाठविण्यात आलेल्या एच-४६ तुकडीची त्या ऑफिसर इन चार्ज होत्या. १९९३ मध्ये त्यांनी युनायटेड स्टेट्स नेवल पायलेट स्कूल मध्ये प्रशिक्षण घेतले. १९९५ साली त्या नेवल टेस्ट पायलेट स्कूल मध्ये प्रशिक्षक आणि सुरक्षा अधिकारी म्हणून नेमल्या गेल्या.\n१९९८ साली नासाच्या अंतराळवीर कार्यक्रमात निवड झाली. त्यांचे उमेदवारीचे प्रशिक्षण जॉन्सन स्पेस सेंटर येथे झाले. एक्सपेडिशन १४ क्रूमध्ये सामील होण्यासाठी सुनिता यांना ९ डिसेंबर, २००६ रोजी स्पेस शटल डिस्कव्हरी मधून एसटीएस – ११६ सह इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे पाठविण्यात आले. सुनितांनी आवकाशात जाताना स्वतः सोबत भगवत गीता, गणपतीची छोटीसी मूर्ती आणि काही सामोसे नेले होते.\nशटल डिस्कव्हरीवर गेल्यानंतर त्यांनी आपले केस ‘लोक्स ऑफ लव’ या संस्थेला देण्याचे ठरविले. अंतराळात त्यांचे केस कापून त्यांनी ते एसटीएस – ११६ च्या क्र्यू सोबत पृथ्वीवर पाठविले. एसटीएस – ११६ च्या मिशनच्या आठव्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा शटल बाहेर अंतराळात काम केले. ३१ जानेवारी, ४ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारीला त्यांनी तीन स्पेसवॉक केले. नऊ दिवसात त्या एकूण सहा तास चाळीस मिनिटे अवकाशात राहिल्या आणि चार स्पेसवॉक मध्ये एकूण २९ तास १७ मिनिटे बाहेर राहिलेल्या त्या एकमेव महिला होत्या आणि त्यांनी एक विक्रम रचला होता. २००७ मध्ये पेगी व्हिटसन यांनी त्यांचा विक्रम मोडला.\nएप्रिल २००७ मध्ये त्या अंतराळात सर्वात पहिले मॅरेथॉन धावल्या. त्यांनी ४ तास २४ मिनिटांत बॉस्टन मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांची सहयोगी कॅरन आणि बहिण डीना यावेळीस पृथ्वीवर मॅरेथॉन धावत होत्या, ज्याची माहिती मिशन कंट्रोल द्वारे सुनिता यांना मिळत होती. २००८ मध्ये त्यांनी पृथ्वीवर बॉस्टन मॅरेथॉन भाग घेतला.\nएप्रिल २००७ मध्ये नासाने त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका स्त्रीने प्रदीर्घ काळ अवकाशात राहण्याचा विक्रम केला आहे. सुनिता यांनी मिशन स्पेशलीस्ट म्हणून काम केले आणि जून २००७ मध्ये एसटीएस – ११७ चे मिशन संपल्यावर पुन्हा पृथ्वीवर आल्या. तब्बल १९२ दिवस आवकाशात राहण्याचा विक्रम केल्यानंतर सुनिता घरी परतल्या.\n१५ जुलै, २०१२ रोजी, एक्स्पेडिशन ३२ / ३३ चा भाग म्हणून त्यांना पुन्हा अंतराळात पाठविण्यात आले. चार महिन्यांच्या मुक्कामासाठी त्या आयएसएस मध्ये दाखल झाल्या आणि एक्स्पेडिशन ३२ च्या क्र्यूचे सदस्य म्हणून त्यांनी ��ामाला सुरवात केली. आयएसएस एक्स्पेडिशन ३३ वर त्यांनी कमांडर ऑफ आयएसएस म्हणून कामगिरी सांभाळली. १५ ऑगस्ट, २०१२ ला भारताच्या ६६व्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी सर्वात पहिले अवकाशात भारताचा झेंडा फडकविला होता. १७ सप्टेंबर, २०१२मध्ये त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कमांडर झाल्या आणि हे पद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. सप्टेंबर २०१२मध्ये त्यांनी सर्वात पहिले अंतराळात ट्रायथलॉन पूर्ण केली. वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्याने त्यांनी १ तास ४८ मिनिटात अर्धा मैल पोहणे, १८ मैल सायकल चालविणे आणि ४ मैल धावणे एवढ्या शर्यती पूर्ण केल्या. १९ नोव्हेंबर, २०१२मध्ये त्या पृथ्वीवर परत आल्या.\nमार्च २०१६ पर्यंत त्यांनी एकूण ५० तास ४० मिनिटांचा स्पेसवॉक पूर्ण करून त्या स्पेसवॉकरच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण ३२१ दिवस, १७ तास आणि १५ मिनिटे एवढा वेळ आवकाशात घालविला आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला आहे. त्यांनी आता पर्यंत ३० वेगवेळ्या अंतराळयानातून २७७० यात्रा केल्या आहेत. भारताच्या आधुनिक स्त्रीयांसाठी या खूप चांगला आदर्श आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/aboutus", "date_download": "2018-12-15T21:07:01Z", "digest": "sha1:OXOYCFASCKGXSEHEMQB4UVYGCBSNLEBZ", "length": 31049, "nlines": 172, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nभुमिका – मित्र हो,\nआपले हे संकेतस्थळ निर्माण व विकसीत करण्यामागची भुमिका विस्तारीत संक्षेपाने () सांगणे आवश्यक आहे. कारण इतर कोणतेही संकेतस्थळ व आपले हे संकेतस्थळ यात एक महत्वाचा व मुलभूत फरक आहे. इतर कोणतेही संकेतस्थळ एखादी व्यक्तील/समुह निर्माण व विकसीत करतो आणि इतर सर्व व्यक्तीय त्या संकेतस्थळाला भेट देतात; फार तर Feedback देतात. एवढाच त्यांचा त्या त्या संकेतस्थळाशी संबंध असतो. परंतू, आपल्या या संकेतस्थतळाची सुरुवात जरी येथून झालेली असली तरी सुद्धा संकेतस्थळाची सुरुवात/वापर सुरु झाल्यानंतर ते कोणा एकाची निर्मीती न राहता आपल्या प्रत्येकाची निर्मीती ठरणार आहे, कारण या संकेतस्थळाला आपल्यातील\nप्रत्येकजण Contribute करणार आहे, हे संकेतस्थळ अद्यावत राहील यासाठी प्रयत्न‍ करणार आहे, थोडक्यात हे \"आपणां सर्वांसाठी आपण सर्वांनी” तयार केलेले संकेतस्थळल असणार आहे व ते याच सुत्राने /याच मार्गावर वाटचाल करणार आहे.\nहे संकेतस्थळ आपणां सर्वांचे असल्याने इतर संकेतस्थळा प्रमाणे अतिशय मर्यादित स्वरुपात Moderator/Administrator न ठेवता व्यापक प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात Moderator ठेवून संकेत स्थळ सतत Update ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे. सुरुवातीला आपल्या दुस-या ग्रुपवर (revenueofficers@yahoogroups.com) कार्यरत असणारे Members हे Moderator असतील तसेच प्रत्येक विभागाचे महसूल उपायुक्त हे Administrator/Moderator असतील नंतर कालांतराने स्वेच्छेने जिल्हानिहाय Moderator हे संकेतस्थळ अद्यावत ठेवण्यासाठी योगदान देतील. आपल्या पैकी कोणालाही सर्वांच्या उपयोगाचे किंवा आवश्यक असलेले कोणतेही साहित्य या संकेतस्थळावर Add व Update करु वाटले तर ते आपणाला Moderator मार्फत टाकता येईल किंवा Revenue Forum व Feed back च्या माध्यमातून कोणत्याही Member ला ते direct सुद्धा टाकता येईल. इतक्या विकेंद्रीकृत पद्धतीने आपले संकेतस्थळ सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे. संकेतस्थळाच्या मूळ स्वरुपात बदल होवून वर्गीकरणात अडचण निर्माण होवू नये एवढ्या मर्यादीत स्वरुपात व केवळ तांत्रिक बाबतीत काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्या्त येईल. त्यातही काही बदल आवश्यक वाटल्यास आपण चर्चा करुन आवश्यकतेप्रमाणे तो बदल पण करता येईल.\nज्या सोप्या पद्धतीने आपण Feed back वर Status Update करतो तितक्या‍च सोप्या पद्धतीने आपण या संकेतस्थळावर आपल्याशी निगडीत विषय Update करणार आहोत. या संकेतस्थळावर आपणाला आवडणा-या, मनाला खटकणा-या, मनाला आनंद देणा-या, नोंद घ्यावी वाटणा-या, इतर सदस्यांनी वाचाव्या/पाहाव्या वाटणा-या, आपल्याशी निगडीत, आपल्या कुटुंबांशी निगडीत, आपल्या पाल्याशी निगडीत कोणत्याही लहान-मोठ्या घटना इथे Share करता येणार आहेत व आपण त्या Share करणार आहोत. कारण एका कुटुंबात असूनही आपणाला एकमेकांविषयी फार कमी माहिती आहे. आज आपण आपल्या कुटुंबाची व्याप्ती फार फार तर आपल्या जिल्ह्याच्या मर्यादेत ठेवली आहे, ती वाढवून आपणाला आपले कुटुंब राज्यस्तरीय कुटुंब या विस्तृत व महाकाय कुटुंबात बदलायचे आहे. त्यामुळे पद, जिल्हा, विभाग हे कोणतेही बंधन न पाळता आपणाला येथे Share करायचे आहे.\nसंकेतस्थळ निर्मीती मागची भुमिका सांगीतल्यानंतर संकेतस्थतळा विषयी, त्यातील प्रत्येक Tab, Heading, Sub-heading विषयी माहिती सांगणे आवश्यक आहे. संकेतस्थळाचे Home Page संकेतस्थळा विषयी सविस्तर माहिती देतेच तथापी, आपणाला प्रत्येक Heading, Sub-heading चे Content विषयी माहिती असणे आवश्यक आहे कारण त्यामुळे आपणाला आपल्या माहितीचे सुयोग्य व वर्गीकृत पद्धतीने नियोजन व Sharing करता येईल. त्यामुळे प्रत्येक Tab, Heading, Sub-heading याची माहिती संक्षेपाने खालील प्रमाणे सांगता येईल\n1.\tगृह/होम – संकेतस्थळाचे प्रथम पेज.\n2.\tआमच्या विषयी – यात आपली संघटना, नियामक सदस्य इ. विषयीची माहिती आहे.\n3.\tआपल्यासाठी - हे नावाप्रमाणेच आपल्यासाठी महत्वाचे सदर आहे कारण आपणाशी संबंधीत, आपल्याला माहिती असणे आवश्यक असलेल्या पण दुर्दैवाने फारच थोडी माहिती आपणाकडे उपलब्ध असणा-या बाबी येथे ठेवण्या्त आलेल्या आहेत. सद्यःस्थितीत उपलब्ध माहिती येथे ठेवण्यात आली आहे, ती काही कालावधीत आपण अद्यावत करुयात. येथे ज्येष्ठता सुची, सेवा नियम, विभागीय परिक्षा, पदोन्नती, बदल्या व इतर महत्वाच्या आस्थापना विषयक बाबी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.\n4.\tसंपर्क विवरण – हे अतिशय महत्वाचे व संकलित करण्यासाठी अतिशय त्रास झालेले संकलन आहे. यात आपणा सर्व सदस्यांचे संपर्क विवरण संकलीत करण्या‍त आले आहेत. यासाठी सेवा सुची Civil list चा आधार घेण्यात आलेला आहे. ब-याच जणांनी कार्यालयीन mail ID व mobile no. दिलेले असल्याने अद्याप हि माहिती सदोष आहे. तथापी, कोणत्याही उपलब्धा data पेक्षा जास्त‍ data आपल्या कडे उपलब्धत आहे. या संपर्क विवरणात व्यक्तीगत, कार्यालयीन व अवर्गीकृत अशा पद्धतीने माहिती वर्गीकृत करण्यात आली आहे. यातील व्यक्तिगत माहिती हि कायमची राहणार असल्याने सर्वांच्या सहकार्याने येथिल माहिती अचूक व अद्यावत करण्यासाठी आपणाला प्रयत्न करावा लागणार आहे. पुढील एक वर्षात या माहितीत ब-यापैकी सुधारणा व अचूकता येईल. तसेच प्रत्येक वर्षी बदल्या /पदोन्नती प्रमाणे हे संकलन अद्यावत व अचूक ठेवण्याचे काम आपणाला करावे लागणार आहे.\tमहत्वाचेः- आपल्या या संकेतस्थळा साठी Member होण्यासाठी mail ID हा Username असून Mobile no. हा Password म्हणून वापरायचा असल्या‍ने तो अचूक असणे आवश्यक आहे (अर्थात Password नंतर बदलता येईल). यासाठी सर्वांना विनंती आहे स्वतःचे व मित्रांचे, सहका-यांचे mail ID व mobile no. अचूक पाठवावेत.\nव्यक्तीगत संपर्क विवरणातील कोणत्याही नावाला Click केल्या्नंतर त्या सदस्यांशी संबं‍धीत details आपणाला मिळतील. त्यात बहुतेक सदस्यांचा फोटो नसल्याने तो ��ाकता आला नाही. तरी विनंती की, आपल्या जिल्ह्यातील फोटो संकलित करुन नावांसह, mail ID व mobile no. सह mail करावेत.\nआपल्यातील बहुतेक सदस्यांनी आपल्या क्षेत्रात विवि‍ध प्रयोग केलेले असतात किंवा आपल्याय वैयक्तिक आयुष्यात आपण, काही वेगळे , विशेष केलेले असते पण त्याविषयी इतरांना माहिती नसते. यासाठी संपर्क विवरणात “विशेष” म्हणून एक सदर ठेवण्यात आले आहे. आपणाला येथे काही विशेष माहिती टाकावी वाटली तर ती आपण पाठवावी म्हणजे ती येथे आपल्या मित्रांसाठी उपलब्ध राहील.\n5.\tमहसूल व्यासपीठ – या संकेतस्थळावरील सर्वाधिक वापरात येणारे हे सदर आहे. दैनंदिन कामकाज, नविन शासन निर्णय/परिपत्रके, विविध अडचणी, आवश्येक मार्गदर्शन, काही मुद्दावर चर्चा इ. बाबींसाठी आपल्या– विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी हे व्यासपीठ आहे. सद्यःस्थितीत आपण आपल्या revenueofficers@yahoogroups.com वर अशा स्वरुपाची चर्चा करतो, या चर्चेचा अडचणीत असलेल्यांना फार उपयोग होतो. तथापी, हि चर्चा mail स्वरुपातील असल्याने Back reference म्हणून एकत्रितपणे वापरणे फार कठीण जाते. या ठिकाणी विषयवार माहिती एकत्रित राहणार असल्यासने भविष्या‍त पुन्हा कधीही या माहितीचा वापर करणे शक्य होईल. तसेच, या संकेतस्थळाच्या कोणत्याही भागात काही Addition/Updation करणे आवश्यक वाटले तर तो सदस्यं येथून ती Attachment पाठवू शकतो, ती नंतर आवश्यक त्या ठिकाणी Paste करण्यात येईल.\n6.\tज्ञान केंद्र – महसूल कर्मचा-यांसाठी व अधिका-यांसाठी नेहमीच आवश्यक असणारी माहिती, संकलने, कायदे, नियम, शासन निर्णय, परिपत्रके, न्या‍यालयीन निर्णय, महत्वाचे लेख, अहवाल, सादरीकरणे इ. सर्व एकत्रित परंतू आपल्याला आवश्यक स्वरुपात वर्गीकरण करून ठेवण्यात आली आहेत. हे काम एकट्याला करणे अतिशय कठिण व व्यापक होते. ( साधारणता १२००० पेक्षा जास्त GR व इतर संचिका मधून निवड व वर्गीकरण करण्याचे काम खरोखरच व पूर्णांशाने एकट्याला करावे लागले ) त्यामुळे हे वर्गीकरण परिपुर्ण झाले असण्या्ची व अचूक असण्याची शक्यता कमी आहे. काही कालावधीत आपण सर्व त्यात edition व modification करणार असल्याने त्या नंतरच हा data अचूक होईल.\n7.\tजन पीठ – प्रश्न जनतेचे – आपला महसूल विभाग पारदर्शकते बरोबरच शासनाचा उत्तरदायी विभाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जनतेचा आपल्या प्रती विश्वास असतो. या विश्वासातूनच जनतेच्या काही समस्या असतील तर ते mail ने आपणाला विचारतील आणि आपणांपैकी कोणीही त्यांना उत्तर देईल. सदस्य नसलेल्या व्यक्तीसाठी या संकेतस्थळाची इतर माहिती उपलब्ध राहणार नाही ते केवळ Home व जन पीठ या दोनच Tab वरील माहिती पर्यंत पोहोचू शकतील. या माध्यमातून आपण जनतेच्याच समस्या सोडवू शकलोत तर जनतेला विश्वासार्ह सुविधे बरोबरच आपल्या मार्गदर्शनाचा आपल्या सदस्यां नाही उपयोग होणार आहे.\n8.\tअधिका-यांचे उपक्रम – आपल्या विभागातील अनेक अधिका-यांनी नविन योजना, नव कल्पना, विविध उपक्रम आपल्या जिल्ह्यात राबविले आहेत. त्यांची पुर्ण माहिती उपलब्ध होत नाही तसेच खुप उपक्रमांना प्रसिद्धी मिळत नसल्या्ने ते सुद्धा कोणलाही माहित होत नाहीत. यासाठी हे सदर ठेवण्यात आलेले आहे. उपलब्ध माहिती आधारे सध्या यात माहिती ठेवण्यात आलेली आहे. आपण आपल्या जिल्ह्यातील माहिती Share केल्यास त्याचा उपयोग राज्यभरातील आपल्या सर्व सहका-यांना होईल.\n9.\tविविध Weblinks & Blogs – वर्गीकरण केलेल्या स्वरुपात या ठिकाणी ह्या Links ठेवलेल्या आहेत.\n10.\tE-Governance व तंत्रज्ञान – या सदरात E-Governance विषयीची व तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनविन Softwares तसेच विविध Applications या विषयीची माहिती येथे ठेवण्यात आली आहे.\n11.\tकला व साहित्य - या सदरात, आपले अधिकारी, त्यांचे कुटुंबीय यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असते. व्यंगचित्रे, छायाचित्रे, लेख, पुस्तके अशा विविध स्वरुपात आपले प्राविण्य अनेकांनी दाखवलेले असते, त्या‍ची माहिती सर्वांना करुन देण्यासाठी या सदराचा वापर करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर आपणाला वाचनात काही लेख, कविता किंवा इतर काही आवडले तर ते पण इतरांना share करावयाचे आहे,मग ते आपले स्वताचे नसले तरी चालेल.\n12.\tफॅमिली कॉर्नर – आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी संबंधीत उपयुक्त माहिती येथे ठेवण्यात येणार आहे.\n13.\tजेष्ठांचे बोल – आज सदस्य असणारे अधिकारी सेवानिवृत्त झाल्या‍नंतर सुद्धा या संकेतस्थळापासून निवृत्त होणार नाहीत तर ते आपल्याला सतत मार्गदर्शन करीत राहणार आहेत. तसेच सदस्य नसलेले अधिकारी सुद्धा या सदरा मार्फत आपणाला मार्गदर्शन करतील.\n14.\tमुक्त छंद/मुक्त विचार – आवडलेले काहीही येथे टाकता येईल व येथे पाहता येईल – विषयाचे काहीही बंधन न ठेवता.\nयाशिवाय आपणाशी संबंधित खालील सदरे ठेवण्यात आली आहेत-\n19.\tकाही निवडक काही सुखद\n22.\tसुचना व अभिप्राय\nआभाराचे दोन शब्द –\nहे सं��ेतस्थळ निर्मीतीसाठी माझ्यावर जबाबदारी टाकणारे श्री. अविनाश ढाकणे, अध्यक्ष महसूल अधिकारी संघटना व श्री. सुरज मांढरे, विशेष कार्य अधिकारी, (मा. अपर मुख्य सचिव (महसूल)) यांचे मी आभार मानतो. तसेच, हे काम करीत असताना मला अथक सहकार्य करणारे श्री. शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, लातूर यांचा या संकेतस्थळ निर्मीतीतील सहयोग अतिशय मोलाचा आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, (खाजगी सचिव, मा. आरोग्य मंत्री) व श्री. के. आर. परदेशी, उपजिल्हा धिकारी आणि सर्व महसूल विभागाचे उपायुक्त व तेथील अधिकारी यांनी माहिती संकलनात जी मदत केली त्यामुळे संकेतस्थळ परिपुर्णतेच्या जवळ जाऊ शकते, त्या.बद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच माझे कर्मचारी मित्र श्री. पेंढारकर, वडगणे, जाजनूरकर, देशमुख व syscom चे श्री. दिपक जाधव, विनोद माळी, पत्रिके यांचे त्यांच्या अथक सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/nashik-bjp-internal-disputes-1663086/", "date_download": "2018-12-15T20:57:21Z", "digest": "sha1:D4FRDIDHWYVRUK3GQG4U73QEWNQE2GTR", "length": 14198, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nashik bjp internal disputes | भाजपमधील संघर्षांला हिंसक वळण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्���ृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nभाजपमधील संघर्षांला हिंसक वळण\nभाजपमधील संघर्षांला हिंसक वळण\nसंशयित खोडे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.\n( संग्रहीत छायाचित्र )\nवाहनांची तोडफोडप्रकरणी नगरसेविकेच्या पतीला अटक\nइंदिरानगर परिसरात भाजपचे प्रभाग क्रमांक ३०चे नगरसेवक सतीश सोनवणे, नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याच्या प्रकरणात त्याच प्रभागातील भाजप नगरसेविका सुप्रिया खोडे यांचे पती सुनील खोडे यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधील अंतर्गत गटबाजीने हिंसक वळण घेतल्याचे दिसून येत आहे. संशयित खोडे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.\nइंदिरानगर परिसरातील प्रभाग क्र. ३० मध्ये श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी आणि सतीश सोनवणे हे चारही नगरसेवक भाजपचे आहेत. ५ एप्रिल रोजी डॉ. कुलकर्णी तसेच सोनवणे यांच्या वाहनांच्या काचा समाजकंटकाने फोडल्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nपोलिसांनी तेथील सीसीटीव्हींची तपासणी केली असता दोन्ही घटनांमध्ये दुचाकी वाहने आणि तरुण एकच असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित ओमकार मैंद (२३, रा. पांडवनगरी) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. या घटनेचा मुख्य सूत्रधार प्रीतम ऊर्फ डॅनी गोडसे असल्याची माहिती मिळाल्यावर त्याचा शोध सुरू झाला. प्रीतम पोलिसांच्या ताब्यात आल्यावर त्याची कसून चौकशी केली असता नगरसेविका सुप्रिया खोडे यांचे पती सुनील खोडे यांच्या सांगण्यावरून वाहनांची तोडफोड केली असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी खोडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता ते बाहेरगावी असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी सकाळी स्वत:हून ते इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर झाले. वडाळा गावात झालेल्या घरकुल योजनेत नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. कुलकर्णी यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. घरकुल वाटप योजनेतही याची पुनरावृत्ती झाल्याने याचा राग मनात धरत वाहने तोडफोडीचे कृत्य केल्याची कबुली खोडे यांनी दिली. पोलिसांनी त्यांना अटक करून जामिनावर मुक्तता केली. याप्रकरणी डॉ. कुलकर्णी आणि सोनवणे यांनी खोडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी तसेच पक्षांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.\nमहापालिकेतील सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. दीपाली कुलकर्णी आणि सतीश सोनवणे यांची ओळख आहे. प्रभागातील स्वच्छता, पाणी प्रश्न, नागरिकांचे मनोरंजन, बचत गटातील महिलांना बाजारपेठ अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर डॉ. कुलकर्णी आणि सोनवणे ठोस भूमिका घेत वेळप्रसंगी पदरमोड करत उपक्रम हाती घेतात. यामध्ये पक्षातील पदाधिकारी किंवा अन्य नगरसेवकांना सोबत न घेता त्यांचे ‘एकला चालो रे’च्या भूमिकेतून काम सुरू असते. आपले प्रश्न सुटत असल्याने प्रभागातील नागरिकही वेळोवेळी त्यांच्याकडे धाव घेतात, परंतु त्यांची एकला चालो रेची भूमिका त्यांना नडली. वाहनांच्या तोडफोडीनंतर भाजपचा एकही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी दोघांची भेट घेतली नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.envicool.net/mr/", "date_download": "2018-12-15T22:12:39Z", "digest": "sha1:7QJMZJLGQ5BBYQZMVJGNLYQLDBB3JNZY", "length": 4418, "nlines": 165, "source_domain": "www.envicool.net", "title": "पंक्ती थंड, प्रिसिजन एअर कंडिशनर, मोफत शीतलन, ऊर्जा बचत थंड - Envicool", "raw_content": "\nआमच्या activax evergy वाचवतो\nशेंझेन Envicool तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड, 2005 मध्ये स्थापना केली, संशोधन आणि विकास (आर अँड डी), उत्पादन, पर्यावरण नियंत्रण उपकरणे विक्री specializes जे डेटा केंद्र तापमान नियंत्रण उपाय आणि उत्पादने संपूर्ण श्रेणी प्रदान हाय-टेक उपक्रम आहे दूरसंचार कॅबिनेट, दूरसंचार साइट, उद्योग ऑटोमेशन, ऊर्जा स्टोरेज, वाहतूक आणि त्यामुळे वर.\nवीज व श थंड\nत्ता कॉपी करा दरवाजा / वॉल माउंट\nत्ता कॉपी करा मंजिल स्थायी\nआमची उत्पादने किंवा किंमत चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nडीसी Oor थंड मैदानी कॅबिनेट समर्थित ...\nEnvicool \"शेंझेन शीर्ष असे नामकरण करण्यात आले ...\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_434.html", "date_download": "2018-12-15T21:15:58Z", "digest": "sha1:SF63X36JQO5TKCQA36PLTHIZE6V4MTVW", "length": 9012, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nसदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात\nनेवासा (प्रतिनिधी) - नेवासा बुद्रुक शिवारात सुरेगाव रस्त्यावर गुरुवर्य उद्धव महाराज यांनी सुरू केलेल्या सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुरूंच्या ज्ञानप्रकाशामुळेच अज्ञानरुपी अंधकाराचा नाश होतो असे प्रतिपादन उद्धव महाराज मंडलिक\nनेवासेकर यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना के���े. गुरुपौर्णिमेनिमित्ताने झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सदगुरु नारायणगिरी महाराज यांच्या प्राकृत पादुकांचे पूजन व प्रतिमपूजन उध्दव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गुरूमहिमा व गुरूंची महती याविषयी उध्दव महाराज यांचे प्रवचन झाले.\nयावेळी बोलतांना उद्धव महाराज म्हणाले की गुरुपौर्णिमा म्हणजे ऋषिपरंपरेला वंदन करण्याचा दिवस असून अन्न वस्त्र निवार्‍या बरोबरच जीवनात ज्ञान ही महत्वाचे आहे. ते ज्ञान सदगुरु देतात. गुरूबद्दल श्रद्धा ठेवा, गुरुबद्दल असलेला भक्तिभाव जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी सदगुरु नारायणगिरी महाराजांची महाआरती होऊन उपस्थित भाविकांना संत सेवेकरी रखमाजी नाचन, बन्सीभाऊ आगळे, पांडुरंग गवळी यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. यावेळी शंकरराव लोखंडे, नगरसेवक सुनील वाघ, डॉ.लक्ष्मण खंडाळे, पंडितराव थोरात, प्रा.रामनाथ नन्नवरे, कचरू निर्मळ, प्रा.नामदेव शिंदे उपस्थित होते. यावेळी भाविकांनी सदगुरु नारायणगिरी महाराजांच्या प्राकृत चांदीच्या पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले. गुरुपौर्णिमा उत्सव समितीच्या वतीने उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/letters/dear-2018/", "date_download": "2018-12-15T20:11:21Z", "digest": "sha1:AUL674PJHELFT3B7TOGSE5KHDR7AOG3Y", "length": 12769, "nlines": 76, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "खरंतर नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करायला हवा. | अरविंद जगताप", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख January 1, 2018 द्वारा अरविंद जगताप\tया सदरात पत्र\n तुझं स्वागत आहे. खरंतर नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करायला हवा. पण आम्ही सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करणारी माणसं. जुन्या वर्षाला निरोप देता देता एवढा उशीर होतो की नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय बघायचा राहून जातो कित्येकांचा. आणि काही काहींचा निरोप समारंभ थेट सुर्योदयापर्यंत रंगतो. पण सूर्याकडे पाहण्याची ताकद उरलेली नसते त्यांच्या नजरेत. खरतर खूप संकल्प असतात. खूप मागण्या असतात नवीन वर्षाकडून.\nहे २०१८, पिढ्यान पिढ्या कष्ट घेऊन कित्येक आई बापांनी मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण कमी करण्यात यश मिळवलंय. त्यांच्या तरुण मुलांना आयुष्य एकट्याने काढण्याची शक्ती मिळू दे. उगाच पोरींची तोंडं बघत बसतात बिचारे. सगळं डिजिटल होत चाललंय. व्यापाऱ्यांना, ठेकेदारांना नवीन युक्ती मिळू दे. मालात भेसळ करतात नाहीतर. आपले नेते बेताल बडबड करतात, त्याच त्याच जीभ कापून टाकण्याच्या धमक्या देतात. त्यांना नवीन धमक्या सुचू दे. विधानसभेत अंताक्षरी खेळण्याची पद्धत येऊ दे. तेच ते निषेध आणि कारवाईचे रडगाणे आता बोअर झालेय. ठराविक महिला सरपंचांच्या नवऱ्याच्या मांडीला फोड येऊ दे. बसता येऊ नये त्याला. त्यानिमित्ताने कित्येक महिला सरपंचाना व्यासपीठावर तरी बसायला मिळेल पहिल्यांदा. घरातला कचरा रस्त्यावरच्या खड्ड्यात टाकण्याचा कायदा येऊ दे. एका दिवसात खड्डे बुजतील तरी. मोबाईलचा सेल्फी कॅमेरा नष्ट होऊ दे. ओठांचे चंबू गबाळे बघण्याचा वैताग आलाय. ऑफिसला दांडी मारणाऱ्या लोकांना पगारवाढ मिळायची सोय कर. गर्दी कमी होईल लोकलची. कारने एकटे ऑफिसला जाणाऱ्या लोकांना रात्री बारापर्यंत ओव्हरटाईम दे. ट्राफिकच्या समस्येवर दुसरा काय उपाय करणार पूल धडाधड कोसळताहेत. आपल्या मुलांच्या आयुष्याची किंमत असेल तर पुलांच्या आयुष्याची पण किंमत करायला ठेकेदारांना अक्कल दे. हॉटेलमध्ये आग लागते आणि लोक गुदमरून मरतात. हॉटेलच्या सुरक्षेची जवाबदारी लहान मुलांना देता आली तर बघ. फटाके उडवताना यापेक्षा जास्त काळजी घेतात मुलं. महापालिकेला उगीच त्रास नको. देशभक्तीवर बोलायला कर लावता आला तर बघ. सुमार लोक देशभक्तीवर बोलतात तेंव्हा देशाची जास्त चिंता वाटू लागते. रोज सकाळी मोबाईलवर सुविचार पाठवणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवता आलं तर बघ. हा सगळ्यात मोठा सुविचार असेल.\nहे नववर्षा, happy न्यू इअर. इंग्रजीत यासाठी की मराठीसाठी आम्ही काय केलं मराठी शाळा बंद पडण्याची घोषणा तेवढी फक्त मराठीत होते. एवढा एकच धडा घेतलाय असं वाटतं. मराठी वाचवायला फर्ड्या इंग्रजीत सांगणारा कुणी नेता भेटू दे. मराठीत सांगितलेलं कळत नाही लोकांना. आणि हो, मेट्रो बघायला लोक लोकलने येतील. तेवढ्यासाठी तरी लोकलची अवस्था जरा बरी व्हावी अशी प्रार्थना कर. मेट्रोच्या आवारात फेरीवाल्यांकडून जास्त हप्ता घेण्याची शक्ती दे नेत्यांना. फेरीवाल्यांची गर्दी कमी व्हायला तेवढा एकच उपाय आहे आपल्याकडे. फवारणीसाठी कीटकनाशक पुरवणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्यासाठी थेट विष बनवायची परवानगी मिळू दे. फवारणीमुळे शेतकऱ्यांचा जीव जातो आणि मग कंपनीवर नाव येतं. एवढ्या थोर कंपनीवर कारवाई करायची वेळ येते सरकारवर. सरकारला ते किती जड जातं. दरवर्षी शेतकरी बिचारे हमीभावाची मागणी करतात. त्यांना एक आयडिया दे. एक वर्ष काहीच पिकवू नका म्हणावं. आज तुम्हाला न विचारणारे लोक बघा मग कसा भाव देतील. सरकारलापण थोडं भान दे. फक्त पक्षाच्या जागा वाढताहेत. नौकरीच्या जागा वाढवण्याची आठवण दे. विसरून जातात लोक कामाच्या गडबडीत.\nआणि हो २०१८ चे सुरवातीचे काही दिवस आम्ही २०१७ च लिहू कागदावर. त्याची पण सवय करून घे. विरोधी पक्षाला पण शहाणपण दे. केवळ मलबारहिलच्या वर्षात बदल होण्याची वाट पाहतात. नव्या वर्षात राज्यात बदल व्हायला आवाज उठवण्याची प्रेरणा दे. माझ्यासारख्या सामान्य माणसांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव दे. शहाणपणा शिकवण्यात वेळ जातो आमचा. एकमेकांना जवाबदार धरण्यात आम्ही तरबेज आहोत. तू आम्हाला स्वतः जवाबदारी घ्यायला शिकव.\nसगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nवाचनीय असे बरेच काही\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nती सध्या काय करतेय\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन … - October 22, 2018\nइंग्लंडचे वर्णन - October 1, 2018\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल - September 24, 2018\nदाभोळकरांच्या मारेकऱ्यानो … - August 20, 2018\nWritten by अरविंद जगताप\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/pandya-suffers-shoulder-injury-released-squad-18048", "date_download": "2018-12-15T21:31:16Z", "digest": "sha1:FOAOAWMX4CZXZ22Z6J5WZBVDZ4ECPROX", "length": 11452, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandya suffers shoulder injury; released from squad हार्दिक पांड्याच्या खांद्याला दुखापत; संघातून बाहेर | eSakal", "raw_content": "\nहार्दिक पांड्याच्या खांद्याला दुखापत; संघातून बाहेर\nरविवार, 27 नोव्हेंबर 2016\nरविवारी नेटमध्ये सराव करत असताना पांड्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे.\nमोहाली - भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेलाडू हार्दिक पांड्या याच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला संघाबाहेर व्हावे लागले आहे.\nमोहाली येथे इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि सलामीवीर लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाले होते. आता हार्दिक पांड्याचाही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे. भारतीय संघात पार्थिव पटेल आणि करुण नायर यांना स्थान देण्यात आले आहे. आता चौथ्या कसोटीपूर्वी खेळाडूंना तंदुरुस्त होण्याचे आव्हान असणार आहे.\nबीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नेटमध्ये सराव करत असताना पांड्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्याला संघातून वगळण्यात आले असून, लवकरच बदली खेळाडूबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच सलामीवीर लोकेश राहुललाही चौथ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे.\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नज��कत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_398.html", "date_download": "2018-12-15T21:24:06Z", "digest": "sha1:CECEQJ3J2GNO3SF5G56MJST4EAGRMJET", "length": 7180, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दिल्ली-मुंबई हरित महामार्गाचे भूमी अधिग्रहण डिसेंबरपर्यंत - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nदिल्ली-मुंबई हरित महामार्गाचे भूमी अधिग्रहण डिसेंबरपर्यंत - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nनवी दिल्ली : भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने सुरु केलेल्या ‘भूमी राशी’पोर्टलमुळे दिल्ली-मुंबई हरित महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाच्या कामाला गती येईल व यावर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.\nपरिवहन भवन येथे आज श्री. गडकरी यांच्या हस्ते ‘भूमी राशी’ आणि‘पीएफएमएस लिंकेज’ या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय व राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे उद्घाटन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया, सचिव युधवीरसिंह मलिक यावेळी मंचावर उपस्थित होते.\nLabels: देश ब्रेकिंग महाराष्ट्र\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://business.global-article.ws/mr/category/companies-online", "date_download": "2018-12-15T20:21:19Z", "digest": "sha1:5Y3VUCGVCXNCSL5GECD7WR4JETIT7ROC", "length": 34117, "nlines": 580, "source_domain": "business.global-article.ws", "title": "कंपन्या ऑनलाइन | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nएक नवीन सहाय्यक नोकरीसाठी\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > कंपन्या ऑनलाइन\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nआपण एक नवीन प्रशासकीय किंवा कार्यकारी सहाय्यक कामावर जातो कदाचित आपण दोनदा विचार करावा.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nघर व्यवसाय आपल्या व्यस्त शेड्यूल फिट उपाय\nआपण नेहमी आपल्या स्वत: च्या घरी व्यवसाय येत गाड्या आहेत पण आपण गुंतवणूक वेळ किंवा पैसा आहे असे वाटते नाही येथे घरातून एक किफायतशीर इंटरनेट उत्पन��न मिळवून करताना आपण वेळ वाचविण्यास मदत काही महान घरी उपाय आहेत ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपले ऑनलाइन विपणन ROI भाग मी वाढती एक-झहीर\nएक - संलग्न विपणन व्यापारी उत्पादने 3 पक्षाची वर प्रोत्साहन दिले जाते (संलग्न) वेबसाइट. अभ्यागतांना व्यापारी साइटवर संलग्न साइटवरून माध्यमातून क्लिक करा आणि खरेदी करता, तेव्हा नंतर एक मान्य शुल्क संलग्न दिले जाते. आपण आपली उत्पादने ऑनलाइन जाहिरात दिल्यास, संलग्न विपणन अतिरिक्त व्यवसाय निर्माण करण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. हे व्यापारी जाहिरात खर्च प्रभावी प्रकार आहे, आणि त्यांच्या वेबसाइटवर कमाई करण्यासाठी संबंधितांना एक सोपा मार्ग. ब - बंदी ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nपोस्टकार्ड: पुढील मोठी गोष्ट & प्रकाशन विशेष अहवाल आणि ईपुस्तके नाही खर्च\nफक्त आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी एक पोस्टकार्ड येत पुरेसे नाही. आपण जसे प्रक्रिया करू पुरेशी सोपे वाटू शकते तरी आपल्या संभाव्य ग्राहकांना या पोस्टकार्ड पाठवा तरीही तो योग्य नियोजन आवश्यक. एक पोस्टकार्ड विपणन कंपनी रंग पोस्टकार्ड अर्थ विपणन पैलू व्यवहार. पण एक पोस्टकार्ड विपणन कंपनी मदत कामावर आधी तो त्याच्या सेवेची गुणवत्ता सत्यापित करू शकता एक उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड आहे याची खात्री करा.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nघरी पैसे कमवा एक मनी Brokering घर आधारित व्यवसाय सह\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nकसे मालकी स्वीकारताना एक प्रिंट दुकान न करता एक प्रिंट व्यवसाय बिल्ड\nगहाण दलाल आणि कर्ज अधिकारी\nलहान सामग्री मुख्यपृष्ठ आधारित व्यवसाय भेटतात, तेव्हा\nट्यूसॉन शो बद्दल सर्व\nतुमची कार विक्री मूल्य वाढविण्यासाठी कसे\nखराब बैठक स्पर्धा धडे\nउदय अल्प चालवा मुद्रण\nजाहिरात चक्रव्यूह नॅव्हिगेट करणे\nकसे लॉन चेअर करोडपती एमएल���म खरेच फायदा होतो\nऑनलाईन नर्सिंग कार्यक्रम गुणवत्ता ठरवण्यासाठी कसे\nफॅक्स जाहिरात तरीही कॅनडा मध्ये एक चांगले विपणन पर्याय आहे\nएमएलएम निवड मध्ये चे पहा उद्योग ठरतो\nएक्सलन्स एक नवीन मानक तयार ‘ सहा आपण करू शकता गोष्टी\nआपला ID कार्ड प्रिंटर निवडून\nपैसे वेब पृष्ठ हिट केले जाऊ शकते\n'उत्कृष्टता’ कार्यक्रम सहाय्य करा अपंग लोक\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (4)\nव्यवसाय तयार करा (23)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (405)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (58)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (75)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (16)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T20:25:48Z", "digest": "sha1:YMSIQ3HAO3KYKF2IMF6RXXDSRQFVDULP", "length": 7920, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खासदार सुप्रिया सुळे उद्या अकोल्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखासदार सुप्रिया सुळे उद्या अकोल्यात\nअकोले –अकोले येथे गुरुवारी (दि.4) सकाळी 11 वाजता खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव व पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आ.वैभवराव पिचड उपस्थित होते.\nया मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड राहतील. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राजूरच्या सरपंच हेमलता पिचड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थिंनीची सुरक्षितता, शैक्षणिक प्रश्न, मुलींची छेडछाड व इतर प्रश्नांबाबत खा. सुळे सकाळी साडेआठ वाजता अकोले महाविद्यालयात विद्यर्थिनींशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर तालुक्‍यातील व शहरातील व्यापारी, डॉक्‍टर, इंजिनिअर, प्रतिष्ठित नागरिक आदींचे प्रश्न जाणून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी दहा वाजता त्या विविध समाजघटकांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत महिलांसाठी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यामध्ये खा. सुळे महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअधिकारी आले अन्‌ कारवाई न करताच गेले\nNext article“आत्मा मालिक’ला “जनरल चॅम्पीयनशीप’\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू ��ागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nऍटर्नी जनरल आणि कॅगला लोकलेखा समितीपुढे बोलावणार : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.geetaupasani.com/p/blog-page_79.html", "date_download": "2018-12-15T20:22:50Z", "digest": "sha1:ALXFVOI6KBARDIN7WB6MPQFVB3CDHHOD", "length": 9299, "nlines": 62, "source_domain": "www.geetaupasani.com", "title": "गीता चारुचंद्र उपासनी: 'आंग्ल नववर्षाच्या निमित्ताने'; लेखक चारुचंद्र उपासनी.", "raw_content": "\ngeetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..\n'आंग्ल नववर्षाच्या निमित्ताने'; लेखक चारुचंद्र उपासनी.\nशिशिराची पानगळ संपते आणि वसंतागम होऊन चैत्रपल्लवी फुलू लागते . निसर्गच जणू कोवळिकीनं जन्म घेतो . हा जन्मोत्सवच आपण चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढ्या उभारून साजरा करतो. अलिकडे तर आपल्या संस्कृती विषयी आस्था असलेल्यांच्या पुढाकारानं अन् नेतृत्वानं अनेक नगरांमध्ये शोभायात्रा काढल्या जाऊन नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं जातं.\nपाश्चात्य नववर्ष तर निसर्गाच्या प्रगाढ निद्रेतच सुरू होतं. पिसारा गळून पडलेला मोर जसा केविलवाणा दिसेल तशीच ती शुष्कपर्ण वा गलितपर्ण वृक्षांनी भकास झालेली भूमी युरोपमध्ये तरी विशेषतः दिसते. मुळातच भीषणगंभीर अश्या या निसर्गस्थितीत मन स्वभावतः उल्हसित होणार तरी कसं आणि नववर्षासाठीच्या उत्साहाला ते मन सिद्ध व्हावं म्हणून आधीच्या पूर्वसंध्येपासून ती मंडळी मदिरोन्मत्त होतात आणि एकमेकांच्या मदिराचषकांसह एकमेकांवर आदळतात.\nआता दुर्दैवानं आपल्याकडेही हा उन्माद अंधानुकरणानं मोठ्या प्रमाणात होतो.\nइकडे आपल्या नववर्षाला मात्र ती चित्रा नक्षत्रातली निसर्गपरी कुठली जादूची कांडी घेऊन येते आणि मग जे होतं ते काव्यरूपात वर्णावसं वाटतं\n\" वद जादुगारिणी केंव्हा\nओसाड माळ हा सारा\nपुष्पांनी बहरुनं गेला \"\nआपण एक करू या\nआपलं नववर्ष सुरू होईल तेंव्हाच का��� त्या शुभेच्छा देऊ या अगदी आपल्या आणि त्यांच्या नववर्षांच्या या वर्णिलेल्या अंतराला समजावून सांगत लोकांना वळण लाऊ या.\nसमाजाच्या गुरुस्थानी ज्यांना राहायचं आहे किंवा ज्यांनी राहिलं पाहिजे त्यांनी तरी ही वाट मळवायला हवी.\nगतवर्षी मला आंग्लवर्षाच्या इतक्या शुभेच्छा आल्यात की स्वतःहून कुणाला तशा द्यायच्या नव्हत्या तरी त्यांना न प्रतिसादणं हेही सभ्यतेच्या सामान्य संकेतात बसत नसल्यामुळे मला त्या त्या लोकांना त्या द्याव्या लागल्यात. शेवटी एक तत्सम छोटासा संस्कृत काव्यसंदेश वाचला आणि माझ्या छंदाप्रमाणे तो मराठी काव्यात रूपांतरित करून त्या आंग्लनववर्षशुभेच्छांची परतफेड केली ती अशी..\nतथापि सर्वस्य शिवप्रद: स्यात् \nयतो धरित्री निखिलैव माता\nन भारतीय नववर्ष हे हो\nतरी असो ते सर्वांस शिवप्रद\nअहो धरित्री सकलांचि माता\nम्हणून झाले विश्वचि कुटुंब\nचारुचंद्र उपासनी. (गीताचे वडील आणि गुरू)\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत...\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\nमी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल... -ग्रेस \" माझ्या कवितेचं मूळ माझ्...\nसुभाषितरत्नानि वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि मराठी रूपांतर वसंत आला चै...\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/589110", "date_download": "2018-12-15T21:02:11Z", "digest": "sha1:WSHWZZI7X5O7JSZ5M6CJ3ROQEUQTYXQT", "length": 6905, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Vivo Y83 स्मार्टफोन भारतात लॉन्च - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Vivo Y83 स्मार्टफोन भारतात लॉन्च\nVivo Y83 स्मार्टफोन भारतात लॉन्च\nऑनलाईन टीम / मुंबई :\nचीनी स्मार्टफोन कंपनी वीवो ने Vivo Y83 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Vivo Y83 हा स्मार्टफोन गेल्या ���ठवड्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनची खाब बाब म्हणजे 19:9 अॅस्पेक्ट रेश्यो असलेला मोठा डिस्प्ले. तसेच फोनच्या स्क्रिनवर iPhone X सारखे डिस्प्ले नॉचही आहेत. कंपनीने हा फोन भारतीय बाजारपेठेत 32 GB स्टोरेजसह लॉन्च केला आहे.\nकंपनीने Vivo Y83 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 14,990 रुपयांत लॉन्च केला आहे. भारतात कंपनीने 4GB रॅम आणि 32 GB स्टोरेजसह लॉन्च केला आहे. हा फोन देशभरातील ऑफलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध असणार आहे. यासोबतच ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरही हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या प्लॅटफॉर्मवर फोन एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय सुविधेसह मिळणार आहे. तसेच कंपनी आपल्या अधिकृत वेबसाईटवरुनही या फोनची विक्री करणार आहे.\nड्युअल सिम असलेला Vivo Y83 हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.0 ओरियोवर आधारित फनटच ओएस 4.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा एचडी+ (720+1520 पिक्सल) फुलव्यू 2.0 आयपीएस डिस्प्लेसह उपलब्ध आहे. अॅस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. Vivo Y83 फोनमध्ये ऑक्टा-कोअर हिलियो पी20 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 4GB रॅम देण्यात आला आहे.Vivo Y83 या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा सेंसर आहे जो एलईडी फ्लॅश सपोर्टसह आहे. फ्रँट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. कॅमेरा फिचरमध्ये एआय फेस ब्यूटी, पोर्ट्रेट मोड, लाईव्ह फोटो आणि ग्रुप सेल्फीचा समावेश आहे. फोनची इनबिल्ट स्टोरेज 32 GB असून आवश्यकता असल्यास मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच फोनमध्ये 3260 mAh बॅटरी देण्यात आली आहे.\nTrueCaller मध्ये येणार आता ID फिचर्स\nNokia 3 विक्रीस उपलब्ध\nप्राप्तिकर विभागाकडून मीसा भारतींची 6 तास चौकशी\nजिओचा बंपर धमाका, 6 महिने फ्री अनलिमिटेड डेटा\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अ��्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/lunch-bags/cheap-lunch-bags-price-list.html", "date_download": "2018-12-15T20:43:56Z", "digest": "sha1:XPEDIJPQS5DXCH35IU5DMZLCQ3MQWTGL", "length": 10457, "nlines": 217, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये लंच बॅग्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap लंच बॅग्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त लंच बॅग्स India मध्ये Rs.1,978 येथे सुरू म्हणून 16 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. एलेफंटास्टिक रेड & ब्लॅक लेडी बग लंच बॅग Rs. 1,978 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये लंच बॅग्स आहे.\nकिंमत श्रेणी लंच बॅग्स < / strong>\n0 लंच बॅग्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 494. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,978 येथे आपल्याला एलेफंटास्टिक रेड & ब्लॅक लेडी बग लंच बॅग उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nशीर्ष 10 लंच बॅग्स\nएलेफंटास्टिक रेड & ब्लॅक लेडी बग लंच बॅग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमे�� / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/539314", "date_download": "2018-12-15T21:03:22Z", "digest": "sha1:NSBCVSKEGWSFB3U5MITXFG4CT7TF4QSM", "length": 5839, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वास्कोत दोन हजार लिटर फर्नेस ऑईल जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत दोन हजार लिटर फर्नेस ऑईल जप्त\nवास्कोत दोन हजार लिटर फर्नेस ऑईल जप्त\nगुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी वास्कोत धाड घालून इंधनाचा काळा बाजार उगडकीस आणला व एका युवकालाही या प्रकरणी अटक केली. य्ािं पोलिसांनी एका पिकअपसह फर्नेस ऑईलचे दहा बॅरल जप्त केले आहेत. थ्यात दोन हजार लिटर इंधन होते.\nय्ािं कारवाईसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार वास्को खारवीवाडा भागात उगडय़ावर इंधन साठवून त्या ठिकाणी धोका निर्माण करीत असल्याची व इंधनाचा बेकायदा व्यवहार होत असल्याची माहिती पणजीतील गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. थ्यानुसार गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक लक्षी आमोणकर तसेच संजय पेडणेकर, कमलेश धारगळकर, प्रकाश उद्रकरी व आरआयबीच्या पोलिसांनी खारवीवाडा येथील कदंब शटल बस थांब्याजवळील अड्डय़ावर बुधवारी दुपारी धाड घातली. थ्या ठिकाणी एका टाटा पिकअपमध्ये फर्नेस ऑईलचे दहा भरलेले कॅन होते. य्ािं दहा बॅरलमध्ये प्रत्येकी 200 लिटर इंधन होते. ऱे इंधन या पोलिसांनी जप्त केले व हा बेकायदा व्यवहार करणारा जावेद इमाम बेग मुल्ला(28) या खारवीवाडा पिशे डोंगरी भागातील युवकाला त्यांनी ताब्यात घेऊन अटक केली. य्ािं प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.\nम्हादईप्रश्नी पुढील सुनावणी जुलै महिन्यात\nसंजीवनीमध्ये सातशे मेट्रिक टन ऊस पडून\nराज्यात नाताळची धुम आजपासून\nतेंडुलकर – पार्सेकर यांच्यात संघर्ष\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-gharkul-scheme-nijampur-66084", "date_download": "2018-12-15T21:05:55Z", "digest": "sha1:3EIZPCCBXVFRGHYNB7SDYFPHZOAFD7AD", "length": 17987, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news gharkul scheme in nijampur निजामपूरच्या महिलेच्या पत्राची पंतप्रधान मोदींकडून दखल | eSakal", "raw_content": "\nनिजामपूरच्या महिलेच्या पत्राची पंतप्रधान मोदींकडून दखल\nशनिवार, 12 ऑगस्ट 2017\nमंगलाबाई शिंदे यांचे पती उत्तम शिंदे यांचे सन 2008 मध्ये निधन झाले असून धुणीभांडी व मोलमजुरी करून त्या एकट्याच कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. त्यांना 3 मुली व 1 मुलगा असून त्यांनी काबाडकष्ट करून तिन्ही मुलींची लग्ने केली. मुलगा राकेश शिंदे अविवाहित असून तो आईला संसार सावरण्यासाठी हातभार लावतो. परंतु आता वय झाल्याने काम होत नाही.\nनिजामपूर : जैताणे (धुळे) माळमाथा परिसरातील निजामपूर(ता.साक्री) येथील नाभिक समाजातील वयोवृद्ध व कष्टकरी महिला मंगलाबाई उत्तम शिंदे यांनी 7 जुलै 2017 रोजी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळणेसंदर्भात पाठविलेल्या विनंती अर्जाची दखल घेत पंतप्रधान कार्यालयातील कक्ष अधिकारी अलोक सुमन यांनी नुकतेच 2 ऑगस्ट 2017 रोजी पत्रान्वये राज्याच्या मुख्य सचिवांना पुढील कार्यवाही करणेबाबत आदेश दिले असून पत्राची एक प्रत मंगलाबाई शिंदे यांनाही पाठविली आहे. त्यामुळे मंगलाबाई शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.\nमंगलाबाई शिंदे यांचे पती उत्तम शिंदे यांचे सन 2008 मध्ये निधन झाले असून धुणीभांडी व मोलमजुरी करून त्या एकट्याच कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. त्यांना 3 मुली व 1 मुलगा असून त्यांनी काबाडकष्ट करून तिन्ही मुलींची लग्ने केली. मुलगा राकेश शिंदे अविवाहित असून तो आईला संसार सावरण्यासाठी हातभार लावत��. परंतु आता वय झाल्याने काम होत नाही. म्हणून आहे त्याच जागेवर घर व शौचालय बांधून मिळावे अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात निजामपूर ग्रामपंचायतीने घरकुल योजनेचा लाभ मिळणेसंदर्भात 15 ऑगस्ट 2016 रोजीच्या ग्रामसभेत ठराव करून पंचायत समितीकडे मंजुरीसाठी तसा प्रस्ताव पाठवला होता. पण पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरून त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली नाही. पंतप्रधानांचे पत्र तर मिळाले परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असेही त्या सकाळशी बोलताना म्हणाल्या. याबाबत त्यांना निजामपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते ताहीरबेग मिर्झा, तय्यबबेग मिर्झा, तन्वीर शेख आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याने गेल्या सहा महिन्यांपासून मंगलाबाई यासाठी पाठवूरावा करत होत्या. मंगलाबाई शिंदे यांच्या पत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्याने याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.\nमंगलाबाई शिंदे यांनी आपल्या पत्रात खालील गोष्टी नमूद केल्या आहेत : \"मी विधवा व गरीब महिला असून मोलमजूरी करुन पोट भरते. मी गेल्या 30 वर्षांपासून 'बीपीएल' कार्डधारक असून मला शासनाकडून आजपर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. माझ्या कुटुंबाचा सन 2002/07 च्या द्रारिद्रयरेषेखालील यादीत समावेश असून माझी निजामपूर गावात कोणत्याही प्रकारची मालमत्ता वा शेतजमीन नसून मी भूमिहीन आहे. मी वयोवृद्ध असल्याने माझेकडून कोणतेही काम होत नाही. मी लोकांची धुणीभांडी करून उदरनिर्वाह करत आहे. मी राहत असलेले 6 बाय 30 चे घर अत्यंत जुने झाल्यामुळे पावसाळ्यात केव्हाही पडू शकते. त्यामुळे माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे व अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत अनेकदा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज करुनही दखल घेतली गेली नाही. तरी मला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा. ही नम्र विनंती...\"\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nसुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला\nपिंपरीत निळू फुले नाट्यगृहाचे नाट्यमय उद्घाटन\nश्रीगोंद्यात भरदिवसा जैन मूर्तीची चोरी​\nई-रिक्षा चालवून ‘अजय’ करतोय कायद्याचा अभ्यास​\nनरडाणा रेल्वे स्थानक चकचकाट; स्थानकापर्यंत रस्ता नसल्याने अडचणींचा ���ामना\nसोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम शक्‍य​\nमाहूर तिर्थक्षेत्रावर नगरपंचायत कार्यालयाकडून स्वच्छता अभियान​\nसाताराः पेट्रोल पंप लुटणारी टोळी तासाभरात पोलिसांच्या ताब्यात​\nगोरखपूर: रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने 30 मुलांचा मृत्यू​\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nपत्नीवियोगाने चौथ्याच दिवशी पतीचाही मृत्यू\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका समर्पित पतीने आपल्या पत्नीच्या निधनानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी...\nलोकसहभागातून नकट्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या...\nनिजामपूर-जैताणे : गोवर-रुबेला लसीकरणास उदंड प्रतिसाद\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'कँडल मार्च\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. 6) जैताणेसह निजामपूर (ता. साक्री) येथे...\nमाळमाथ्यासह दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा : महावीर जैन\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला असून अशा भयानक परिस्थीतीत शासन शेतकऱ्यांना दिलासा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/smart-watches/sony-swr30-smart-watch-for-men-women-skupdcmtdd-price-phDmGm.html", "date_download": "2018-12-15T21:21:18Z", "digest": "sha1:NCZ3DONBXNCV274J7OAIFYUPGZBTE4QA", "length": 14087, "nlines": 326, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन किंमत ## आहे.\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमनफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 12,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 18 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन - किंमत इतिहास\n आपण जवळ��वळ तेथे आहात.\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन वैशिष्ट्य\nस्ट्रॅप मटेरियल Silicone Strap\n( 15 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 44 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1187 पुनरावलोकने )\n( 54 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसोनी स्वर३० स्मार्ट वाटच फॉर में वूमन\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T20:08:28Z", "digest": "sha1:LT2IZNGB7BPTMNPKQZTCFO6SQDQI3J3B", "length": 7632, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्रातील नव उद्यमींसाठी इनोव्हेशन हब महत्त्वपूर्ण ठरेल – चे. विद्यासागर राव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील नव उद्यमींसाठी इनोव्हेशन हब महत्त्वपूर्ण ठरेल – चे. विद्यासागर राव\nमुंबई – महाराष्ट्रातील युवकांमध्ये मोठी क्षमता आहे. यातील नव उद्यमींना (स्टार्ट अप) जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांत भर म्हणून महाराष्ट्रात इनोव्हेशन हब तयार करणे महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.\nनव उद्यमींसाठीच्या उपक्रमशीलतेला चालना देणाऱ्या टी-हब संस्थेच्या इनोव्हेशन हब या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेबाबत राजभवन येथे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यपाल विद्यासागर राव बोलत होते.\nयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नव उद्यमींच्या विकासासाठी देश आणि विदेशातील उद्यमशील उपक्रमांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. यात इनोव्हेशन हब उपयुक्त ठरेल, असे नमूद केले.त्यासाठी टी-हब आणि नॅसकॅाम या संस्थांच्या समन्वयातून एका अभ्यास गटाच्या माध्यमातून अशा विविध संधी, पर्यायांचा पडताळा घेण्यात यावा. या संकल्पनेचा परिपूर्ण अभ्यास करून, त्याबाबतचा अहवाल तयार करण्याची सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसा��ी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाण्याच्या योग्य नियोजनामुळे उन्हाळी बाजरी जोमात\nNext articleहातमाग आणि हस्तकला उद्योगांना चालना मिळणार\nबेळगावात ग्रामपंचायत अध्यक्षाने केला सदस्याचा खून\n…आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार \nआदीवासी शेतकऱ्यांचे जमिनींचे प्रकरण तीन महिन्यांत निकाली काढणार\nवाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओची ‘महावॉकेथॉन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/2017/05/puzzle-box.html", "date_download": "2018-12-15T21:04:45Z", "digest": "sha1:6F7L3G3DVNLGCBVYZ2RJD7MA5PWKTH5I", "length": 2954, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "पझल बॉक्स | Puzzle Box", "raw_content": "\nमंगळवार, २३ मे, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ५:१३ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पझल बॉक्स, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/blog/", "date_download": "2018-12-15T21:58:31Z", "digest": "sha1:O7TC4OFFDCYHBDGL5YUCWZ52ILSMUSCC", "length": 6054, "nlines": 48, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Marathi Gold Blog - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\nएका गावाच्या बाहेर दोन साधू झोपडी बांधून राहत होते. दोन्ही साधू रोज सकाळी वेगवेगळ्या जागी जाऊन भिक्षा मागत असत आणि … [Read more...] about वाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nज्योतिषशास्त्राच्या जाणकारांनी भविष्यवाणी केली आहे कि ज्यांचा जन्म 1960 ते 1998 दरम्यान झालेला आहे त्यांच्यासाठी मोठी … [Read more...] about 1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार ���शीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nआज जो उपाय आपण पाहणार आहोत तो कदाचित तुम्हाला माहित नसेल आठवडयात शनिवारचा दिवस असा असतो ज्यादिवशी तुम्ही जो पण उपाय करता … [Read more...] about सगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nआज शनिवार 15 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व … [Read more...] about शनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\nआजच्या युगा मध्ये स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. इतर गैजेटसच्या तुलनेत आपण सगळ्यात जास्त … [Read more...] about मोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\nशुक्रवार 14 डिसेंबर : माता लक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांची पैश्यांची समस्या होणार दूर\nआज शुक्रवार 14 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या … [Read more...] about शुक्रवार 14 डिसेंबर : माता लक्ष्मीच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांची पैश्यांची समस्या होणार दूर\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s80-141mp-digital-camera-silver-price-pdqlGs.html", "date_download": "2018-12-15T21:42:47Z", "digest": "sha1:7WKUAOJI5EPKRPJ56OTHGYQ23OYB4WAV", "length": 14291, "nlines": 326, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & प��र्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर\nनिकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 MP\nऑडिओ विडिओ इंटरफेस HDMI, USB\nरेड इये रेडुकशन Yes, Auto\nस्क्रीन सिझे 3.5 inch\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी Yes, 79 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 586 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 56 पुनरावलोकने )\n( 984 पुनरावलोकने )\n( 55 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्८० 14 १म्प डिजिटल कॅमेरा सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीर���इट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%97%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T20:14:15Z", "digest": "sha1:HUALBYGNHKSAVWYMKHHFGHFM6RCUJKCD", "length": 14666, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "गगनबावड्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; वृद्ध महिला ठार,२० प्रवासी जखमी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे ���ांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra गगनबावड्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; वृद्ध महिला ठार,२० प्रवासी जखमी\nगगनबावड्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; वृद्ध महिला ठार,२० प्रवासी जखमी\nकोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – गगनबावडा तालुक्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर,२० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.\nआज (शुक्रवारी) सकाळी ९ वाजेच्या सुमारास गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nPrevious articleदैनिक भास्करचे समूह संपादक कल्पेश याज्ञिक य��ंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nNext articleसंभाजी भिडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल; गुन्हा नोंदविण्याची याचिकेत मागणी\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nराजस्थानात गेहलोत मुख्यमंत्री; पायलट उपमुख्यमंत्री\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प...\nजनतेने मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला – शरद पवार\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभाजप आमदार राम कदम यांचे प्रवक्ते पद जाणार \n…तर वाघिणीच्या मृत्युप्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू – सुधीर मुनगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/mobile-suspected-thief-caught-cctv-camera-21572", "date_download": "2018-12-15T21:05:27Z", "digest": "sha1:PB4Z2ZGIGFP3JRGSIWMFXKIUCZ74DYHN", "length": 12270, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mobile suspected thief caught cctv camera सीसीटीव्हीमुळे पकडला संशयित मोबाईल चोर | eSakal", "raw_content": "\nसीसीटीव्हीमुळे पकडला संशयित मोबाईल चोर\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nऔरंगाबाद - एका हॉटेलमध्ये हातोहात मोबाईल चोरी करणाऱ्या संशयित तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 16) अटक केली.\nभारत सुभाष टाकळे (वय 28, रा. विजयंतनगर, देवळाई परिसर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो एका खासगी वाहनांवर चालक आहे.\nगारखेड्यातील चौरंगी हॉटेलच्या काऊ���टरवरून त्याने गुरुवारी (ता. 15) मोबाईल चोरला होता. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.\nऔरंगाबाद - एका हॉटेलमध्ये हातोहात मोबाईल चोरी करणाऱ्या संशयित तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 16) अटक केली.\nभारत सुभाष टाकळे (वय 28, रा. विजयंतनगर, देवळाई परिसर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो एका खासगी वाहनांवर चालक आहे.\nगारखेड्यातील चौरंगी हॉटेलच्या काऊंटरवरून त्याने गुरुवारी (ता. 15) मोबाईल चोरला होता. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.\nकॅमेऱ्यात तरुण चोरी करताना दिसला. यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. वाणी मंगल कार्यालयाशेजारी मोबाईल चोरी करणारा संशयित तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले.\nत्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांना महागडा मोबाईल सापडला. त्याची कसून चौकशी केली असता, हॉटेलमधून मोबाईल चोरी केल्याची त्याने कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याला पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई उपनिरीक्षक प्रशांत आवारे, जमादार मच्छिंद्र ससाणे, हवालदार योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, धर्मराज गायकवाड, रमेश भालेराव यांनी केली.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकात��ल जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/ancer-awareness-22324", "date_download": "2018-12-15T21:25:09Z", "digest": "sha1:AKKO33JUHSSYBAZR7XMYIZPGS3GPOZXK", "length": 13960, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "ancer awareness कॅन्सर जनजागृतीसाठी धावल्या जळगावातील महिला | eSakal", "raw_content": "\nकॅन्सर जनजागृतीसाठी धावल्या जळगावातील महिला\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\nजळगाव - कॅन्सर जनजागृतीसाठी आयोजित पिंकेथॉन मॅरेथॉन स्पर्धेत जळगावातील 5 महिला धावल्या. ब्रेस्ट कॅन्सर व आरोग्याच्या जागृतीसाठी नुकतीच भारतात दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, गुवाहाटी व अहमदाबाद येथे \"पिंकेथॉन' ही महिलांची मॅरेथॉन स्पर्धा झाली. यात मुंबई कुर्ला येथील एम.एम.आर.डी.ए मैदानावर झालेल्या स्पर्धेत भारतातून सुमारे 10 हजार महिलांनी सहभागी होत \"कॅन्सरमुक्त' भारताचा संदेश दिला.\nमुले, घर, संसाराची जबाबदारी व पतीच्या कामामध्ये मदत करताना अनेक महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात परंतु त्यांनी लक्षपूर्वक धावण्याच्या व्यायामाला वेळ दिल्यास त्यांचेही आरोग्य सुदृढ होईल यासाठी पिंकेथॉन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत महिला 21 किमी, 10 किमी, 5 किमी व 3 किमी अंतर धावल्या. शहरात सुदृढ आरोग्यासाठी जळगाव रनर्स ग्रुपने धावण्याबद्दलची जागृकता निर्माण करत पुरुष धावपटूंनी मागील काही दिवसात औरंगाबाद, लोणावळा, बंगळुरु, मुंबई याठिकाणी जाऊन धावण्याच्या शर्यतीत सहभाग नोंदविला त्याचप्रमाणे पुरुषांसोबतच आता महिलांनी देखील या शर्यतीत सहभाग नोंदविला.\nदरम्यान बोस्टन मॅरेथॉन 2017 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व पुमा कंपनीच्या ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर खानदेश कन्या क्रांती साळवी यांनी जळगाव येथील सहभाग महिलांना मार्गदर्शन केले. घरातील कामे व मुलांकडे लक्ष देत व्यक्तिमत्त्व व आरोग्यासाठी महिलांनी वेळ देण्याची आवश्‍यकता आहे यासाठी अधिकाधिक महिलांनी रनर्स ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहभागी महिलांनी केले आहे.\nजिल्ह्यातील या महिलांचा सहभाग\nशहरात पाच महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यात वेदांती किरण बच्छाव 75 मिनीट, डॉ. तृप्ती ज्ञानेश्‍वर बढे 75 मिनीट, प्रेमलता प्रकाश प्रकाश सिंग 60 मिनीट, अंकिता अमर कुकरेजा यांनी 73 मिनिटात 10 किलोमीटर अंतर वेळेत पूर्ण केले. तर सपना संदीप काबरा 44 मिनिटात 5 किलोमीटर धावल्या.\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nसौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज\nजळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252929:2012-09-30-18-08-57&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8", "date_download": "2018-12-15T21:24:09Z", "digest": "sha1:GG5CAGELNE3WBZUCUE7EH2GWPNSVHF7B", "length": 32524, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लालकिल्ला : बुजुर्गाची घालमेल", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : बुजुर्गाची घालमेल\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nलालकिल्ला : बुजुर्गाची घालमेल\nसुनील चावके, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२\nऐन उमेदीची दशके या संघर्षांत खर्ची घातल्यानंतर या बुजुर्गाच्या अस्तित्वाला विरोधकांनी वा प्रतिस्पध्र्यानी नव्हे; तर वारसांनीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आव्हाने उभी केल्याचे गेल्या काही दिवसांत दिसले..\nलालकृष्ण अडवाणी, अण्णा हजारे आणि शरद पवार या तीन बुजुर्गाचे ‘भावविश्व’ सध्या ढवळून निघाले आहे. वैचारिक ‘वारसा’ पुढे चालविणाऱ्या आपल्या तरुण व विश्वासू सहकाऱ्यांच्या आक्रमकतेमुळे अण्ण���, अडवाणी आणि पवार यांच्या दिल्लीतील भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nगेल्या दोन दशकांपासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी आणि शरद पवार पंतप्रधानपदाचे दावेदार ठरले आहेत. नेहमीप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीतही ते या मृगजळाचा पाठलाग सुरूच ठेवतील, यात शंका नाही. अण्णा हजारे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसले तरी (स्वातंत्र्याच्या ‘दुसऱ्या’ लढय़ानंतरचे) अनभिषिक्त ‘भावी राष्ट्रपिता’ या नात्याने त्यांचीही अडवाणी आणि पवार यांच्यासारखीच मानसिक घालमेल सुरू असावी. संस्कार, नैतिकता, अभिरुची, कला, साहित्यविषयक आवडी-निवडीतील तफावतींमुळे या बुजुर्गाचा त्यांच्या वारसांशी असलेला संवाद दीर्घकाळ टिकण्यात अडचणी आल्यामुळे २०१४ दृष्टिपथात येत असतानाच त्यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात वादळे उभी राहिली आहेत.\nअडवाणी यांच्यापुढे वैयक्तिक राजकीय अस्तित्वाचे संकट शरद पवारांपेक्षाही गंभीर असले तरी सहा दशकांच्या दीर्घ वाटचालीत संघ, जनसंघ आणि भाजपच्या संस्थात्मक विचारधारेच्या संस्कारांची चौकट (सहसा) न मोडता समाजकारण व राजकारण केल्यामुळे उतारवयात उद्भवलेल्या आव्हानांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन संयत आणि परिपक्व ठरला आहे. तीन वर्षांपूर्वी दिल्लीची मक्तेदारी मोडीत काढून नागपुरातून नितीन गडकरी यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनपेक्षितपणे निवड करण्यात आली तेव्हा या निर्णयाला अडवाणी यांनी सर्वशक्तीनिशी विरोध करून पाहिला. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गडकरींनी ‘सर्वसंमती’ने घेतलेल्या निर्णयांवर त्यांनी कधीच जाहीरपणे पसंतीची मोहोरही उमटविली नाही. पण गडकरींना दुसरी टर्म देण्यासाठी उत्सुक असलेला संघ आणि राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पर्यायी नेतृत्वाचा दिसणारा अभाव याचा सारासार विचार करून त्यांनी संघ परिवाराची भावना आणि व्यापक पक्षहितालाच प्राधान्य दिले. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अरुण जेटली यांच्या प्रबळ दावेदारीकडे दुर्लक्ष करून त्यांनी गडकरींच्या समर्थनाची भूमिका घेतली. गडकरी आणि अडवाणी यांच्या वयातील फरक तीस वर्षांचा आहे. राजकारण आणि समाजकारणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सर्वस्वी भिन्न आहे. ऑल्विन टॉफलरचे ‘फ्युचर शॉक’ आणि लता मंगेशकरांच्या ‘ज्योती कलश छलके’चे अडवाणींना अप्र��प वाटते, तर मराठी कथा-कादंबऱ्यांची आवड असणाऱ्या गडकरींना ‘तेरी मेरी प्रेमकहानी’ या गीताचे विशेष आकर्षण आहे. अडवाणी ठराविक अंतराने मोजकेच खातात, तर गडकरींचे खाद्यप्रेम सर्वश्रुत आहे. राजकारणात अडवाणींच्या रेकॉर्डची सुई आणीबाणीच्या कालखंडातच अडकून पडली असली तरी मोबाइल, आयपॅड, आयपॉडसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर करणारे आणि आमीर खानच्या चित्रपटांचे शौकीन असलेले अडवाणी वैयक्तिक जीवनात पुरोगामी आणि आधुनिकतेचा पुरस्कार करणारे आहेत. कदाचित त्यामुळेच राजकीय दृष्टिकोनही सातत्याने बदलत राहिला आहे. ८५ वर्षांचे अडवाणी आज प्रकृतीने ठणठणीत आहेत. तरीही दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता वयाच्या ९२ व्या वर्षांपर्यंत पंतप्रधानपदी राहण्यासाठी त्यांच्या हाती सत्तेची सूत्रे देईल, याची शक्यता धूसरच आहे. तसे असते तर २००९ साली वयाच्या ८२ व्या वर्षीच अडवाणींना ही संधी मिळाली असती. पण अडवाणींनी हार मानलेली नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची टर्म आणि तिचे ‘टर्मिनेशन’ यातील लक्ष्मणरेषा धूसर असते हे त्यांना स्वानुभवातून ठाऊक आहे. मावळलेला गडकरीविरोध हे अडवाणींच्या बदललेल्या रणनीतीचे आणि परिस्थितीनुरूप लवचिकतेचे द्योतक ठरावे.\nपंचाहत्तरी पार केलेले अण्णा हजारे आणि त्यांचे ४४ वर्षीय ‘शिष्योत्तम’ अरविंद केजरीवाल यांच्या वयातील तफावत ३१ वर्षांची असली आणि अडवाणींपेक्षा अण्णा दहा वर्षांनी लहान असले तरी सार्वजनिक जीवनात उठलेल्या वादळाचा सामना करताना अण्णा अडवाणींप्रमाणे प्रगल्भता दाखवू शकलेले नाहीत. अडवाणी आणि गडकरी पक्ष आणि परिवाराच्या संस्थात्मक अपरिहार्यतेतून दिल्लीत एकत्र आले, तर भावी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू होण्यासाठी अण्णा आणि केजरीवाल यांचा ‘नियतीने करार’ करून दिला होता. पण हा करार अवघे अठरा महिनेच टिकला. प्रसिद्धिमाध्यमांच्या मदतीने देशाचे राजकारण आणि समाजकारण ढवळून काढणाऱ्या अण्णा आणि केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करणे हे कालपरवापर्यंत देशद्रोहासम मानले जात होते. पण आता खुद्द अण्णांनीच केजरीवालांविरुद्ध गंभीर आरोपांच्या तोफा डागल्यामुळे तमाम अण्णा-केजरीवाल निष्ठांवर तोंड दाबूून इमोशनल अत्याचार सहन करण्याची वेळ आली आहे. ‘आय गॉट द ब्रेन्स, य��� गॉट द लूक्स, लेटस मेक लॉट्स ऑफ मनी’ हे ऐंशीच्या दशकात गाजलेले पेट शॉप बॉइजचे गीत विद्यार्थिदशेत केजरीवाल यांच्या कानावर निश्चितच पडले असेल. जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनात असेच घडले असे म्हटले तर ते ‘देशद्रोही’ विधान ठरू नये. गांधीटोपी घातलेल्या अण्णांचा चेहरा देत आंदोलनाचे मार्केटिंग करणाऱ्या केजरीवाल यांनी प्रचंड प्रमाणावर पैसा उभा केल्याचे आरोप आता नवे राहिलेले नाहीत. केजरीवाल यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालण्यासाठी हा पैसा पुरेसा ठरला असावा, त्यातील काही पैसा देऊ करून स्वत:च्या राजकीय पक्षासाठी अण्णांची मूकसंमती मिळविण्याचेही केजरीवालांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना हाताशी धरून तयार करण्यात आलेला जनलोकपाल आंदोलनाचा बुडबुडा अमेरिकेतील सबप्राइम क्रायसिससारखा फुटला आणि आता दोन शकले झालेल्या टीम अण्णामध्ये उरली आहे ती केवळ वैचारिक दिवाळखोरी. देशाच्या राजकारणावर अनौपचारिकपणे वर्चस्व गाजविणारे अण्णा अत्यल्प काळात दिल्लीवर बसविलेली पकड शाबूत राखून आपल्या समाजकारणाचा कळसाध्याय गाठण्यासाठी आता धडपडत आहेत. जुन्या सहकाऱ्यांना सोडून नव्या साथीदारांच्या मदतीने भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पुन्हा उभे करण्याची आजवर ‘यशस्वी’ ठरलेली क्लृप्ती या वेळी त्यांना कितपत साथ देते हे दिसणार आहे.\nदिल्लीच्या राजकारणावर वर्चस्व गाजविताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व घरातील व्यक्तीच्या हातीच राहावे, या उद्देशातून शरद पवार यांच्या आशीर्वादाने अजित पवार यांचे नेतृत्व उदयाला आले आणि ते अल्पावधीतच नियंत्रणाबाहेर जाण्याची लक्षणे दिसू लागली. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वर्चस्वासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीचे पडसाद आता दिल्लीत शरद पवार यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. वीस वर्षांपूर्वी दिल्लीत जम बसण्यापूर्वीच मुंबईत ‘परतलेले’ शरद पवार आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेससाठी आव्हान ठरले होते. आज दिल्लीत जम बसविलेल्या शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील स्लॉग ओव्हर्स उरल्या असताना महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांनी त्यांच्यापुढे संकट उभे केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी क��ँग्रेस अव्वल क्रमांकाचा पक्ष बनल्यास शरद पवार यांना दिल्लीच्या अनिश्चित राजकारणाचा लाभ घेऊन पंतप्रधानपदाचे स्वप्न साकारता येईल. पण त्यांच्या या मनसुब्यांना घरातूनच सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी यापुढे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी ‘वित्त’ आणि ‘ऊर्जा’ वापरण्याचा निर्धार व्यक्त केला असला तरी पक्षाची वाढ आणि विस्ताराच्या पद्धतींवरून बारामतीमध्ये नवा कलह उद्भवू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याचे ‘प्रयत्न’ दिल्लीतील शरद पवार यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला पोषक ठरणार नसतील तर ते तत्परतेने मोडीत काढण्यासाठी शरद पवार यांना पुढचे दीड वर्ष सदैव जागरूक राहावे लागेल. स्वत:च उपजत बंडखोर असलेल्या शरद पवारांपुढे साडेचार दशकांचा राजकीय अनुभव आणि पंख कापण्याचे असामान्य कौशल्य पणाला लावून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचे आव्हान असेल. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीत वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे १२/१२/१२ हा दिवस कसा साजरा होतो, यावरही अवलंबून असेल.\nराष्ट्रीय राजकारणात भाजपला काँग्रेसचा एकमेव पर्याय बनविण्यासाठी अडवाणींनी सारी मेहनत घेतली. महाराष्ट्रात आणि शक्य झाल्यास केंद्रात काँग्रेसला शह देण्यासाठी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी केली. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारविरोधाच्या दीर्घ अनुभवाच्या जोरावर अण्णा हजारेंनी दिल्लीवर चाल केली. ऐन उमेदीची दशके या संघर्षांत खर्ची घातल्यानंतर आता या बुजुर्गाच्या अस्तित्वाला विरोधकांनी वा प्रतिस्पध्र्यानी नव्हे तर वारसांनीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आव्हाने उभी केली आहेत. या संकटांवर मात करण्यासाठी ‘पुनश्च हरी ओम’ करण्याची त्यांच्यात कितपत क्षमता उरली आहे हे वर्षभरातच दिसणार आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्��मा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/content/axis-mf-performance", "date_download": "2018-12-15T21:14:14Z", "digest": "sha1:FAFL6UW4TNJ3QWHRO7YDBKQSR4U6S3NU", "length": 13254, "nlines": 249, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Axis MF Performance | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nजर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल त��� यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.\nआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:\nतुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.\nगुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.\nआपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.\nनवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.\nआपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर मह���न्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-films-currency-shortage-23566", "date_download": "2018-12-15T21:19:25Z", "digest": "sha1:CNZ34HBVZGS56HZUE76VGIPV2T7NWHDV", "length": 12892, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi films currency shortage मराठी चित्रपटांना चलनटंचाईचे चटके | eSakal", "raw_content": "\nमराठी चित्रपटांना चलनटंचाईचे चटके\nशुक्रवार, 30 डिसेंबर 2016\nमुंबई - चलन चणचणीचा तडाखा मराठी चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. त्यामुळे लागोपाठचे तिन्ही शुक्रवार मराठी चित्रपटांसाठी \"ब्लॅक फ्रायडे' ठरले.\nमुंबई - चलन चणचणीचा तडाखा मराठी चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. त्यामुळे लागोपाठचे तिन्ही शुक्रवार मराठी चित्रपटांसाठी \"ब्लॅक फ्रायडे' ठरले.\nतीन आठवड्यांपासून एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. चित्रपट प्रदर्शित केला तर सिनेमागृहात प्रेक्षक येणार नाहीत, या भीतीमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. विविध चित्रपट महोत्सव तसेच पुरस्कार सोहळ्यांमध्ये पाठवण्यासाठी डिसेंबरमध्येच मराठीमध्ये सहा ते सात चित्रपट प्रदर्शित होतात. काही निर्माते आणि दिग्दर्शक टेक्‍निकली अर्थात एखाद-दुसऱ्या चित्रपटगृहात आपला चित्रपट प्रदर्शित करतात आणि पुरस्कार वा अनुदानासाठी पाठवतात. या डिसेंबरमध्ये मात्र \"तू कोल्ड मी बोल्ड', \"कौल' आणि \"गुलमोहर' हे चित्रपट प्रदर्शित झाले. तेही पहिल्या आठवड्यात. त्यानंतर सलग तीन आठवडे एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.\nचलनटंचाईमुळे मराठी इंडस्ट्रीत तंगी आहे; तरीही या महिन्यात \"फुगे', \"आक्रंदन', \"भय' प्रदर्शित होणार होते; परंतु पुरेसे पैसे मिळत नसल्याने प्रेक्षक येणार नाहीत, या भीतीपोटी त्यांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. काही चित्रपटांचे चित्रीकरणही ठप्प झाले आहे. याबाबत वितरक समीर दीक्षित म्हणाले, की मराठीतील ही स्थिती निराशाजनक आहे. परिस्थिती सुधारण्यास आणखी काही महिने लागतील.\nनोटा बाद केल्यानंतर लालबागच्या भारतमाता चित्रपटगृहात दादा कोंडके यांचे चित्रपट लावण्यात आले. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. हिंदीत आमीर खान यांचा \"दंगल' प्रदर्शित झाला आणि त्याने चांगला गल्ला जमवला; पण मराठी निर्मात्यांनी मात्र भीतीने चित्रपटच प्रदर्शित केले नाहीत.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ��इस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nविमा ग्राम पुरस्काराने 'कोपर्डे' दुसऱ्यांदा सन्मानित\nकोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली ग्रामपंचायत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा ग्राम योजनेत दुस-यांदा पात्र ठरल्यामुळे पारितोषिक धनादेश वितरण...\n''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही'' : सई परांजपे\nपुणे : \"\"मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा \"मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-15T20:43:53Z", "digest": "sha1:L7MZPTDBGXOXXEVVPTUFTTMJYN7IAJEM", "length": 6082, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्री साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्री साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम\nमंचर – शेवाळवाडी-गवळीनगर (मंचर) येथे श्री साईबाबा मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि. 2) विविध ध���र्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे, अशी माहिती योगेश थोरात यांनी दिली. साईबाबांचा सकाळी 8 ते 10 अभिषेक, सायंकाळी 5 ते 7 हभप विनोदाचार्य उत्तम महाराज बढे (आळंदी देवाची) यांचे कीर्तन होणार आहे. 8 वाजता उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होईल. साई संगीत भजन मंडळ हिवरेतर्फे नारायणगाव, कळंबादेवी प्रासादिक भजनी मंडळ- शेवाळवाडी यांचा कार्यक्रम होईल. कीर्तनासाठी साथ हभप गौतममहाराज जाधव, राजूमहाराज यादव, भरतमहाराज काळे, ज्ञानेश्वरमहाराज नांदेडकर, नामदेवमहाराज रौंदळ, दत्तामहाराज हजारे, उद्धवमहाराज अटाळीकर, संदेश महाराज वाळुंज, वामनमहाराज थोरात यांची उत्कृष्ट साथ कीर्तनासाठी लाभणार आहे, असे अनुप थोरात,ओंकार थोरात यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘या’ मोबाइल खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या\nNext articleकाबुल दहशवादी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2015/05/", "date_download": "2018-12-15T20:12:07Z", "digest": "sha1:AQSQSRDGOBYVO6RLI7ZGTQDZDIFYQHQO", "length": 4882, "nlines": 35, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "May 2015 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nदिस जातील, दिस येतील...\nगीतकार सुधीर मोघे यांच्या लेखणीतून जन्म घेतलेल्या या गीताने काबाड-कष्ट करुन जगणाऱ्या आणि आठरा विश्व दारिद्र्य भोगणाऱ्या शेतकरी कुटुंबाल...\nनजीब जंग कोण आहेत\nदिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग दिल्लीचं राजकारण सध्या अरविंद केजरीवल आणि नजीब जंग यांच्यातील वादामुळे ढवळून निघालं आहे. या वादा...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्ण��� क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/531794", "date_download": "2018-12-15T21:28:00Z", "digest": "sha1:6KYYOVUV5IAOF7NOXBYOUKXVBGVXKKJE", "length": 8342, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "7 हजार कोटीचे कर्ज माफ करावे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 7 हजार कोटीचे कर्ज माफ करावे\n7 हजार कोटीचे कर्ज माफ करावे\nमायक्रो फायनान्स क्षेत्राकडून मागणी : नोटाबंदीने फटका बसल्याचा दावा\nनोटाबंदीचा सर्वात मोठा फटका रोख रकमेने होणाऱया क्षेत्रांवर दिसून आला. महिलांचे वर्चस्व असणाऱया सुक्ष्म आर्थिक संस्था आणि लहान व्यवसायांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. मायक्रो फायनान्स क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज असून यापैकी सात हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. नोटाबंदीने फटका बसल्याने कर्जमाफी करण्यात यावी असे या क्षेत्राचे म्हणणे आहे.\nरोकडचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असलेल्या व्यवसायांवर नोटाबंदीचा सर्वाधिक वाईट परिणाम झाला आहे. हे क्षेत्र ग्रामीण भागात असल्याने सरकारकडून कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागासाठी ठोस पतधोरण राबविण्यात नसल्याने त्याचा फटका या क्षेत्राला झाल्याचे एमएफआयएन या संघटनेच्या सीईओ रत्ना विश्वनाथन यांनी म्हटले. नोटाबंदीनंतर पहिल्या तीन महिन्यांत रोकड उपलब्ध न झाल्याचे अनेकांकडून देयके देण्यात आली नाही. याव्यतिरिक्त व्यवसायात मागणी घटतल्याने अनेकांनी या क्षेत्रातून लक्ष वळविल्याचे त्यांनी म्हटले. पहिल्या तीन महिन्यात लोकांनी थकीत ठेवत व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले.\nसंघटनेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत कर्जाचे प्रमाण 10.8 टक्क्यांवर पोहोचले होते. वर्षापूर्वी हा आकडा केवळ 0.33 टक्के होता. ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत 30 दिवसांसाठी थकीत ठेवण्याचे प्रमाण 7.52 टक्क्यांवर पोहोचले होते. मागील वर्षापूर्वी हा आकडा 0.27 टक्के होता. नोटाबंदीनंतर आठ महिन्यांत हा आकडा वर्षापूर्वीच्या तुलनेत 0.32 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांवर पोहोचला होता.\nजानेवारीनंतर या क्षेत्रात सुधारणा होत आहे. जानेवारीनंतर कर्ज फेडण्याचे प्रमाण 90 ते 95 टक्क्यांवर पोहोचले आहे. नोटाबंदीनंतर मायक्रो फायनान्स क्षेत्राला मोठा फटका बसण्याचे प्रमुख कारण म्हणजे या क्षेत्रात देयके देण्यासाठी कोणत्याही पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात आला नव्हता. मात्र या क्षेत्रातील स्थिती पूर्वपदावर येत असल्याचे सांगण्यात आले.\nनोटाबंदी करण्यात आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम बँकिंग क्षेत्रावर दिसून आला. नोटाबंदीनंतर एका वर्षाच्या कालावधीत 6.1 दशलक्ष बँक खाती उघडण्यात आली आहे. खातेदारांची शिलकी 80 टक्क्यांनी वाढत 480 कोटीवरून 884 कोटीवर पोहोचल्याचे एसबीआयचे संचालक अभिषेक पंडित यांनी म्हटले.\nएनपीए अध्यादेशानंतर बाजारात घसरगुंडी\nडिजिटल देयकासाठी किराणा दुकानदार इच्छुक\nअव्वल कंपन्यांत महिला संचालकांची नियुक्ती\nमहिनाभरात पेट्रोल 5 तर डिझेल 3 रूपयांनी स्वस्त\nकामगार मंत्र्यांची ईएसआय हॉस्पिटलला भेट\nकोहली शतकासमीप, रहाणेचे नाबाद अर्धशतक\nपाक दूतावासातून 23 शिखांची पारपत्रे गायब\nहॉलंड सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत\nवाढीव वीजबिलाच्या तक्रारी वाढल्या\nआंतरराष्ट्रीय फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये बेळगावच्या फिनिक्स अकॅडमीचा सहभाग\nपतंजलीची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून अडीच लाखाचा गंडा\nबडोद्याचे मुंबईला चोख प्रत्युत्तर\nग्रा.पं.अध्यक्षासह तिघा जणांना अटक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/cbi-raids-ndtv-prannoy-roy-and-radhika-roy-house-ss-262267.html", "date_download": "2018-12-15T21:27:58Z", "digest": "sha1:R4YQKJHKS54P34BH4T3QPAI62OXD6JGJ", "length": 12933, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचे छापे", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nएनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचे छापे\nसीबीआयने काल पहाटेपर्यंत प्रणव राॅय आणि त्यांची पत्नी राधिका राॅय यांच्या दिल्ली आणि देहरादून येथील घरावर छापे टाकण्यात आल्याचं कळतंय.\n05 जून : एनडीटीव्हीचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले. सीबीआयने काल पहाटेपर्यंत प्रणव राॅय आणि त्यांची पत्नी राधिका राॅय यांच्या दिल्ली आणि देहरादून येथील घरावर छापे टाकण्यात आल्याचं कळतंय.\nप्रणव राॅय यांच्यावर बँकेचं नुकसान केल्याचा आरोप आहे. एनडीडीव्हीने आयसीसीआय बँकेकडून 48 कोटींचं कर्ज घेतलं होतं. पण यात फेरफार झाल्याचा आरोप बँकेनं केलाय. त्यानुसारच सीबीआयने प्रणव राॅय यांच्या घरावर छापे मारले. प्रणव राॅय आणि त्यांची पत्नी राधिका राॅय यांची सीबीआय चौकशी करत आहे.\nभाजपचे प्रवक्ते सुब्रमण्यम स्वामी यांनी टि्वट करून, कायदाचा धाक सगळ्यांवर राहिला पाहिजे. मग तो कोणीही असला तरी चालेल असं म्हटलंय.\nमात्र, एनडीटीव्हीने याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. सीबीआयने एनडीटीव्ही आणि त्यांचे प्रमोटर्स यांना खोट्या आरोपाखाली लक्ष्य केलंय. एनडीटीव्ही आणि त्यांचे प्रमोटर याविरोधात शेवटपर्यंत लढा देत राहणार आहे. भारतात लोकशाही असून सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचं खच्चीकरण होत असून आम्ही शांत बसणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: NDTVएनडीटीव्हीप्रणव राॅयराधिका राॅय\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून रा��� ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=413", "date_download": "2018-12-15T20:34:26Z", "digest": "sha1:6LX5SY7ERBMIYKH4KUXHXPNWFA2GV4LY", "length": 4460, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2017/05/", "date_download": "2018-12-15T20:12:17Z", "digest": "sha1:FM7EYQHEJ7X7C5DPL2CENC6YN7Z4NMAU", "length": 4403, "nlines": 32, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "May 2017 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nनिस्बेट रोड . थांबा ... फक्त नावावरुन मत ठरवण्याची अस्सल ‘ भारतीय चूक ’ करु नका . हा काही लंडन , न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहम��� असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-15T21:42:02Z", "digest": "sha1:GDHY36EXHRXSVLFEGWGCS5UM5BW4OEVT", "length": 17731, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकातील वाहतूक भूमकर चौक मार्गे वळविण्याची मागणी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअर��ंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Chinchwad हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकातील वाहतूक भूमकर चौक मार्गे वळविण्याची मागणी\nहिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकातील वाहतूक भूमकर चौक मार्गे वळविण्याची मागणी\nचिंचवड, दि. २८ (पीसीबी) – हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकापासून आयटी पार्क फेज १, फेज २, फेज ३ पर्यंत रस्त्यावरती होणारी वाहतूक कोंडी आणि हिजवडी गावठाणामध्ये आयटी पार्क कंपनीच्या वाहनांची वाहतूक बंद करून ती भुमकर चौकातून लक्ष्मी चौक मार्गे वळविण्यात यावी, अशी मागणी वंदे मातरम् शेतकरी विकास संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांनी हिंजवडीच्या वाहतूक पोलिस नियंत्रक शाखेकडे केली आहे.\nत्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्या चौकामध्ये गणपती मंदीर आहे. त्या मंदीराकडे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच हिंजवडी चौकातून मारुंजी, दत्तवाडी, कसारसाई ते चांदखेडपर्यंतच्या ग्रामीण भागापर्यंत अॅटोरिक्षा बेसुमार प्रवाशी घेवून वाहतूक करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती.\nत्याचप्रमाणे, पुण्याकडून पिंपरी-चिंचवडकडे आणि पिंपरी-चिंचवडकडून पुण्याकडे जाणाऱ्या पीएमपी बसेस दर अर्ध्यातासाला आहेत. त्यासाठी प्रवाशी छत्रपती चौकातील गणपती मंदीरा समोर थांबतात. परंतू भाजीपाला विक्रेत आणि अॅटोरिक्षा भर चौकाचौकात चारही बाजूला पीएमपी बसस्टॉप जवळ थांबतात. त्यामुळे रस्त्यावरील अडथळ्यामुळे बसेस आणि इतर वाहनांना एक एक तास थांबावे लागते. यावर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.\nहिंजवडीतील छत्रपती चौक येथील अॅटो रिक्षा, भाजी, फळ विक्रेते आणि इतर व्यावसायिक मारुंजी रस्त्याच्या डाव्या बाजूला बसविण्यात यावे. त्यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी सुरळी��� राहिल. तसेच, पुण्याकडून होणारी वाहतूक वाकड पुलावरून आणि हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकापासून आयटी पार्क फेज १, फेज २, फेज ३ पर्यंत रस्त्यावरची होणारी वाहतूक भूमकर चौकातून लक्ष्मी चौक मार्गे वळविण्यात यावी, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nPrevious article…तर विराट कोहलीचा पंतप्रधानपदासाठी विचार करावा लागेल – शरद पवार\nNext articleवारीत साप सोडण्याविषयीच्या संभाषणावर विश्वास नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nपिंपळे सौदागरमध्ये हॉटेल ‘जस्ट इन ग्रील’ जळून खाक\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nछत्तीसगडध्ये काँग्रेस ४० तर भाजप ३० जागांवर आघाडीवर\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\n‘सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू बनला; शत्रुघ्न सिन्हांचा खोचक...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं; नितेश राणेंचे प्रत्युत्तर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nहिंजवडीतून मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेट आणि गुटखा जप्त\nआकुर्डीत कटर, ब्लेडने हल्ला करुन रेल्वे स्थानकावर लुटमार करणाऱ्या १३ जणांसह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/lunch-rs-8-rajasthan-21655", "date_download": "2018-12-15T21:38:30Z", "digest": "sha1:7K4S4MRKSNVSFSABXAM5HDWSBO6KJNOS", "length": 11961, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lunch for Rs. 8 in Rajasthan राजस्थानमध्ये आठ रुपयांत मिळणार जेवण! | eSakal", "raw_content": "\nराजस्थानमध्ये आठ रुपयांत मिळणार जेवण\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nजयपूर (राजस्थान) - तमिळनाडूच्या धर्तीवर राजस्थानच्या मुख���यमंत्री वसुंधरा राजे यांनी 'अन्नपूर्णा रसोई' योजना आणली आहे. या योजने अंतर्गत आठ रुपयांमध्ये जेवण आणि पाच रुपयांमध्ये नाश्‍ता देण्यात येणार आहे. फिरत्या वाहनातून या सुविधेचा लाभ नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. वसुंधरा राजे यांनी पाच फिरत्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवत या योजनेचे उद्‌घाटन केले.,\nजयपूर (राजस्थान) - तमिळनाडूच्या धर्तीवर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 'अन्नपूर्णा रसोई' योजना आणली आहे. या योजने अंतर्गत आठ रुपयांमध्ये जेवण आणि पाच रुपयांमध्ये नाश्‍ता देण्यात येणार आहे. फिरत्या वाहनातून या सुविधेचा लाभ नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. वसुंधरा राजे यांनी पाच फिरत्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवत या योजनेचे उद्‌घाटन केले.,\nराजस्थानमधील 12 जिल्ह्यात 80 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी वसुंधरा राजे यांनी दिली. लवकरच राजस्थानमधील सर्व 33 जिल्ह्यांत 300 ठिकाणी या योजनेचा लाभ पोचविण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 12 शहरात 80 ठिकाणी येत्या 15 दिवसांत जेवण उपलब्ध होईल, असेही राजे यांनी यावेळी सांगितले. \"अन्नपूर्णा रसोई योजनेच्या माध्यमातून गरजवंतांना पाच रुपयांत पौष्टिक, गुणवत्तापूर्ण आणि खमंग नाष्टा आणि आठ रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे', अशी माहिती राजे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/flop-abhinetri-chi-income-source-kay-aahe/", "date_download": "2018-12-15T21:55:54Z", "digest": "sha1:UAAIQBZT336YOCXGV2XM4EXFKC2RTR56", "length": 7556, "nlines": 48, "source_domain": "www.marathigold.com", "title": "फ्लॉप होऊन सुध्दा या 4 अभिनेत्री जगतात लग्जरी लाइफ, नंबर 3 च्या कमाईवर तर विश्वास बसणार नाही", "raw_content": "\nYou are here: Home / Celebrities / फ्लॉप होऊन सुध्दा या 4 अभिनेत्री जगतात लग्जरी लाइफ, नंबर 3 च्या कमाईवर तर विश्वास बसणार नाही\nफ्लॉप होऊन सुध्दा या 4 अभिनेत्री जगतात लग्जरी लाइफ, नंबर 3 च्या कमाईवर तर विश्वास बसणार नाही\nबॉलीवूड मध्ये अश्या अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अभिनयामुळे आणि कामामुळे प्रसिध्द आहेत. तर काही अभिनेत्री अश्या देखील आहेत ज्यांचे आगमन तर धमाकेदार झाले परंतु त्यानंतर त्या बॉलीवूड मधून गायब झाल्या. खरतर बॉलीवूड एक अशी जागा आहे जेथे कोणीही नेहमी यशाच्या शिखरावर कायम राहत नाही.\nआज आपण बॉलीवूड मधील अश्या अभिनेत्री बद्दल माहिती करून घेऊ ज्यांचे आगमन तर धमाकेदार होते. नंतर त्या बॉलीवूड मधून गायब झाल्या. परंतु तरीही आज देखील त्या आपले जीवन अगदी लग्जरी स्टाईल मध्ये जगत आहेत. आता तुम्ही देखील यांना पाहून विचार कराल कि यांच्याकडे चित्रपट नाहीत पण यांना एवढी कमाई होते कशी ज्याच्या मदतीने ते आपली खार्चिक लाइफस्टाइल जगत असतात. खरतर हे इवेंट इत्यादी करतात, ज्यामुळे यांची लाइफस्टाइल इतरांच्��ा पेक्षा कमी होत नाही.\nबिग बॉस विजेती राहिलेली गौहर खान अगोदर अनेक चित्रपटा मध्ये दिसली आहे पण आता ती फिल्मी दुनिये पासून दूर झालेली आहे. गौहर जवळ आता फिल्म्स नसतात आणि आता ती कोणत्याही रियलति शो मध्ये देखील दिसत नाही. पण ती इवेंट मध्ये भाग घेते ज्यामुळे ती 6 ते 12 लाख रुपये इनकम करते.\nचित्रांगदा सिंहने अक्षय कुमार सोबत काम केले होते पण तरीही आता तिचे करियर संपले आहे. अक्षय सोबत धमाकेदार एन्ट्री करणारी चित्रांगदा सिंह बॉलीवूड मध्ये काही खास करू शकली नाही. जेव्हा पहिल्यांदा चित्रांगदाला प्रेक्षकांनी पाहिले तेव्हा प्रेक्षकांना वाटले कि येणाऱ्या काळात चित्रांगदा बॉलीवूड मध्ये नाव कमवेल पण असे झाले नाही. चित्रांगदा आता इवेंटस मध्ये भाग घेते ज्यासाठी ती 15-18 लाख रुपये चार्ज करते.\nनेहा धुपिया एक फ्लॉप अभिनेत्री आहे. नेहा ने अनेक फिल्म्स मध्ये काम केले पण आता तिच्याकडे कोणताही चित्रपट नाही. नेहाच्या इनकम बद्दल बोलायचे झाले तर ती इवेंटस मध्ये भाग घेते आणि त्याच सोबत स्टेज परफॉर्मन्स करते. ज्याचे ती 12-15 लाख चार्ज करते.\nएली अवराम फिल्म बद्दल कमी आणि इतर कारणामुळे जास्त चर्चेत असते. एली अवरामने फिल्म मिकी वायरस मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. पण तिची जादू काही चालली नाही. एली आता एक फ्लॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एली आता इवेंटस इत्यादी करते आणि ज्यामधून ती 6-7 लाख रुपये चार्ज करते. त्याच सोबत जाहिरात वगैरे करून लग्जरी लाइफ जगते.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/tech/1453-500-4g", "date_download": "2018-12-15T21:32:28Z", "digest": "sha1:TFIOBEMRLQ36NWIAQTEU2VFNXWNALIJW", "length": 5915, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "जिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nरिलायन्स जिओ आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनणार आहे. जिओचा 4G फोन लवकरच बाजारात येण्याची चर्चा सुरु आहे. आता 500 रुपयांत जिओचा 4G फोन येणार आहे.\n84 दिवसांची वैधता असलेल्या धन धना धन प्लॅन सोबत हा 4G फोन लॉंच करण्यात येणार आहे. त्याबरोबर 80 ते 150 रुपयांचे प्लॅन जिओ लॉंच करणार आहे.\n2G युजर्संनां देखील 4G फोनचा आनंद लुटता यावा या उद्देशाने 4G फोन्सची किंमत 650 ते 975 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. या फोन मध्ये 2.5 इंच डिस्प्ले, रिअर कॅमेरा आणि जिओ अप्स असे फिचर्स असणार आहेत.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\n6 महिन्यात जिओला किती झाला तोटा\nBMW ला तगडी टक्कर देणार सुझुकीची सुपरबाईक\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/03/blog-post_76.html", "date_download": "2018-12-15T21:22:33Z", "digest": "sha1:7H3PWVC3QQEIWJAFDTG2WN4S3UHVWNDI", "length": 14985, "nlines": 54, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "विरोधकांची अळीमिळी गुपचिळी - ब्लॉगनामा", "raw_content": "\nHome / प्रशांत परिचारक / विधान परिषद / विरोधक / सत्ताधारी / संभाजी भिडे / विरोधकांची अळीमिळी गुपचिळी\nदोन मुद्दे आहेत. म्हटले तर छोटी गोष्ट, म्हटले तर गंभीर आहे. मात्र यावर विचार व्हावयास हवा. विरोधकांचा हा दुटप्पीपणा योग्य नाही. प्रशात परिचारक निलंबन आणि संभाजी भिडेंवरील कारवाई या दोन्ही मुद्द्यांवर विधानपरिषदेत विरोधकांचे मौन आणि दुटप्पी धोरण चिंतेत टाकणारे आहे.\nसत्ताधारी काय करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष असतेच. मात्र जनतेला सत्ताधाऱ्यांएवढीच अपेक्षा विरोधकांकडूनही असते. कारण जनतेच्या मनातील खदखद आणि मतं जाणून, सभागृहात सत्ताधाऱ्यांसमोर मांडून, त्यावर जाब विचारण्याची जबाबदारी ��िरोधकांची असते. या जबाबदारीला खालील दोन मुद्द्यांवर विधानपरिषदेतील विरोधक विसरले की काय, असा प्रश्न मला पडतो.\nपहिला मुद्दा - परिचारक यांचं निलंबन रद्द :\nसैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. समितीचे अध्यक्ष होते विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर. यात चंद्रकांत पाटील, नारायण राणे, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, कपिल पाटील, जयंत पाटील (शेकाप), नीलम गोऱ्हे इत्यादी आमदार होते.\nया समितीने फेब्रुवारीच्या २८ तारखेला विधानपरिषदेच्या पटलावर चौकशी अहवाल सादर केला. या अहवालातून परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस करण्यात आली होती. अहवाल मंजूरही झाला. त्यावेळीही कुणी काही बोलले नाही.\nनंतर काही दिवसांनी विधान परिषदेत शिवसेना आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आणि निलंबन मागे घेण्याची मागणी केली. त्यावरुन मग पुढे सभगृहात झालेला गोंधळ सर्वश्रुत आहे.\nआता प्रश्न असा पडतो की, चौकशी समितीत तर सर्वपक्षीय आमदार होते. त्यांना निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा अहवाल मान्य होता का आणि विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करुन निलंबन मागे घेण्याची तीव्र मागणी करणाऱ्या अनिल परब यांना माहित नव्हते का, की नीलम गोऱ्हे सुद्धा अहवाल तयार करणाऱ्या समितीत आहेत. आणि नाहीत होते तर त्यांना आधी जाब विचारला का\nराष्ट्रवादीने तर परिचारकांचा मुद्दा कित्येक दिवसांपासून लावून धरला होता. त्याच राष्ट्रवादीचे रामराजे तर अध्यक्ष होते समितीचे, शिवाय विरोधी पक्षनेते मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे समितीच्या चौकशी वेळी काय करत होते\nनिलंबन मागे घेण्याचा मुद्दा सभगृहत उपस्थित करणाऱ्या शिक्षक आमदार कपिल पाटील इतके आक्रमक झाले होते. मग शिफारस करणारा अहवाल तयार करताना त्यांची भूमिका काय होती तेही चौकशी समितीचे सदस्य होतेच की. मग त्यांनी समितीत काही विरोध वगैरे दर्शवला की नाही\nआणि महत्त्वाचे म्हणजे, चौकशी समिती निलंबन मागे घेण्याची शिफारस करते, कुठल्याही चार्चेविना अहवाल मंजूर होतो आणि याच समितीतील सदस्य पुढे आक्षेप घेतात. हा दुटप्पीपणा नाही का\nदुसरा मुद्दा - भीमा कोरेगाव हिंसाचार आणि संभाजी भिडे\nकाल म्हणजे १४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी विधान परिषदेत निवेदन सादर केले. यात त्यांनी मिलिंद एकबोटे यांना कसे अटकेचे प्रयत्न सुरु आहेत, हे अगदी विश्लेषण करुन सांगितले. मात्र यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर बोलण्यास सपशेल टाळलं.\nमुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना म्हटले, 200 ते 300 लोकांनी धुडगूस घातला. ज्यांनी तोडफोड केली, ते भगवे झेंडे घेऊन आले होते.\nधक्कादायक म्हणजे, यावेळी विरोधी पक्षातील कुणीही आवाज उठवला नाही. सगळे गप्प होते. हे भगवे झेंडे घेऊन आलेले कोण होते, कोणत्या संघटनेचे होते, असा एकही प्रश्न विरोधकांनी विचारणे अपेक्षित होते. मग विधानपरिषदेतील विरोधक गप्प का बसले होते\nयाच निवेदनावेळी विरोधकांनी, मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही, हा प्रश्न विचारला, पण संभाजी भिडे यांच्याबद्दल अवाक्षर काढला नाही. विधानपरिषदेत विरोधकांच्या या वर्तनाचा अर्थ काय घ्यायचा बाहेर माध्यमांसमोर इतके आक्रमक होता, मग जिथे आक्रमक व्हायचे तिथे गुपचिळी का\nसत्ताधारी हे कायम सर्वकाही आलबेल आहे असेच सांगत राहतात. मग ते आघाडी सरकार असो किंवा युतीचे असो. त्यात विशेष नाही. पण विरोधकांकडून जनतेला कायम आशा असते. आपले मुद्दे राज्याच्या सभागृहात मांडले जावे, त्यावर चर्चा व्हावी, आपली बाजू तिथे घ्यावी इत्यादी. पण विरोधकांचे हे दुटप्पी वागणे चिंतेत टाकणारे आहे.\nसभागृहात एक आणि माध्यमांसमोर, जनतेसमोर एक, असा दुटप्पीपणा योग्य नाही. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सलो की पळो करुन सोडायला हवे, ना की त्यांच्या सुरात सूर मिसळावे. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील वरील दोन्ही मुद्दे खटकले. विरोधकांचे असे वागणे चिंतेत टाकणारे आहे. सत्तेला प्रश्न विचारण्यासाठी तिथे आहोत, हे विरोधकांनी जाणले पाहिजे.\nप्रशांत परिचारक विधान परिषद विरोधक सत्ताधारी संभाजी भिडे\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांच��� डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/05/", "date_download": "2018-12-15T21:16:04Z", "digest": "sha1:XT7DXTWYE2KWXKAWRJKZNH2AVUGYBVXW", "length": 4462, "nlines": 32, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "May 2018 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nमोदी आणि त्यांचे कुत्रे\nराहुल गांधी यांनी कुत्र्यांकडून देशभक्तीचे धडे शिकायला हवेत, असे कर्नाटकातील बगलकोटमध्ये मोदी बोलतात आणि भाजपचे बगलबच्चे टाळ्या...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-salman-khan-priyanka-chopra-make-it-to-varietys-list-of-500-influential-people-275817.html", "date_download": "2018-12-15T20:23:55Z", "digest": "sha1:UK7Y6MPRRUAJ4QT5ZDSLEXKKNDHO5PD2", "length": 13266, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलमान आणि प्रियांका ठरलेत सगळ्यात 'प्रभावी हस्ती'", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nसलमान आणि प्रियांका ठरलेत सगळ्यात 'प्रभावी हस्ती'\nव्हरायटी मासिक प्रत्येक वर्षी 500 प्रभावी हस्तींची यादी घोषित करते. त्यात देशभरातील अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांची नावं असतात. या वेळेस भारतातल्या 12 लोकांची नावं या यादीमध्ये आहेत. या 12 लोकांमध्ये सगळ्यात वरचं नाव आहे ते सलमान खान आणि प्रियांका चोप्राचं.\n02 नोव्हेंबर : बिग बॉस मास्टर सलमान खान आणि हॉलिवूड क्वीन प्रियांका चोप्रा त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. पण आता हे दोघे चर्चेत आले ते एका वेगळ्याच कारणाने. जगभरातल्या 500 मोठ्या हस्तींमधून हे दोघे भारताच्या टॉप लिस्टमध्ये आहे.\nव्हरायटी मासिक प्रत्येक वर्षी 500 प्रभावी हस्तींची यादी घोषित करते. त्यात देशभरातील अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांची नावं असतात. या वेळेस भारतातल्या 12 लोकांची नावं या यादीमध्ये आहेत. या 12 लोकांमध्ये सगळ्यात वरचं नाव आहे ते सलमान खान आणि प्रियांका चोप्राचं. यानंतर करण जोहर, आदित्य चोप्रा, एकता कपूर, अंबानी बंधू, सिद्धार्थ रॉय कपूर, पुनीत गोएंका, किशोर लुला, उदय शंकर आणि सुभाष चंद्रा यांची नावं आहेत. या यादीमध्ये ग्लोबल एंटरटेनमेंट उद्योग व्यवसायात 2 ट्रिलियन डॉलर्सचे योगदान देणाऱ्या मंडळींचीच नावं आहेत.\nव्हरायटी मासिकाच्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'शाहरुख खान आणि आमिर ख��नच्या व्यतिरिक्त अभिनेता सलमान खानने आजही बॉक्स ऑफिसवर त्याची पकड कायम ठेवली आहे.'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\n'केसरी'मध्ये बहरणार अक्षय-परिणितीचा रोमान्स\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-government-clears-draft-bill-on-journalists-protection-act-257793.html", "date_download": "2018-12-15T20:23:33Z", "digest": "sha1:BHUVEH5CE554FTWHVM5IZBNEAMNCIFNH", "length": 13394, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पत्रकारांवर हल्ला केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बाय���ोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nपत्रकारांवर हल्ला केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास\nपत्रकारांवर हल्ले करणाऱ्याला, हिंसाचार करणाऱ्याला अथवा तशी चिथावणी देणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड\n07 एप्रिल : पत्रकार हल्लाविरोधी विधेयक विधानसभासह विधान परिषदेतही मंजूर झालंय. या कायद्याने पत्रकारांना आता कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर या कायद्यासाठी आंदोलन सुरू होतं. अखेर या लढ्याला यश आलंय. महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यमानी संस्था ( हिंसक कृत्ये आणि मालमतेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंधक ) विधेयक २०१७ विधानसभेत हे विधेयक विनाचर्चा मंजूर करण्यात आलं. त्यानंतर काहीवेळातच विधान परिषदेतही मान्य करण्यात आला...त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हे विधेयक विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर पत्रकार हल्लाविरोधी कायदा अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.\nप्रसारमाध्यमातल्या व्यक्तींवर हिंसाचार आणि हल्ले तसंच प्रसारमाध्यम संस्थांच्या मा���मत्तेची हानी याला आळा घालण्यासाठी हे विधेयक आहे. असे हल्ले करणाऱ्याला, हिंसाचार करणाऱ्याला अथवा तशी चिथावणी देणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे\nपत्रकार हल्लाविरोधी कायदा तरतूद\n- पत्रकारावर हल्ला केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास\n- 50 हजार रुपयांचा दंड\n2015- 72 पत्रकारांवर हल्ले\n2016- 65 पत्रकारांवर हल्ले\n2017- 82 पत्रकारांवर हल्ले\nगेल्या 3 महिन्यातील हल्ले-16\nगेल्या 10 वर्षांत 800 पत्रकारांवर हल्ले\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Journalists protection Actपत्रकारपत्रकार हल्लाविरोधी कायदाप्रसारमाध्यम\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2018-12-15T20:51:44Z", "digest": "sha1:7R6XEJSN6C2WTAZ4PD4VMOK4H5F6AWAU", "length": 17225, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘मुंबई बुडाली हो’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर कुठे गेले?- उद्धव ठाकरे | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणू��� आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra ‘मुंबई बुडाली हो’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर कुठे गेले\n‘मुंबई बुडाली हो’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर कुठे गेले\nमुंबई, दि. ७ (पीसीबी) – काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले कोणामुळे बुडाले विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याइतकी नाचक्की का ओढवली असे प्रश्न उपस्थित करत पावसामुळे मुंबईच्या सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली हो’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत असे प्रश्न उपस्थित करत पावसामुळे मुंबईच्या सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली हो’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत, अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला चिमटे काढले आहेत.\nनागपूरमध्ये पहिल्याच पावसाच्या दणक्यात शुक्रवारी विधिमंडळाचे दिवसभराचे कामकाज पूर्णत: वाहून गेल्याने राज्य सरकारची नाचक्की झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधण्यात आला. मुसळधार पावसाने नागपूर शहराची दैना उडवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेले नागपूर काही तासांच्या पावसाने जलमय झाले. आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, वीज उपकेंद्रे सारे काही पाण्यात गेले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरते, रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये होते, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार, असे अग्रलेखात म्हटले आहे.\n‘विकास पुरुष’ अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही आपल्या लाडक्या शहराची अवस्था बघून निःसंशय वेदना झाल्या असणार���. अनेक ठिकाणी तर गटारांचे पाणी नागरिकांच्या घरातील टॉयलेटमधून बाहेर पडू लागले. काही महिन्यापूर्वीच नागपूर शहराला देशातील ‘स्मार्ट’ शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. अशा ‘स्मार्ट’ शहराचे एका पावसात असे विद्रूपीकरण का झाले आणि त्याला जबाबदार कोण, यावर ‘चिंतन’ मात्र जरूर व्हायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.\nPrevious articleदेशातील वातावरण गढूळ होऊ नये; यासाठी आम्ही आवश्यक ते प्रयत्न करू- शरद पवार\nNext articleमहादेव जानकर म्हणतात, मी ‘भाजप’चा नाही; मात्र, भवितव्य अमित शहांच्या हाती\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nजनतेने मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला – शरद पवार\nराहुल गांधींनी देशाला दिला सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; कमलनाथ यांच्याकडे २०६ कोटींची...\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nगुंडगिरी संपवली, बीड जिल्ह्याची मीच गृहमंत्री – पंकजा मुंडे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपवारांकडून मतदारसंघनिहाय चाचपणी; साताऱ्याचा उमेदवार ठरणार\nराज्यातील सहकारी संस्थांची श्वेतपत्रिका; काँग्रेस, राष्ट्रवादीची कोंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/zp-election-tasgav-21181", "date_download": "2018-12-15T21:33:10Z", "digest": "sha1:UC2VDRR6KYRO6AGWBFOHRHYRZO5AMD7T", "length": 15717, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp election tasgav ...आता मैदान जिल्हा परिषदेचे | eSakal", "raw_content": "\n...आत�� मैदान जिल्हा परिषदेचे\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\n६ जिल्हा परिषद, १२ पंचायत समिती जागांसाठी मोर्चेबांधणी सुरू\nतासगाव - पालिका निवडणुकीची लढाई संपते न संपते तोच तालुक्‍यातील जि. प., पं. स. निवडणुकांची चाहूल लागली असून, ६ जि. प. आणि १२ पं. स. जागांसाठी राष्ट्रवादी भाजपमध्ये जोरदार मुकाबला होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे.\n६ जिल्हा परिषद, १२ पंचायत समिती जागांसाठी मोर्चेबांधणी सुरू\nतासगाव - पालिका निवडणुकीची लढाई संपते न संपते तोच तालुक्‍यातील जि. प., पं. स. निवडणुकांची चाहूल लागली असून, ६ जि. प. आणि १२ पं. स. जागांसाठी राष्ट्रवादी भाजपमध्ये जोरदार मुकाबला होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे.\nगेली वीस वर्षे तालुक्‍यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गटांवर राष्ट्रवादीचे पर्यायाने आर. आर. पाटील गटाचे पूर्ण वर्चस्व आहे. सध्या जि. प. च्या ६ पैकी ५, तर पंचायत समितीच्या १२ पैकी १० जागा आबा गटाच्या ताब्यात आहेत. गेल्या एकाच निवडणुकीत आबा काका गट एकत्र होता. आता येऊ घातलेल्या निवडणुकीत सारी राजकीय समीकरणे बदलली आहेत.\nआर. आर. पाटील यांच्या निधनानंतरची राष्ट्रवादीसाठी ही पहिली निवडणूक आहे, तर खासदार संजयकाका पाटील या वेळी प्रथमच भाजपच्या झेंड्याखाली निवडणूक लढवत आहेत. संजयकाकांच्या माध्यमातून या वेळी प्रथमच भाजप जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिरकाव करणार आहे.\nत्यादृष्टीनेही ही निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आबा गटाच्या दृष्टीने अस्तित्वाची, तर काका गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. तालुक्‍यात सावळज, मणेराजुरी, मांजर्डे, चिंचणी, येळावी आणि विसापूर असे सहा गट आहेत, त्यापैकी चिंचणी गटात सद्या भाजपाची सत्ता आहे, तर विसापूर गटातून निवडून गेलेल्या छायाताई खरमाटे यांनी भाजपाची पाठराखण केली आहे. मणेराजुरी गटातून मागील निवडणुकीत काका गटाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी भाजपाने जि. प. निवडणुकीसाठी दोन महिने आधीपासूनच मोर्चे बांधणी सु���ू झाली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.इच्छूकांची नावे पुढे येवू लागली आहेत. तालुकयातील शेती आणि पाण्याचा प्रश्‍न पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अजून दोन महिन्यांचा अवधी असल्याने राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे.\nतासगाव नगरपालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांसाठी संजीवनी देणारी ठरणार आहे. नगरपालिका निवडणुकीतील यशामुळे भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे, या विजयाचे नैतिक पाठबळ भाजपामागे असणार आहे, तर राष्ट्रवादीला आर. आर. पाटील यांच्याशिवाय शर्थीने झुंज देत पालिकेत आठ जागांवर मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. पाच वर्षांपूर्वीच्या जि. प. निवडणुकांवर त्यावेळी झालेल्या नगरपालिका निवडणुकांचा मोठा परिणाम झाला होता.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-marathi-school-social-media-62278", "date_download": "2018-12-15T21:17:15Z", "digest": "sha1:ZB3S6AXT5VVNU2K2INMTXYUCTCJO5KCI", "length": 16003, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news marathi school social media मराठी शाळांचा ‘सोशल’ आविष्कार | eSakal", "raw_content": "\nमराठी शाळांचा ‘सोशल’ आविष्कार\nबुधवार, 26 जुलै 2017\nपुणे - मराठी माध्यमाच्या शाळा आता ‘डिजिटल’च्या दिशेने पाऊल टाकत आहेत. वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पर्यावरणीय उपक्रम, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, खेळांतील प्रावीण्य, शाळास्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी या शाळा सोशल मीडियाचा वापर करू लागल्या आहेत. शिक्षक, पालकांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तसेच, शाळेचे फेसबुक पेज तयार करून आजी-माजी विद्यार्थ्यांना जोडण्यात येत आहे. ई-लर्निंगच्या माध्यमातून नवनवे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.\nपुणे - मराठी माध्यमाच्या शाळा आता ‘डिजिटल’च्या दिशेने पाऊल टाकत आहेत. वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पर्यावरणीय उपक्रम, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, खेळांतील प्रावीण्य, शाळास्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी या शाळा सोशल मीडियाचा वापर करू लागल्या आहेत. शिक्षक, पालकांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तसेच, शाळेचे फेसबुक पेज तयार करून आजी-माजी विद्यार्थ्यांना जोडण्यात येत आहे. ई-लर्निंगच्या माध्यमातून नवनवे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ई-लर्निंगला प्राधान्य देण्यात येते. त्याप्रमाणे पालकांच्या, माजी विद्यार्थ्यांच्या आणि शाळा प्रशासनाच्या प्रयत्नातून मराठी शाळांचा ‘डिजिटायझेशन’कडे कल वाढू लागला आहे. विशेष म्हणजे येथे सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत आहे. शाळांत साजरे होणारे सण-उत्सव सोशल मीडियावरून ‘शेअर’ केले जात आहेत.\nडिजिटल ग्रंथालये, फिरती प्रयोगशाळा, शाळांची स्वतंत्र संकेतस्थळे, यावरून पाठ्यपुस्तिका तसेच इतर माहितीचा खजिनाही विद्यार्थ्यांसाठी खुला झाला आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक आणि कौशल्यविकास घडावा, या उद्देशाने शाळास्तरांवरून वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तयार करून घेण्यात आले आहेत.\nआमच्या शाळेची ‘डिजिटल स्कूल’ अशी ओळख होऊ लागली आहे. आम्ही तेजोनिधी हे ई-मॅगझिन सुरू केले आहे. संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांचे लेख, मनोगते त्यावर वाचता येतात. डिजिटलमुळे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती, स्पर्धात्मक मार्गदर्शन करणे सोपे झाले आहे. शाळेचा परिसर वाय-फाय करण्याचा प्रयत्न आहे. पालक, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून ई-लर्निंगचे वर्ग सुरू झाले.\n- तिलोत्तमा रेड्डी, मुख्याध्यापिका, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग\nभाषा, शास्त्र, गणित यांसारखे विषय, मनोरंजनात्मक माहिती ई-लर्निंगद्वारे देतो.\nकाही विषयांच्या फिल्म्सही दाखवितो. शिक्षण विवेक या मासिकातून मुलींचे\n- नंदिनी मकलूर, मुख्याध्यापिका, नूमवि मुलींची प्रशाला\nडिजिटल ग्रंथालय करत आहोत. २५ हजार पुस्तकांपैकी आठ हजार पुस्तकांचे डिजिटायझेशन झाले आहे. ‘अगस्ती’ ही फिरती प्रयोगशाळाही सुरू केली आहे. माजी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांचा फेसबुक व व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला असून, त्याद्वारे शाळेच्या उपक्रमांविषयीची माहिती सोशल मीडियावरून देत आहोत.\n- जयश्री शिंदे, मुख्याध्यापिका, रेणुका स्वरूप गर्ल्स स्कूल\nमराठी शाळा ‘डिजिटली सबळ’\nजीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून स्कूल व्हॅन कुठंवर आली याची माहिती मोबाईलवर\nशाळेतील महत्त्वाचे निर्णय आणि घडामोडींची माहितीही मोबाईलवर\nव्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षक-पालक ‘कनेक्‍टेड’\n'झोमॅटो', 'स्विगी'चा तब्बल हजारो रेस्टॉरंटला दणका\nनवी दिल्ली : 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून जेवण मागवणं, हा हल्लीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. पण यापुढे 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून काही...\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nसोशल मीडिया झाला पाचवा स्तंभ\nनागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत...\nरिकामटेकड्यांनो, माझी प्रकृती उत्तमः लता मंगेशकर\nमुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत, अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर...\n'सिंहगड'च्या प्राध्यापकाने दिला जीवन संपवण्याचा इशारा\nपुणे : सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d-sereis-d7200-dslr-camera-only-body-black-price-pnpHwe.html", "date_download": "2018-12-15T21:21:54Z", "digest": "sha1:3A3HYGOTHHRBUHUGCMVIXZGFUX5WSGG6", "length": 15387, "nlines": 343, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या ��णि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये निकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक नवीनतम किंमत Oct 11, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 61,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 19 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.72 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/8000\nस्क्रीन सिझे 3.2 inch\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन FULL HD, HD\nईमागे फॉरमॅट RAW, JPEG\nमेमरी कार्ड तुपे SD Card\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1964 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 843 पुनरावलोकने )\n( 374 पुनरावलोकने )\n( 17 पुनरावलोकने )\n( 115 पुनरावलोकने )\nनिकॉन D सेरेइस द७२०० दसलर कॅमेरा ओन्ली बॉडी ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6867-bjp-mls-kg-bopaiah-karnataka-assembly-pro-tem-speaker", "date_download": "2018-12-15T21:10:27Z", "digest": "sha1:POJJ3O74XA7MWRV4DF3W56JEZOKQC7TU", "length": 9251, "nlines": 155, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बोपय्यांच्या निवडीवरुन काॅंग्रेसचं टीकास्त्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबोपय्यांच्या निवडीवरुन काॅंग्रेसचं टीकास्त्र\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nभाजपने आणखी एक खेळी करत कर्नाटक सत्ता संघर्ष आता शिगेला पोहोचवला आहे. कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी आपले विराजपेठ येथील आमदार के.जी. बोपय्या यांना बसवलं आहे. यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला असून हा राज्यघटनेचा अवमान आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींनी वेगवेगळे वळण घेतले आहेत. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. सभागृहातल्या सर्वात ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती या पदावर केली जाते असं संकेतानुसार सांगण्यात येत आहे.\n71 वर्षांचे काँग्रेसचे आमदार आर.व्ही.देशपांडे हे सभागृहातले सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना डावलून बोपय्यांची नियुक्ती केल्यानं राज्यपालांच्या निर्णयावर काँग्रेस आणि जेडीएसने टीका केली आहे.\nया निर्णयाविरोधात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली.\nबोपय्या यांनी अनेक वेळा राज्यघटनेचा केलाय अवमान - सुरजेवाला\nयेडियुरप्पांच्या विरोधात जाऊन त्यांनी बंडखोरी केली होती - सुरजेवाला\nतसंच आम्ही यावर आक्षेप घेतोय - सुरजेवाला\nयाबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार – सुरजेवाला\nहंगामी अध्यक्ष म्हणजे काय\nहंगामी म्हणजे 'काही काळापुरता'...\nहंगामी अध्यक्षांची निवड राज्यपाल करतात.\nजेव्हा विधानसभा आपला अध्यक्ष नियुक्त करू शकत नाही अशा वेळी राज्यपाल हंगामी अध्यक्ष नेमू शकतात.\nहा अध्यक्ष नवनिर्वाचितांना शपथ देतो आणि संपूर्ण कार्यक्रम यांच्या देखरेखीतच पार पडतो.\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत\nकर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू दे���ाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post.html", "date_download": "2018-12-15T21:37:37Z", "digest": "sha1:FKF7M46DGSJ6HA6ITVXKHCRBW5WF642X", "length": 7280, "nlines": 111, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: भुतं अमर आहेत", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nकी १५ लाखापेक्षा अधिक भुतं गुगल दाखवतो.\nभूत ही संकल्पना जागतिक स्तरावरची. आपलं इंटरनेट हेही जागतिक स्तरावरचं. घराघरात पसरलेलं, किंवा वेगाने पसरत चाललेलं. त्यावर भुतं नसतील असं कसं होईल आपल्या यु ट्युबवर भुतांचे (म्हणजे माणसांनी भुतांचं शुटींग केलं त्याचे) किती व्हिडिओ असतील आपल्या यु ट्युबवर भुतांचे (म्हणजे माणसांनी भुतांचं शुटींग केलं त्याचे) किती व्हिडिओ असतील कल्पना करून अंदाज घ्या. पाच, दहा, पंधरा किंवा शे दीडशे कल्पना करून अंदाज घ्या. पाच, दहा, पंधरा किंवा शे दीडशे छे हो, चक्क १३,६०,००० (तेरा लाख साठ हजार फक्त). ह्या व्हिडिओमध्ये भुतांचे चालणे, भुतांचे पाहणे, भुतांचे दृश्य-अदृश्य होणे असं सगळं पहायला मिळतं.\nइंटरनेटवर Ghost टाईप करून आपण गुगलवर शोधलं तर दहा कोटींपेक्षा अधिक संदर्भ मिळतात. Ghost India म्हंटलं की दोन कोटींपेक्षा अधिक संदर्भ असल्याचं दिसतं. Ghost Mumbai म्हंटलं की १५ लाखापेक्षा अधिक भुतं गुगल दाखवतो. घोस्ट पुणे तीन लाख आहेत. दिल्लीत हाच आकडा अठरा लाखांच्या आसपास आहे.\nअमेरिकेचे अध्यक्ष राहतात त्या व्हाईट ह��ऊस पासून गावागावातल्या पडिक घर आणि बंगल्यापर्यंत सगळीकडे भुतं असल्याची चर्चा इंटरनेटवर दिसते. त्या दृष्टीने इंटरनेट हा भुतांचा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ज्ञानकोश असावा.\nइंटरनेटवरील विकीपेडिया हा जगातल्या माणसांनी श्रमदान करून तयार केलेला ज्ञानकोश. त्यावरही भुतांच्या माहितीची रेलचेल दिसते. जगभरात भुतांनी पछाडलेल्या ज्या जागा आहेत त्यात ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कंबोडिया, डेन्मार्कपासून ते भारत, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाईन्स, तैवान, युक्रेन वगैरे सगळे देश आहेत. अमेरिकेत तर प्रत्येक राज्यात अशी भुतांची वस्ती आहे.\nयुद्धस्य कथा रम्यः म्हणतात. खरं तर युद्धाच्या कथांपेक्षाही लोकांना भुतांच्या कथा अधिक रम्य वाटतात.\nअंधश्रद्धा दूर करणारी मंडळी आयुष्यभर भुतांची भिती घालवण्याचं कार्य करीत असतात. पण त्यांना न जुमानता, भुतं जगभर अमर आहेत हेच खरं.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nलोकसत्ता तील लेख, वृत्ते इ.\nमहाराष्ट्र टाईम्स मधील लेखन, वृत्ते इ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011_03_21_archive.html", "date_download": "2018-12-15T21:50:42Z", "digest": "sha1:THRUJQIBB4SIFTP3ASVKGD56Z5M4GYJW", "length": 3777, "nlines": 102, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: Mar 21, 2011", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nइंटरनेटवर पोर्न आता अधिकृत. थ्रीएक्स डोमेनला मंजुरी.\nज्याला आपल्याकडे अश्लीलता, असभ्यता, चार भिंतीत करायच्या गोष्टी वगैरे म्हणण्याची परंपरा आहे त्या गोष्टींचे अधिकृत प्रकाशन आणि प्रसारण इंटरनेटवर करण्यासाठी आता डॉट थ्रीएक्स ह्या नव्या डोमेनला (Top level domain or TLD) अधिकृत मान्यता मिळाली आहे.\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nइंटरनेटवर पोर्न आता अधिकृत. थ्रीएक्स डोमेनला मंजुर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/content/survey", "date_download": "2018-12-15T20:40:48Z", "digest": "sha1:EL2MBZ4JNQIS2OT5M6IZE7BC33WDE3HQ", "length": 14219, "nlines": 181, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "एक पाहा़णी | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nशेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत एक पाहा़णी\nसर्वसामान्य जनतेने म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम म्हणून स्वीकारले आहे व त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे कारण म्हणजे सुलभता व पारदर्शकता. त्याचप्रमाणे, एखाद्याकडे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते, तर कोणाकडे भरपूर भांडवल आहे परंतु पुरेसा वेळ नाही अथवा पुरेसा अभ्यास व चिकित्सक दृष्टी यांचा अभाव असतो. अशा सर्वांसाठीच म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम बनले आहे. बरं यात गुंतवणूक करण्यासाठी फार मोठे भांडवलही लागत नाही. एकवेळ गुंतवणूक रुपये ५००० पासूनही करता येते अथवा दरमहा रुपये ५०० भरूनही गुंतवणूक करता येते. त्याचप्रमाणे बँकांचे व्याजदर हेही आकर्षक राहिलेले नाहीत कारण ते ३.५% ते ८% एवढेच आहेत. शिवाय बँकेचे व्याजावर इन्कम टॅक्सही लागू असतो. तसेच महागाईही दरवर्षी साधारणपणे ४% तरी वाढतच असते. हे जगन्मान्य सत्य आहे की शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली असता त्यातून संपत्ती निर्माण होण्याची ताकद असते. फक्त तिचे व्यवस्थापन तज्ज्ञ व्यक्तींद्वारे होणे गरजेचे असते. बँक असो अथवा पोष्ट असो, त्यातील गुंतवणूक ही निश्चितच सुरक्षित असते. मात्र त्या गुंतवणुकीत,दरवर्षी वाढणार्‍या महागाईचा विचार करता, दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद मात्र नसते. प्रत्येकजण अपरिमित कष्ट करून पैसे मिळवत असतो पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की पैसा हासुद्धा पैसे निर्माण करू शकतो. पाहिजे असते ते थोडेसे नियोजन. There is no reward without risk.\nअर्थात भरपूर पैसे मिळवावयाचे तर थोडा धोका हा स्वीकारावाच लागतो, पण तो धोका म्हणजे जुगार असू नये.\nअमेरिकेत सन २००३मध्ये एक पाहा़णी करण्यात आली. जर एक डॉलर सन १८०२ साली चार वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांम���्ये गुंतवला असता तर दरवर्षी वाढणारी महागाई विचारात घेतल्यानंतर सन २००३मध्ये त्या १ डॉलर गुंतवणुकीची खरी किंमत काय झाली असती ह्या प्रश्नावर केलेल्या सदर पाहणीत मिळालेले उत्तर खालीलप्रमाणे होते.\n२०१ वर्षांनंतरगुंतवणुकीचे खरे मुल्य\nSource: Jeremy Siegle, The Future for Investorsशेअर बाजारासंबधी गुंतवणुकितून दिर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद असते हे ऐतिहासीक सत्य आहे.\nशेअर बाजारासंबंधीत गुंतवणूकीतून मिळालेला परतावा हा निश्चित उत्पन्न देणारे गुंतवणूक सादनातून मिळालेल्या उत्पन्नाचे 550 पटीने जास्त मिळालेला आहे. (Treasury Bonds).\n‹ आपला गुंतवणूक सल्लागार Up संज्ञा व तपशिल ›\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://wandering-freak.blogspot.com/", "date_download": "2018-12-15T20:10:32Z", "digest": "sha1:RBK544J2ZHRHH5G2MM2C5AP3L6JW5AZ4", "length": 94181, "nlines": 143, "source_domain": "wandering-freak.blogspot.com", "title": "Trekking, guitar, games and much more", "raw_content": "\n\"आईची जय....अरे काय मजा केलीये राव ह्या लोकांनी, मलापण जायचय...\" फ़ेसबूकवरच्या उपडेटने मी डोळे फ़ाडून स्क्रीनवर पाहीलं तर कोणीतरी \"पावसात नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड\" असा अल्बम शे‍अर केलेला दिसला, तब्बल १०८ फोटो होते आणि मी हावरटासारखे १० वेळा ते पाहीले. मागच्या नोव्हेंबरमधे आमचा ह्यावाटेने जाण्याचा प्लॅन सुपरफ़्लॉप झाला होता, त्यामूळे मला तो अल्बम पाहून भयानक जळ-जळ होतं होती. मीपण तो अल्बम शे‍एर केला..म्हटलं \"च्यामारी चल सगळ्यांची जळ-जळा हो‍ऊन जाऊ दे\". अर्थात भटक्या लोकांची वाईट्ट जळ-जळ झाली, त्याबद्दल त्यांनी मला शिव्यांच्या लाखोल्यापण वाहील्या आणि अचानक अखिलेशचा शे‍अरवरचा रीप्ल्याय वाचला आणि मी ताडकन उडालो, \"दादा, तुलापण चान्स आहे, ऑफ़बीट सह्याद्री १५-१६ सप्टेंबरला नळीच्या वाटेने चाल्ले आहेत, मीपण जातोय, चल तुपण\", दुसऱ्याक्षणी मी त्याला फोन केला आणि ४ वेळा \"नक्की ना...नक्की ना...नळीच्याच वाटेने जाणार ना...\" असे विचारले, तो वैतागून \"होरे बाबा\" म्हणाल्याक्षणी मी फोन ठेवला आणि तात्काळ राजसला फोन केला आणि मी येतोय कीती पैसे भरायचे ते विचारून घेतले. त्याच्यापुढचा फोन दिपक आणि ह्रुशिकेषला केला, दिप्याला जमत नव्हतं, ह्रुश्या लगेच हो म्हणाला, आणि मी लगेच पैसे भरून मोकळा झालो. मयुरेशने हरिश्चंद्रगडाचा एक फोटो टाकून \"कोणी जाणार असेल तर मला विचरा असा अपडेट पाहीला, ते पाहून मी त्याला पोस्ट टाकली, त्याचा लगेच मला कॉल आला आणि हा साहेबपण तयार झाला. हा सर्व प्रकार १ सप्टेंबरला झाल्यावर मी आतुरतेने १४ तारखेची वाट पाहत होतो आणि तो दिवस आलाच...मला सकाळपासून चैनच पडत नव्हतं, कधी एकदा बेसला पोचतोय आणि नळीची वाट धरतोय असं मला झालं होतं. ६.३५ च्या ईंद्रायणीने आम्ही तिघांनी पुणे सोडलं आणि एका अविस्मरणीय ट्रेकला सुरुवात झाली.\n९:०० वाजता आम्ही कल्याण पोचलो, लगोलग जेवून घेतलं आणि कल्याण बसस्टॉपवर राजसला भेटलो, आमच्यसारखेच अजुन हपापलेली मंडळी तयारच होती. सगळ्यांची हजेरी झाल्यावर रात्री १०:३५ वाजता आम्ही मुरबाडच्या बसमधे बसलो, बसमधेच मग एक-मेकांच्या ओळखी झाल्या सगळेच हाडाचे ट्रेकर असल्याने भिडस्तपणा आणि माज नावाचा प्रकार नव्हताच त्यामूळे थोड्यावेळातच मस्त ग्रूप तयार झाला. अंदाजे पाऊण तासांनी मुरबाडला पोचलो आणि जीप्स वाटच पहात होत्या, आमच्या काही मंडळींना उशीर झाला होता, त्यामूळे ते मागाहून येणार अस्ल���याने आमची एक जीप बेलपाड्याला निघाली, मिट्ट काळोख आणि पाऊस सुरु झाला होत त्यामूळे छान वाटत होते, मुख्य रस्ता सोडून जीप बेलपाड्याच्या रस्त्याला लागली आणि यथावकाश आम्ही बेलपाड्याला पोचलो. लालू म्हणून एका गावकऱ्याकडे उतरायची व्यवस्था केली होती. ट्रेक सकाळी सुरु होणार होता, त्यामूळे लगेचच पब्लीकने मॅटस्‌ सोडल्या आणि पथाऱ्या पसरून मोकळे झाले, झोप लागण शक्यच नव्ह्तं कारण डोळ्यासमोर सारखे तेच फोटो नाचत होते, झोप लागणार इतक्यात आमची दुसरी जीप आली आणि परत सगळे ऊठल, थोडी लोकांची सरकवा सरकवी करून सर्वा लोकांना झोपायला जागा मिळाली. एव्हाना २-३ वाजलेले होते.\nकोकणकडा बेलपाडा गावापासून (फोटो मिलिंदच्या ब्लॉगवरून घेतला आहे)\nसकाळी ५.३०च गजर वाजला पण कोणी उठलचं नाही... :), ६.३०लापण बाहेर अंधारच होता, पण तरीही पब्लीक झोपेतून जागी झाली आणि \"महत्वाची\" कामे करायला बाहेर पडली, मग चहा आणि नाश्ता पोटात ढकलून सगळी मंडळी एक मोठ्ठा गोल करून ओळख परेडसाठी उभी राहीली (राजसच्या भाषेत स्ट्रेट सर्कलमधे :फ) मग यथावकाश सगळ्यांनी ओळख परेड केली आणि विश्वेशने सगल्यांना सुचना दिल्या आणि एकदाचे आम्ही कड्याच्या पायथ्याशी निघालो. तसं तर बेलपाडा हे गाव बरोब्बर कोकणकड्याच्या खाली आहे, पण १-२ दिवसापासून पाऊस सुरु असल्याने धुके होते आणि आम्हाला कणभरही कडा दिसत नव्हता, थोडे हिरमोड झाला होता, पण पर्याय काही नव्हताच सो चले चलो चले चलो म्हणत वाट तुडवणे सुरु केले. पठारावरून सुरु होणारी वाट लवकरच धबधब्याच्या दिशेने जाऊ लागली, पाऊस असल्याने चांगलेच पाणी होते, त्यामूळे ट्रेक सुरु होतो ना होतो तर लगेच पाय गच्च ओले झाले. आजुबाजूच निसर्ग तर वेड लावत होता, खळाळणारं पाणी, हिरवीगार (खरोखर गार) झाडे, मधूनच काही पक्ष्यांचे मंजूळ आवाज, काळे कुळकुळीत दगड, माती म्हणून कूठे दिसत नव्हती कारण पाणी, दगड आणि झाडे सोडली तर बाकी सर्व जागी मस्त हिरवळ पसरली होती. नळीची वाट ही मुख्यत्वे पाण्याचीच वाट असल्याने पाणी चुकवणे अशक्य होते, हळू हळू सगळेजण ते पाणी एंजॉय करत चालत होते, उन्हाचा काही संबंध नसल्याने कोणालाही थकवा जाणवत नव्हता, फ़क्त प्रत्येकजण थोड्या वेळाने वर काही दिसतय का हेय बघायचा प्रयत्न करत होते.\nपठारावरून ट्रेक सुरु झाला.\nहिरवे जंगल आणि पाण्याची वाट\nमजल दरमजल करत आम्ही सगळ्यांनी पहीला रॉक पॅच पार केला, विश्वेश आणि अजून १-२ जण आधीच दुसऱ्या रॉक पॅचपाशी पळाले होते कारन त्यांना तिथे रोपस्‌ फ़िक्स करायच्या होत्या. आमच्या आधी तिथे अजून एक ग्रूप गेला होता, आणि त्यांचे पॅच पुर्ण करणे सुरु होते, त्यामूळे आम्हाला थआंबणे भाग होते. मग आम्ही तिथेच खबदाडीत दाटीवाटीने बसलो. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करता यावा म्हणून मग सगळ्यांनी सॅक्स उतरवून बिस्किटे, चिवडा, केक असे कोरडे पदार्थ खायला सुरुवात केली. वरून सतत रिमझिम सुरुच होती. एकदाचे पहील्या ग्रूपची लोकं वर गेली आणि विश्वेश, विनायकने पॅचचा ताबा घेतला आणि रोपवर्क करून घेतले. तो पॅच म्हणजे एक धबधबाच होता त्यामूळे त्या पाण्यातूनच सग्ळ्यांना चढायचं होतं, घसरत...सरकत एक एक करून पब्लीक चढू लागलं, पावसाचा जोर वाढू लागला होता आणि त्याचबरोबर धबधब्याचे पाणीपण वाढू लागले, आणि मग पाऊस सुस्साट सुरु झाला आणि धबधबा बदाबदा पडू लागला. सगळ्यांनीच १०-१५ मिनिटे थांबायचा निर्णय घेतला आणि परत आम्ही धो-धो कोसळणाऱ्या पावसात बसून राहीलो. बघता बघता अर्धा तास झाला, आम्हाला वाटू लागला की सालं झालं आता हा पाउस काही थांबायचा नाही आणि आपला पोपट होणार, पण नशीबाने साथ दीली आणि पाउस कमी हो‍ऊ लागला, पाणीपण कमी हो‌ऊ लागले, सुमारे ४५ मिनिटनंतर आम्ही परत चढाईल सुरुवात केली आणि सगळेजण वर आले. आता मत्र पब्लिकमधे जोरदार उत्साह आला होता कारण आता सगळ मनोहारी वाटत होते, थोडे खालचे दृश्य दिसू लागले होते, आम्ही आता खऱ्या अर्थाने नळी चढायला सुरुवात केली होती. दोन्ही बाजूंनी उंच कातळभिंती होत्या आणि प्रत्येक भिंतीवरून असंख्य छोटे छोटे प्रवाह वाहत होते, फ़क्त पाण्याचा आवाज वातवरणात भरून राहीला होता. खालच्या जंगलाचा हिरवा रंग, ओल्या दगडाचा रंग, धुक्याने भरलेला परीसर आणि असंख्य तुषार अंगावर येत होते, मला तर एक वेगळ्याच दुनीयेत वाटते होते.\nपहील्या पॅचपाशी थांबलेले सगळे\nहृशिकेष पहीला पॅच करतोय.\nपहील्या पॅच नंतर दिसलेली नळी\nदुसरा पॅच पुर्ण झाल्यावर\nदुसरा पॅच पुर्ण झाल्यावर\nतिसरा पॅच पुर्ण झाल्यावर इथून ट्रॅवर्स सुरु होतो..\nपण तंद्रीतून जागे होतं आम्ही पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु केली, दुसऱ्या पॅच नंतरचा पॅच म्हणजे दगडांच्या उंचवट्यावरून चालणे, हा दगड जागोजागी भेगाळलेला होता, एक तर मागे तिव्र उतार आणि त्यात ठिसूळ ओला दगड असं पडायचं पॅकेज पार करायचं होत. जरा जास्त जोर लावला तर दगड सरळ तुटून हातात येत होता, पायाखाली ह्याच दगडाचा भूगा असल्याने त्यात पाय रुतवून चालावे लागत होते, परत तसे करताना काळजी घ्यावी लागत होती की पायातून दगडाचे तुकडे खाली जाऊन चालणार नव्हते. अशी कसरत करत करत आम्ही एकदाचे त्या टप्प्याच्या शेवटी पोचलो. इथे बरचसं पब्लिक चुकतं कारण ह्या टप्प्यावरून उजवीकडे वळावे लागते, पुर्ण वर गेलो तर घसरत परत यावे लागते :) पण आमची अर्धी पब्लिक आधीच पोचली होती त्यामूळे त्यांचा तिसरा पॅच सुरु होता आणि त्यामूळे आमचे चुकणे हुकले :). आम्ही तसेच त्या घसरड्या वाटेवर जशी जागा मिळेल तसे बसलो. अर्धी लोकं वर गेली तशी विश्वेश, राहूल आणि मंडळी पुढे गेली आणि आम्ही उर्वरीत लोकं पॅच चढू लागलो. हा पॅच पुर्ण झाल्यावर आम्ही कोकणकड्याच्या डावीकडच्या अंगाला असलेल्या डोंगराच्या बरोबर बाजूला उभे होतो आधी वाटला हाच कडा पण पोपट झाला :फ, आता सर्वांना कातळभिंत डावीकडे ठेवून उजवीकडे एक ट्रॅव्हर्स करायचा होता, आता जीव कंठाशी आला होता कारण पाय जेमतेम मावेल इतकीच खाच होती, त्यात ती उतरती होती आणि डावीकडे ओला दगड होता आणि खाली खोल दरी, हेय सगळे दिव्य करून आम्ही खऱ्या अर्थाने कोकणकाड्यच्या कातळाला स्पर्श करणार होतो. एकच गोष्ट मस्त होती ती म्हणजे दरी खोल जरी असली तरीही धुक्याने भरलेली असल्याने नक्की कीती खोल आहे हे कळायला मार्ग नव्हता :ड त्यामूळे भीती कमी झाली. मधे एकच झाड आहे, त्या झाडाच्या आतून अलगदपणे एक एक करत आम्ही कड्याच्या बाजूल पोचलो आणि नळीची वाट संपली.\nट्रॅवर्स वरून हे द्रुष्य दिसते (हा फोटो मिलिंदच्या ब्लॉगवरून घेतला आहे)\nसो-फ़ार-सो गूड आता एकदम मस्त वाटत होते कारण अता फ़क्त एकच एक्स्पोसड पॅच राहीला होता की खऱ्या अर्थाने आम्ही निवांत जाऊ शकणार होतो. वाऱ्याने थोडीशी साथ दीली आणि आम्हाला फ़क्त ५-१० सेंकदासाठी कोकणकडा दिसला, बास....ह्यानंतर आम्हाला एकदही कोकणकडा दिसला नाही :). आता आम्ही चौथ्या पॅचपशी उभे होतो, खरंतर ती एक अतिशय चिंचोळी जागा होती. राजस, मी आणि वरूण असे उभे होतो आणि बाकीचे अर्धवट वाटेत उभे होते. मग आदित्यला विचारून राजस पॅचवर चढला, मी त्याला खालून पुश दिला कारण नेम्क एक दगद उंच होता आणि त्यावर हात काही पोचेना. तो वर गेला आणि लगेचचं \"ओह..शीट..\" आणि एक बऱ्यापैकी मोठ्या दगडासकट गडगडत राजस खाली आला. मी नेमका खाली उभा होतो, माझ्यात कूठून संचारली कोण जाणे पण मी तात्काळ थोडे पूढे झूकून राजस आणि मला स्वत:ला आतल्या बाजूला झोकून दीले, त्या गडबडीत दगड राजसच्या डोक्यात आणि माझ्या कपाळावर आदळला आणि गडगडणे तिथेच थांबले. सगळ्यांची जाम टरकली होती कारण तिथे काहीच जागा नव्हती एक चुकीचा पाऊल आणि माझ्यासकट वरूणपण खाली गेला असता :). राजसला टोपीमूळे फ़ार लागलं नाही पण हलकेसे रक्त आलेच होते. मग विनायक मागून आला आणि तो पॅच चढून बसला, पावसामूळे तिथले मुरुमासारखे दगड खूपच ठिसूळ झाले होते. रोप बांधायला काही चान्सच नव्हता. आता दुसराच नंबर माझा होता :ड नुकताच असा प्रसंग झाल्याने नाही म्हणायला थोडी भीती वाटत होती, पण हिय्या करून मी चढलो, एके ठिकाणी दगड उंच असल्याने लिटरली मी दोन्ही हातानी दगड धरला आणि दुसरी ढांग पलीकडे टाकली, दोन ढांगांमधून मला खाली धुक्याने भरलेली दरी ओझरति दिसली कारण लगेचच मी पुढचा दगड धरून टप्पा पुर्ण केला आणि हुश्य केले. मागोमाग सगळे चढले आणि आम्ही चालायला सुरुवात करून पाचव्या पॅचपाशी आलो.\nमी पहीले वर आल्याने मला विश्वेशने रोप बांधून वर जायला सांगीतले आणि मगे तो सुद्धा वर आला. त्याने मला रोप ओढायला बसवले आणि विनायकला सुचना देऊन तो राहूल बरोबर सहाव्या पॅचला निघाला. आम्ही एक-एक करून सग्लयांना वर घेतले. हा पॅच म्हणजे एक छोटी कातळभिंत होती आणि शेवाळामूळे पुर्णपणे बुळबुळीत झाली होती, सरकत सरकत सगळे वर आले. एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते. पाऊस परत सुरु झाला होता, आम्ही सहाव्या पॅचकडे जायला सुरुवात केली, थोडे जंगल पार केल्यावर एक पाण्याच्या वाटेने परत वर चढायल सुरुवात केली आणि सहाव्या पॅचपाशी एकदाचे पोचलो. आता वारा वाहू लागला होता आणि भरीसभर पाऊस. सकाळपासून ओलेच असल्याने भयानक कूडकूडायल होत होते. चालतना काही वाटत नव्हते मात्र थांबले की भयानक थंडी. ६.४५ पर्यंत आम्ही सगळे सहावा पॅच पुर्ण केला, उरली सुरली बिस्किट, ओला चिवडा चालता चालता आम्ही एकदाचे कड्याच्या डाव्या बाजूच्या पठारावर आलो. शिवाजी महाराजकी जय अशी आरोळी टाकली आणि जवळ जवळ ११ तासांपासून चाललेला यद्न्य पुर्ण झाला. ७ वाजले होते आणि अंधार पडला होता, कोकणकड्यापाशी अजून पोचलो नव्हतो :) पिक्चर बाकी थी, अजून गुहांजवळ पोचायचं होतंच की :). मधे मधे सपाट कातळ लागत होते आणि अंधारामूळे आणि शेवाळामूळे सटा-सटा लोकं सटकत होती. नळीच्या वाटेत कोणीही आपटलं नाही पणा इथे सपाट कातळावर फ़ूल्ल स्लायडींग सुरु होतं, भरीस भर वारं अक्षरश: ढकलत होतं. मग बॅटरीच्या उजेडात बाणा शोधणं सुरु झालं, धुक्यामूळे बॅटरीचा प्रकाश जेमतेम खाली पोचत होता, वाट एकदाची मिळाली आणि आम्ही परत एकदा मार्गस्थ झालो. त्या धुक्यामधे लपटलेल्या अंधारात वाट शोधणे म्हणजे दिव्यच होते, पण मग आमची अर्धी टीम आधीच पोचल्याने त्यांनी गोविंद मामांना आम्हाला आणायला पाठवले होते. ते अर्ध्या वाटेत आम्हाला भेटले, मजा म्हणजे ते बिना बॅटरीचे चालत होते :) हे पाहून भयानक लाज वाटली. शेवटी थोडे सरकत-घसरत आम्ही एकदाचे गुहेपाशी पोचलो.\nपरत एकदा शिवाजी महाराजकी जय असा नारा घुमला.जवळ-जवळ १२ तासांनी आम्ही आमच्या मुक्कामी पोचलो होतो, एक अवघड ट्रेक आम्ही अधिक अवघड मोसमात केला होता. भरीसभर पावसाने चांगलेच सतवून तो अजून अवघड केला होता. पण सगळ्यांनी ट्रेक पुर्ण करून स्वत:साठी एक मानाची जागा तयार केली ह्यात काही वादच नाही. ऑफ़बीटच्या सर्व सदस्यांनी सगळ्यांना अगदी व्यवस्थित सही-सलामत सगळ्यांना वर आणलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानवे तितके कमीच आहेत.\nगुहेत अर्धा पब्लिक निवांत कोरडं हो‍ऊन बसलं होतं. आम्हीपण फ़टाफ़ट कोरडे झालो आणि दुपारचे जेवण बाहेर काढले. एक प्रचंड मोठी अंगत-पंगत करून आम्ही दुपरचे जेवन रात्री ८ ला संपवले. सगळं आवरून निवांत बसलो होतो, काही लोकं तेव्हद्यात एक डूलकी मारत होते. यथावकाश गरमा-गरम खिचडीवर सगळे तुटून पडले आणि ते झाल्याबरोब्बर गाणी-बीणी न म्हणता तात्काळ झोपी गेले. गप्पा मारायचा स्कोपच नव्हता कारणा त्याला सरळ गुहेबाहेरच उभे केले असते :फ कधी नव्हे ते मला पण झोप लागली, मधे मधे सारखे आपले पाय पाण्यातच आहेत असे वाटत होते. १० वाजता जे झोपलो ते डायरेक्ट सकाळी ७ ला डोळे उघडले. पिठलं-भाकरीचा नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागलो.\nखिरेश्वरमार्गे खाली उतरलो, मस्त गरमा-गरम पिठलं, भात, आमटी खाऊन कल्याणला पोचलो. आमची परतीची ट्रेन हुकली होती आणि गणपतीमुळे जनरल डब्यात जागा मिळने मुश्कील होती त्यामूळे आम्ही बसनी जायचे ठरवले. कल्याणहून पुण्याला जाणारी शेवटची गाडी पकडून आम्ही उभे राहीलो. जशी गाडी पुढे गेली तशी खाली फ़तकल मारल��� आणि पहाटे ३ ला आम्ही एकदाचे पुण्याल पोचलो.\nहिवाळ्यात परत एकदा नळीच्यावाटेने जायचचं आणि कोकणकडा पहायचाच अस्स निर्धार करून अश्याप्रकारे एक सुंदर आणि अविस्वमरणीय ट्रेक संपला होता.\nउर्वरीत फोटो आणि काही व्हिडीओ येथे पहावेत:\nआम्ही सॅक उतरवून टॉर्च बाहेर काढले आणि बऱ्याच वर्षांपासून पेडींग असलेल्या आणि ४-५ वेळा कॅन्सल झालेल्या ट्रेकला एकदाची सुरुवात झाली. ट्रेकींगची सुरुवात केल्यापासून आम्ही राजगड आणि तोरणा ह्या मात्तब्बर किल्ल्यांची नावे ऐकून होतोच पण त्याचबरोबर राजगड ते तोरणा ह्या ट्रेकबद्दलपण खूप ऐकून होतो. राजगडाच्या संजीवनीमाची पासून सूरू होणाऱ्या डोंगराच्या, माथ्यावरून तोरणाच्या बुधलामाची पर्यंत जाणारी पायवाट म्हणजेच हा ट्रेक होय. अर्थात नुसती पायवाट तुडवायची असे नव्हे तर आधी राजगड किंवा तोरणा पुर्ण चढायचा आणि मग ती पायवाट तुडवून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत पोहचयचे आणि मग तो किल्ला खाली उतरायचा असा भरगच्च कार्यक्रम असतो. डोंगराच्या माथावरून जाणारी पायवाट सोप्पी वाटत असली तरीही पुर्ण उन्हातून आणि बोडक्या डोंगरमाथ्यावरून चालताना हीच पायवाट भल्याभल्यांची वाट लावते :) असो तर असा हा राजगड-तोरणा ट्रेक आम्हा सगळ्यांच्या डोक्यात बऱ्याच वर्षांपासून घोळत होता, घोळत कसला चांगल मुरला होता. अर्थात नेहेमीप्रमाणे आम्ही ह्या ट्रेकसाठी अनेकवेळा प्लॅन केले परंतु सगळे हवेत विरून गेले, कधी लोकं कमी होती तर कधी आयत्या वेळेस काही अडचणी इत्यादी कारणांनी जमत नव्हतं. शेवटी मात्र सगळ्यांनी \"बासच....आता काहीही झालं तरी ह्या सिझनमधे राजगड-तोरणा करायचाच..\" असा विडा उचलला आणि प्लॅनिंग सुरु झाले. मेलिंगथ्रेड सुरु झाली आणि २०-२५ रिप्ल्याय पडले आनि त्या आठवड्यात प्लॅन कॅन्सल झाला :ड नचिकेत, अम्याला आणि मक्याला त्या वीकमधे जमत नव्हत, पण मग लगेचच सेम प्लॅन लगेचच पुढच्या वीकमधे नेला आणि \"२ लोकं तर २ पण ट्रेकला जायचचं\" अशी भिष्मप्रतिद्न्या करून मेलथ्रेड बंद केली.\nमक्याने त्याची रिझर्व केली आणि शनीवारी सकाळी पुण्याला पोचतो कॉल केला, नच्या ऐनवेळी आजारी पडला तर अम्याला घरच्यांनी धमकावून घरीच माल वाह्तूकीसाठी पार्क करून ठेवला :D. त्यामूळे मी, मक्या, ॠशिकेष (पुढे ॠश्या असा उल्लेख असेल) आणि अर्थात नवीन लग्न झालेले असूनही (म्हणजेच सगळी रिस्क प���्करून) नाशिक, असे ४ जण ट्रेकसाठी जमलो. तसं आम्हाला एक खाज होती की \"रात्री अथवा अंधारात राजगड चढणे\" मग आम्ही विचार केला की हा प्लॅनपणा बऱ्याच वर्षांपासून रेंगाळतो आहे तर हापण इथेच उरकावा, त्यामूळे आमचा प्लॅन असा होता की...\nसाधारण २-३ वाजता पुण्यातून बाईक्सवरून निघायचे आणि नसरापूर=वेल्हा रस्तायावरील \"खरीव\" गावापाशी गाड्या सोडायच्या आणि तिथून चालत \"पाल\" गावापाशी पोचायचे. मग तिथून राजगड चढायचा आणि रात्री पद्मावती मंदिरात मुक्काम ठोकायचा. सगळ्यांचा राजगड पाहून झालेला असल्याने दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तोरणाकडे कूच करणे. शक्य तेव्हडं कमी सामान न्यायचं असल्याने आम्ही स्टोव ड्रॉप केला कारण स्टोव आम्हाला फ़क्त रात्री जेवणासाठी लागणार होता, दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचे होते म्हणून नाश्ता, चहा इत्यादी काही करायचे न्वहते म्हणून मग स्टोव नेला नाही आणि तसेही पायवाटेवर थांबून स्टोव जोडून नाश्ता आणि दुपारचे जेवण बनवण्यात कोणी उत्सुक नव्हते आणि काही अर्थपण नव्हता कारण खरं सांगायचं तर आम्हाला ऊन जास्त चढायच्या आत तोरणा गाठायचा होता ना...बाकी सामानपण जुजबीच होते, २ लिटर पाणी, रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण सगळं पॅक करून घेतले, आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे ग्लुकॉन-डी (ऑरेंज फ़्लेवर :) ) पण आठवणीने घेतले होते (लाइफ़लाईनच म्हणा ना...).\nठरल्याप्रमाणे २-३ला आम्ही सिंहगड फ़्ल्यायओव्हरच्याइथे जमलो आणि नसरापूरची वाट पकडली, नसरापूर मगे सोडून ५-६ कीमी नंतर राजगडाचे दर्शन झाले. १-२ जणांना विचारून खरीव गावापाशी पोचलो आणि तिथे एका भल्या गावकऱ्याच्या अंगणात गाड्या उभ्या केल्या. सगळ्यानीं टोप्या गॉगल, कॅमेरा अशी आयुध काढून चालायची सज्जता केली. एव्हाना ५-५.३० वाजले होते आणि सुर्याने आपली हीट कमी केलेली होती. संदीपने विकीमॅपियावरून हा रस्ता पाहीलेला होता आणि हा रस्ता जवळ-जवळ ७-८ कीमी होता. आम्ही चालायला सुरुवात केली, शेतकऱ्यांची थोडीफ़ार कामे सुरु होती, वातावरणात शेणाचा मस्त वास पसरला होता :) तसंच गवत थोडे ओलसर झाल्याने त्याचा एक टिपीकल सुंगध हवेत पसरला होता. आम्ही गप्पा-टप्पा करत करत चालत चालत पालखिंडच्या वरच्या भागात पोचलो आणि समोरच भव्य राजगड आणि संजीवनी माची आणि तोरण्याला जाणारा रस्ता दिसू लागला, मग लगेच थोडे फ़ोटोसेशन झाले आणि चालणे स��रु राहीले. सुरतेवरच्या स्वारीवर जाताना महाराज ह्याच खिंडीतून गेले होते कळाल्यावर अचानक वातावरण भारल्यासारखे वाटले, महाराज इथूनच गेले आणि आपण ह्याच राजमार्गाने चालतोय असे समझल्यावर धन्य वाटू लागले.\nथोडे पुढे गेल्यावर एक मोकळे पठार आणि एक सुंदर दृश्य आमची वाट बघत होते. सुर्यनारायण निरोप घ्यायच्या तयारीत होते आणि त्यांनी नारींगी आणि सोनेरी रंगाची उधळण सुरु केली होती आणि सर्व आसमंतात तो रंग पसरला होता, राजगडतर एक्दम उच्च दिसत होता. इथून राजगड-तोरणा मार्ग अगदी पुर्ण दिसत होता. सुर्यनारायण तोरण्यामागेच लपायला जात असल्याने तोरण्याभोवती मस्ता रंग दिसत होते, तोरणा जणूकाही तेजाने झळकत होता, मग तिथे थोडे फ़ोटोसेशन केले आणि ते सुंदर दृश्य डोळ्यात साठवत आम्ही परत चालायला सुरुवात केली आणि वाजेघरला पोचलो.\nराजगड ते तोरणा मार्ग\nएव्हाना अंधार सुरु झालेला होता आणि गवताचा सुंगध सगळीकडे भरून राहीला होता, साप-बीप नको म्हणून मग माही रस्त्याच्या मधून चालायला सुरुवात केली. मुळात ह्या रस्त्यावर वाहतूक कमीच आणि त्यात अंधार असल्याने वाहतूकीचा संबंध नव्हता. राजगडावरील दिवे दिसू लागले होते आणि पाल गाव जवळजवळ येत होते. एव्हढ्यात आम्हाला एक दुधाचा टेंपो आमच्या मागून येताना दिसला आणि आम्हाला पाहील्यावर तो थांबला, आणि त्यांना पाल गावात सोडणार का असे विचारले आणि लगेचच आम्ही मागे चढून उभे राहीलो :). टेंपो भरधाव निघाला आनि पुढच्या ५ मिनीटसमधे आम्ही पाल गावात पोचलो. नशीब टेंपो मिळाला नाहीतर आम्हाला अजून अर्धा तास तरी चालावे लाग्ले असते.\nएव्हाना ६.३० वाजले होते आनि अंधाराचे साम्राज्य पसरले होते, तिथे उतरल्यावर कळाले की हा टेंपो इथून जाणारे अथवा इथे येणारे शेवटचे वाहन होते :) आम्ही देउ केलेले पैसे टेंपोचालकाने हसत-हसत नाकारले आणि पोरांनो सांभाळून जा असे म्हणून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि एक दिर्घ श्वास घेऊन \"फ़ायनली...\" असे म्हणून चालायला सुरुवात केली. सुरुवातीला टॉर्च न वापरता आम्ही चालत होतो, पण चढायला सुरु केल्यावर जशी झाडी दाट झाली तसे आम्ही टॉर्च ऑन केले आणि रस्ता कापू लागलो. काही अंतरावर सौरदीवे बसवलेले आहेत, तिथे थोडे थांबत होतो. दाट झाडी संपली आणि आम्ही पायऱ्यांपर्यंत पोचलो. अर्थात सगळ्यांनी नेहेमीप्रमाणे \"च्यायला आपण घरी बसायचं सोडू��� कायम कडमडायला का येतो\" असा नेहेमीचा प्रश्न एकमेकांना विचारून हसून घेतले. आकाश स्वच्छ होते, सौरदिव्यांचा मंद प्रकाश खाली दिसत होता, वरती आकाश चांदण्यांनी भरले होते. मंद वारा वाहत होता आणि वातावरणात शांतता पसरलेली होती आणि ह्या सगळ्या वातावरणाने आमच्या चित्तवृत्ती प्रसन्न होत होत्या. थोडावेळ तो सुंदर अनुभव घेत आम्ही तिथेच उभे राहीलो आणि मग परत \"चला\" अस म्हणून पायऱ्या चढायला सुरुवात केली. एका वळणावरून राजगडाचे काळेकभिन्न राक्षसी दगड आणि बुरुज दिसू लागले, मनोमन असे वाटले की पुर्वीच्या काळी कसले भारी वाटत असेल. आणि आम्ही पायऱ्या संपवून राजगडाच्या बुरुजाखाली आलो. तो काळा दगडी बुरुज अंधारात वेगळाच आणि गुढ वाटत होता. एकुणच राजग्ड त्या अंधारात गुढ वाटत होता. माहीत नाही पण मला तो गुढपणा खूपच आवडला, कोणीच बोलत नव्हते बहुतेक सर्वजण तो गुढपणा आपल्या मनात साठवून त्याचा आनंद घेत होते. तिथून मग पाल दरवाजा गाठला, शिवरायांचा उद्घोष केल्यावर सर्वांना स्फुरण चढले आणि त्याचा आवेशात आम्ही पद्मावती मंदिरात घुसलो. आधी पर्यटक निवासात पाहीले तर लोकं सिगारेटी पेटवून आनि हातात डफ़ वगैरे घेउन बसलेले दिसले, म्हणजे हे लोकं रात्रभर दंगा करणार हे वेळीच लक्षात आल्याने आम्ही मंदिरातच रहायचा निर्णय घेतला.\nआता आल्याक्षणी पहीले देवीचे दर्शन घेतले आणि तसेच जमीनीवर फ़तकल मारून बसलो. गर्दी फ़ारशी नव्हती त्यामूळे आम्हाला जागा चांगली मिळाली. आमच्या आधी आलेल्या लोकांची जेवण बनवायची लगबग सुरु होती, चुलीच्या धुरांचे वास पसरले होते, मधूनच रटरटत्या खिचडीचा वास येत होता. \"अरे यारा फ़ार काही गार नाहीये\" इती मक्या बोलत होता, मे बाहेर हात धुवायल गेलो होतो आणि मक्याचे वाक्य मला ऐकू आले. त्याला म्हटल हो...का ये न जरा बाहेर अस म्हणालो. तो बाहेर आला आणि त्याचे पाय कापू लागले, कारण बाहेर प्रचंड थंड आणि वेगवान वारे वाहत होते. म्हणजे गारठा होताच पन वेगवान वाऱ्यांमुळे तिथे उभे राहणेपण मुश्कील झाले होते, \"च्यायला फ़ाटली माझी\" असं म्हणत मक्या आत पळाला आणि मग आम्ही हसत सगळेच आत आलो. बाजूलाच २-३ मुले कण्हत पडली होती, त्यांना विचारलं तर म्हणाले \"अरे जस्ट तोरण्यावरून आलोय, कीती चाललो आणि का हेच कळत नाहीये, पाय जाणवत नाहीयेत\" असं म्हणून परत पडून राहीला :) आम्ही सगळ्यांनी आता उद्या आपली पाळी असं म्हणत स्मितहास्य केलं. सॅक्स मधून डबे काढले, अनुष्काने झक्कास रस्सा बनवून दिला होताच, त्यावर मस्त ताव मारला. अनुष्काला असे वातावरण खूप आवडते अशी आठवण काढत जेवण उरकले आणि जरा तंगळमंगळ करत झोपलो. झोप काही लागत नव्हती ’नवीन जागा होती ना....’ आणि पातळ चादरीमधून थंडी जाणावत होती...बाहेरचं वारं वाढल्याचं जाणवत होतचं आणि चांगलाच आवाज येत होता.\nसकाळी ६ चा गजर झाला आणि मी कॅरीमॅटवरूनच पडल्या पडल्या वाऱ्याचा आणि बाहेरच्या थंडीचा अंदाज घेतला आणि \"आत्ता बाहेर निघालो तर भयानक त्रास होईल\" हे जाणवल्याने मी आणि नाशिक गप पडून राहीलो, मक्या आणि ॠश्यानेपण तेच केले :ड. ७ वाजता मात्र आम्ही उठलो, एका खेडूताला चहा बनवायला संगितला म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते ना :ड, दात घासले आणि समोरून रंग उधळत येणाऱ्या सुर्यनारायणाला अभिवादन करत त्याची रंग‍उधळण कॅमेरामधे बंदिस्त.\nसकाळच्या वेळची काही दृश्ये\nएव्हाना वारे जरा कमी झाले होते पण थंडी जाणवत होती, नुस्ता ब्रश तोंडात धरला होता, दात कापत असल्याने ब्रशने घासायची काहीच गरज नव्हती :) मग चहा घेतला आणि सॅक पॅक करून संजीवनीमाचीच्या वाटेवर निघालो. मधेच ढालकाठीपाशी आम्ही चौघे आणि मागे तोरणा असा फोटो उडवून एकदा सर्वा वाट पाहून घेतली आणि \"च्यायला लई चालयचय\" अस म्हणून निघालो.\nऋश्या, मक्या, मी आणि नाशिक आणि मागे तोरणा तोरण्याला जायचा मार्ग\nअगदी पार संजीवनीमाचीच्या टोकापाशी पोचलो पण खाली उतरायला वाट काही दिसेना. म्हणजे सर्व पायवाट अगदी व्यवस्थित दिसत होती पण त्या पायवाटेपर्यंत पोचायची पायवाट काही दिसत नव्हती आता आलीका पंचाईत आमच्या आधी निघालेला एक ग्रूपसुद्धा त्याचा मनस्थितीमधे होता, मग आम्ही सर्व मिळून रस्ता शोधू लागलो आणि तेव्हढ्यात मला एक खेडूत एका बाजूने चढत असलेला दिसला. ऋश्याने त्याला विचारले आणि त्याने असे कसे तुम्ही शहरी लोक आंधळे आशी चेष्टा करत दरवाजा दाखवला. अगदी १०-१५ मिनिट्सपुर्वी आम्ही सगळे त्याच दरवाज्याच्या बाजूने गेलो होतो अर्थात दरवाजा थोडा आतल्या बाजूने असल्याने लक्षच गेले नाही :) दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य आणि हुशारी लगेच कळून आली. हसत-हसत आम्ही खालची वाट पकडली. संजीवनीमाचीच्या खाली पोचल्याव्र राजगडाची कधीही न पाहीलेली बाजू दिसून आली, ती भव्य आणि मजबूत तटबंदी छातीवर ये��� लागली, काय हिम्मत आहे कोणाची गड काबीज करायची..ही तटबंदी जिंकायची म्हणजे केवळ अशक्यप्रायचं, त्यात परत तटबंदीच्या आतील बाजूने सैन्याचे लपलेले खंदक म्हणजे स्वत:चे मरण ओढवून घेणे निश्चित होते.\nसंजीवनी माची आणि राजगडाची आजवर न पाहीलेली बाजू\nह्या सगळ्या नाटकात ८.३० वाजले होते, मग आम्हे जरा स्पीड पकडून चालायला सुरुवात केली, अजूनही गारवा टिकून असलेल्या उन काही फ़ारसे जाणवत नव्हते, पायवाट चांगलीच मळलेली होती आणि साधारण चढ-उतार असल्याने आम्ही व्यवस्थित चाललो होतो. मक्याच्या गुढग्याने कालपासूनच रंग दाखवायला सुरुवात केली होती त्यामूळे त्याची गाडी जरा हळू हळू होती. साधारण तासाभराने आम्ही एक डांबरी रस्ता पार करून एका घरापाशी पोचलो. तिथेच नाश्ता केला, ब्रेड आणला होता पण त्यापेक्षा फळे आणि अंडी खाणे जास्त सोयीच होतं. मग त्या घरातून थोडे ताक पण घेतले आणि ५-१० मिनिटे बसून परत चालायला सुरुवात केली.\nऊन एव्हाना चढायला सुरुवात झाली होती पण अजून फ़ारसे गरम होत नव्हते. साधारण तासाभराने तोरणा आहे तिथेच दिसत होता :ड तरीही आम्ही चालत राहीलो आणि एका सपाटीला उतरलो, आम्हाला वाटलं की नेहेमीप्रमाणे वाट चुकलेलो दिसतोय :) तर तिथे एक घर दिसले, मग त्यांना वाट विचारून घेतली थोडं ताक घेतलं. त्यांनीच सांगितलं की तुम्ही रस्ता चुकलेला नाहीत, \"आता हिथून असं जायच\" आनि हवेत हात फ़िरवल :फ आम्हाला एक ग्रूप वरून जाताना दिसला आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून परत मार्गस्थ झालो, पण आम्ही इतकं करूनही चुकीची वाट पकडलीच :ड आम्ही फ़ार भरकटलो नाही पण एक गुरांच्या वाटेवरून चालत राहीलो, साधारण अर्धा तास चालूनही आम्हाला त्या डोंगरावर चढणारी वाट दिसत नव्हती. मग आम्ही आता कुठूनही चढू पण त्या डोंगरावर पोचायचचं असं ठरवून प्रयत्न सुरु केले, तेव्हढ्यात ऋश्याला एक घर दिसलं मग त्यांना विचारल्यावर असं समझलं की आम्ही थोडे भरकटलो आहोत, पण त्यांच्या इथूनच दुसर रस्ता आहे आणि ते त्याच रस्त्याने तोरण्याला ताक विकायला जातात असं समजलं. मग त्या मावशींनी आम्हाला त्या डोंगरमाथ्यावर सोडलं. आम्ही मेन रस्त्याच्या समांतर चालत होतो पण फ़क्त खालून वरून नव्हे. पण आम्ही हुश्श...केलं कारण परत एक्दा तोरणा समोर दिसू लागला आणि दुरुन बुधला माचीचा बुरुज आनि दरवजा दिसू लागला. त्या मावशींनी आम्हाला त्यांच्याकडचे पा���ी पण दीले आणि आम्ही परत चालायला सुरुवात केली.\nबुधला माचीजवळून मागे दिसणारा राजगड आणि पार केलेले अंतर\nअभेद्य आणि दुर्गम बुधला माची\nकामगिरी फ़त्ते... ऋश्या, मी, मक्या आणि नाशिक, मागे राजगड (बुधला माचीवरून)\nसाधारण १ वाजता आम्ही बुधला माचील पोचलो. मग तिकडच्या शिडीवर भरपूर फोटो काढले आणि मग आम्ही चौघे आणि मागे राजगड असा फोटो काढला. आमचा विश्वासच बसत नव्हता की आपण इतकं अंतर चालून आलो :) माचीवरून किल्ल्यावर जायला तब्बल एक तास लागला कारण आता उन्हाने आम्हाला भाजायला सुरुवात केली होती आणि सगळे दमलेपण होते.\nतोरण्याला कोकण दरवाज्यामधे पोचून फ़ोटोसेशन केले तिथेच जास्त साखरवालं लिंबूसरबत घेतले आणि पुढचा थांबा एकदम मेंगाई देवीच्या मंदिरापाशीच घेतला. तिथे पहीले बूट काढून फ़ेकून दिले आणि निवांतपणे बसलो. सावलीत चांगलेच गार वाटत होते तर उन्हात गरम, त्यामूळे उन्हात बसावं की सावलीत हेच कळतं नव्हतं :) मग तिथेच उरलेल्या खाण्यावर ताव मारला. जरा वेळ आराम केला, गप्पा-टप्पा सुरु होत्याच. तिथे असं समजलं की शेवटची बस वेल्ह्यावरून ५ ला असते आनि त्यानंतर तुम्ही फ़क्त जीपवाल्यांच्या दयेवर परत जाऊ शकता :) मग आम्ही ३.३० ल उतरायला सुरुवात केली. एव्हाना मक्याचे दुखणे बरेच वाढले होते, ॠश्याच्या गुढग्यानीपण थोडा दगा दिला होता. त्यामूळे आम्ही जरा निवांतपणे उतरत होतो. उतरायला ५.४५ ते ६ झाले आणि बस निघून गेल्याचे कळाले, गावात लाईट गेलेले होते आणि अंधार झालेला होता. आमच्या बरोबर संजीवनीमचीवर भेटलेला ग्रूप तोरण्यापासून होताच, थोड्या विनवण्या करून एक जीपवला ५०० रु. मधे नसरापूर फ़ाट्यावर सोडायला तयार झाला. तसं पाहता \"खरीव\" वेल्ह्यापासून फ़क्त ७ कीमी वर होते पण त्यासाठी आम्हाला २५रु. प्रत्येकी मोजायला लागले. तो ग्रूप फ़ाट्यावरून बस पकडून पुण्याला जाणार होता. आम्ही आमच्या गाड्या काढल्या, प्रेमाने त्या गावकऱ्याने चहाचा आग्रह केला पण उशीर झाल्याने आम्ही निघायचा निर्णय घेतला कारण आम्हाला अजून ३५-४०कीमी बाईकने जायचे होते. आम्ही पार्किंगचे देऊ केलेले ५० रु. \"काय राव हे म्हणजे मला लाच घेतल्यासारखं वाट्टय\" असं म्हणून ते नाकारत होते पण आम्ही बळेबळे दिवाळीची भेट म्हणून ठेवा असे सांगत त्यांना ते पैसे घेण्यास भाग पाडले. गारवा वाढल्याने एकावर एक शर्ट घालून आम्ही निघालो. वाटेत मस्��� अंधार, गार वारा आणि आमच्या ३ बाईक्स असा प्रवास सुरु होत. नटराजमधे पोटभर खाल्लं, आणि मग घरी पोचलो. घरी आल्या आल्या मस्त डेटॉल टाकून अंघोळ केली आणि ट्रेक्सच्या आठवणीमधे गाढ झोपून गेलो.\nज्यांना राजगड-तोरणा करायचा आहे त्यांच्यासाठी:\n१.पुण्याहून गुंजवणे अथवा वाजेघर बस पकडून राजगड करावा. बाईक असेल तर खरीव गावात गाड्या सोडाव्यात.\n२.राजगड करावा आणि रात्री तिथेच रहावे.\n३.दुसऱ्या दिवशी संजीवनी माचीमार्गे तोरणाला जावे.\n४.तोरणा उतरून वेल्हा गावात यावे, तिथून उतरुन पुण्याची बस अथवा नसरापूर फ़ाट्याची जीप घ्यावी.\n१.निदान २ लिटर पाणी राज्गद ते तोरणा वाटेत असावे. वाटेत अजिबात पाणी उपलब्ध नाही.\n२.खायचे जरूर बरोबर घ्या अंगात शक्तीच नसेलतर काहीच करता येणार नाही.\n३. टोपी अथवा डोक्यावर रुमाल अतिशय महत्वाचा आहे.\n४.सर्व पायवाट ठळक आहे, आणि तोरणा नेहमी तुमच्या उजव्या हाताला दिसत राहीला पाहीजे हेय लक्षात ठेवावे. बुधल्याकडे सतत लक्ष ठेवणे म्हणजे चुकायला होणार नाही. आणि मुख्य म्हणजे सगळी वाट डोंगरमाथ्यावरूनच जाते.\n५. तुमच्या ट्रेकला शुभेच्छा :)\nबाकीचे फोटोज येथे पहावे....\nनच्याला सांगितलेल्या तंबूचे भारतात आगमन झाले होते आणि तो तंबू आमच्या माळ्यावरून आता मला वाकूल्या दाखवत होता. तेव्हा तंबूला बाहेरचा रस्ता दाखवावा असा विचार मनात रेंगाळत होताच. अम्या आणि नाशिक समोर हा विचार बोलुन दाखवताच..\"चला पुढच्याच शनीवारी.....\" अशी आरोळी कॅफ़े गूडलकमधे घुमली. मग लगेचच मक्याला कॉल केला आणि तोपण लगेच येतो असं म्हणाला. सामानाची यादी तयार झाली, कोणी काय-काय घ्यायचं ठरलं आणि मग शनीवार येण्याची वाट पाहू लागलो. सर्वानूमते रायरेश्वरच्या पठारावर मुक्काम करावे असं ठरलं, तंबूमधे रहायची पहीलीच वेळ असल्याने आम्ही सगळेच खूप उत्साहात होतो आणि त्यामूळे २-३ दिवसांवर असलेला शनीवार आम्हाला फ़ार लांबचा वाटू लागला होता.\nशेवटी शनीवार आला, मक्या प्रगतीने शिवाजीनगरला ९ वाजता अवतरला, मी त्याला पिक‍अप केले आणि आम्ही माझ्या घरी गेलो, घरी जाता-जाता भरपेट नाश्ता केला. घरी जाऊन सॅक पॅक केल्या. रायरेश्वर २ तासांवर होते आणि पायऱ्यांपर्यंत बाईक्स जात असल्याने आम्ही १-२ ला निघायचे ठरवले होते, त्यामूळे तसे निवांत होतो. १.३० ला अम्या आणि नाशिकचा कॉल आला आणि आम्ही घरातून बाहेर पडलो. ट्रेक करायचा नव्हता त्यामूळे दमायचा काही प्रश्न नव्हता त्यामूळे तसे सगळे खूश होते :) सिंहगडरोडच्या कात्रज बायपासच्या इथे सगळे भेटलो आणि मग पुढचा प्रवास सुरु झाला. बाईक्स भन्नाट स्पीडने पळवत आम्ही हायवेवरून जात होतो,मग भोर फ़ाट्याला वळालो, भोरला पोचून मग रायरी गावाचा रस्ता विचारून घेतल. भोर ते रायरी रस्ता तसा छान आहे, छोटा आहे, पण दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेते होती त्यामूळे मस्त वाटत होते. दुरवर रोहिडा किल्ला दिसत होता, रस्ता विचारत विचारत आम्ही रायरी ह्या पायथ्याच्या गावी पोचलो. तिथेच एका हातपंपावर सोबत आणलेल्या मोठ्या वॉटरबॅगमधे पाणी भरून घेतले कारण आम्हाला तंबूमधे तेच वापरायचे होते ना...मग तिथेच एका गावकऱ्याकडून पुढचा रस्ता विचारून घेतला.\n ट्रकच्या टायरमूळे माती दबली जाऊन पायवाटेसारखं काहीतरी होता, सोबतीला भरपूर छोटे दगड-धोंडेपण होते. रायरी गावातून वाईला उतरणारा रस्त्याचे काम सुरु होते, आणि ते सुद्धा अगदी पहील्या टप्प्यात होते, फ़क्त तात्पुरता ट्रक जाईल अशी जागा मोकळी केलेली होती, आणि पावसाळी मोऱ्या बांधून झाल्या होत्या. रस्त्याच्या कडेला भरपूर दगड आणून टाकले होते, काही ठिकाणी मजूर दगडी फोडायचे काम करत होते. हा रस्ता बराच फ़िरत फ़िरत जातो आणि मुळात रस्ता फ़क्त नावालाच असल्याने हायवेवर ९० ने पळणारी बाईक इथे १० च्या स्पीडलासुद्धा स्पर्श करत नव्हती. बाईक आणि आमचे सांधे खिळखिळीत होण्याची वेळ आली होती, खूप वेळ झाली तरीही रायरेश्वराचा डोंगर काही दिसत नव्हता, त्यामूळे \"आयला रस्ता चुकलो का काय\" असेही मनात येउन गेले पणा दुसरा रस्ता तसाही नसल्याने आम्ही बाईक्स पुढे डामतट होतो. शेवटी जरा वेळाने एका सपाटीवरून परिचित असे रेलिंग आणि पायऱ्या दिसु लागल्या आणि आम्ही हुश्श केले. वाटेत १-२ घरे आणि थोडी शेतीपण दिसली :ऒ तसेच एक पाईपपण रस्त्याच्या बाजूने जात होता. शेवटी आम्ही एक वळणावर पोचलो, तेथुन उतरणारा रस्ता सातारा जिल्ह्यात उतरत होता आणि रायरेश्वराचे पठार डावीकडे होते.\nपायऱ्या आणि आमच्यामधे जेमेतेम १००-२०० मिटरचे अंतर राहीले होते पण त्या पायऱ्यांपर्यंत जायला रस्ताच नव्हता :) तर मधे एक उंचवटा होता आणि त्यावरून बाईक जाउ शकेल ह्याची शाश्वती नव्हती. उंचवटयावर दगड होते आणि मुरुम होता त्यामुळे तिथे चालतानाच सरकायला होत होतं. परंतु रात्री अश���या वैराण ठिकाणी बाईकला एकटीला सोडून जाणे काही पटत नव्हते. शेवटी मनाचा हिय्या करून बाईक चढवून पाहू असे सर्वानुमते ठरले. मग मी माझ्या बाईकवर स्वार झालो, मक्या दगड घेउन बाईकमागे उभा राहीला, अम्या तितक्यात \"अरे थांबा विडियो काढू..\" असे म्हणत कॅमेरा दगडावर सेट करून बाईकच्या मागे राहीला आणि नाशिक लेगगार्डपाशी उभा राहीला. जय बजरंगबली असा गजर करून मी फ़र्स्ट गिअर टाकला आणि हळूहळू क्लच सोडू लागलो, मक्याने दगड मागच्या चाकामागे ठेवल्याने त्या दगडाला रेटा देउन बाईक पुढे सरकली. पुढुन नाशिकने लेग-गार्ड धरलेले होते आणि मागून अम्या बाईकला धरून उभा होता. दगड चुकवत, मुरुमावरून थोडे सरकत शेवटी माझ्या बाईकला वर नेण्यात यश आले आणि आम्ही सगळ्यांनी एकच जल्लोष केला :) परंतु दुसरी बाईक चढवण्याआधी मी पायऱ्यापर्यंत व्यवस्थित पोचता येइल हे बघण्यासाठी बाईकने पायऱ्यांना स्पर्श करून आलो. मग परत कसरत करत नाशिकची बाईकसुद्धा वर आणली.\nपायऱ्यांपासून रायरेश्वराचे पठार चढून जाऊन १००-२०० मिटरवर असेल. पायऱ्यांच्या इथेच तंबूसाठी अगदी मस्त जागा होती, एक छान झाड होते आणि त्याभोवती मस्त मोकळी जागा होती. तरीही वर चांगली जागा बघण्यासाठी मक्या आणि नाशिक पायऱ्या चढून गेले आणि मी, अम्या लाकडे गोळा करायच्या महत्वाच्या कामगिरीवर लागलो. एव्हड्यात माझे लक्ष मागे गेले आणि मे ओरडलो \"आइला........\", अमितपण मागे वळून ओरडला आनि आम्ही दोघांनी कॅमेरे काढून निरोप देणाऱ्या सुर्यनारायणाचे आणि त्यांच्या चित्रकलेचे फोटो काढू लागलो, नाशिकने पण पायऱ्यावरून ते पाहीले आणि आम्हाला शेलक्या शिव्या हासडत त्यानेपण २-४ फोटो काढून घेतले. नाशिकच्या म्हणण्यानुसार वर जागा होती पण आम्ही दोघांनी बरीच लाकडे जमा केली होती आणि आम्हाला पायऱ्या चढायचा कंटाळा आला होता :ड म्हणून आम्ही \"नको खालीच तंबू टाकू\" असे जाहीर करत परत लाकडे गोळा करायला सुरुवात केली. आम्ही चौघांनी मिळून तंबू उभारला, बाजूने खिळे ठोकोन तो मजबूतपणे जमीनीला अडकवला. वारे चांगलेच सुटले होते, आणि मस्त गारेगार होते. जरा अंधार पडायच्या आत तंबूमधे दिवा लावणे, कपडे बदलणे इत्यादी कामे आम्ही आटपून घेतले.\nलाकडे जमा करतानाच अम्याचे \"चला शेकोटी...चला आता शेकोटी\" असे सुरु होते, त्यामूळे ७-७.३०ला आम्ही शेकोटीसाठी जागा ठरवून लाकडे जवळ रचून ठेवली. तीन दगड जमा केली, ती रचून त्यामधे वाळलेले गवत, पेपर अणि लाकडाचे छोटे तुकडे जमा केले आणि दोन बूचं रॉकेल टाकून काडी लावली, बघता बघता शेकोटी सर्व बाजूने अगदी छान पेटली. वारं प्रचंड असल्याने लाकडे अगदी धडा-धडा जळत होती पण आम्हाला काळजी नव्हती कारण आम्ही प्रंचड लाकडं जमा केली होती. वारं चांगलच गार होतं त्यामूळे शेकोटीपासून जरा दूर गेलं तरी थंडी भरत होती, त्या धडाडत्या शेकोटीजवळ गप्पा मारत बसलो, अम्याने माउथ ऑरगन काढून काही गाणी वाजवली. अंधार पडला तसा पायऱ्यांवरील सौर दिवे पण लागले त्यामूळे आजूबाजूला जरा प्रकाश पडू लागला. आकाशात चंद्र नसल्याने चांदण्याचा अगदी मस्त सडा पडला होता. ८-८.३० वाजल्यावर आम्ही स्टोवची जोडा-जोडी करून त्याला रेडी करून ठेवले, मग संदिप शेकोटीमधे बटाटे भाजत थांबला आणि आम्ही कांदे, टोमेटोची कत्तल करायला सुरुवात केली आणि सगळी कत्तल उरकून भुर्जी तयार करण्यासाठी सज्ज झालो.\nस्टोव पेटवला आणि लक्षात आलं की हे काही इतकं सोप्प नाही, वारं वेगात वाहत होतं आणि कोणत्याही दिशेने वाहत होतं, स्टोव काही नीट राहायला तयार नव्हता, मग सगळ्यांच्या सॅक वापरून स्टोवला कवर केलं मग कुठे साहेब व्यवस्थित सुरु झाले.कांदा-मिरचि आणि दालचिनी टाकून मी भुर्जी करायला सुरुवात केली, एकिकडे गप्पा-टप्पा सुरु होत्याच, दोनदा आखी भुर्जी पडता-पडता वाचली :फ कांदा मस्त परतल्यावर अंडी फ़ोडून मी कढईमधून टिपीकल टन-टन असा आवाज करत मस्त मसालेदार भुर्जी तयार केली. सगळं व्यवस्थित मांडून सगळे भुर्जीवर ताव मारू लागलो. मक्या आणि अंड्यांचा पहीलाच सामना असल्याने मी जरा साशंक होतो, पण त्याला भुर्जी आवडली आणि माझा जीव भांड्यात पडला (भुर्जीच्या नाही.. :)). पोटभर भुर्जी खाऊन आणि सगळं आवरून आम्ही शेकोटीपाशी गप्पा मारत बसलो. एकिकडे बटाटे आणि कांदे भाजून खात होतो, अम्याचा माउथ ऑर्गन मस्त सुरावटी काढत होता, मग थोडी शेकोटीची आणि शेकोटी करणाऱ्या लोकांची फोटोग्राफी झाली आणि एक अतिशय सुंदर फोटो मिळाला.\nशेकोटी आणि आम्ही चौघे मक्या, अम्या, मी आणि नाशिक\nरात्र मस्त चढली होती, शेकोटी - थंडी ह्या प्रकारात वाइनची उणीव चांगलीच जाणवत होती आणि सगळ्यांनी आपली हळहळ माना हलवत \"हो ना यार....मजा आली असती...जाउ दे पुढच्या वेळी\" व्यक्त केली. रात्र चढू लागली तसा गारठापण वाढू लागला, जरा वेळ चांदण्यांचा सडा पाहून, शेकोटी विजवून आम्ही तंबूत घुसलो, अम्याने मस्त गाणी लावली आणि गाणी ऐकता ऐकता झोपून गेलो. नेहेमीप्रमाणे जागा नवीन असल्याने मला झोप काही नीट लागली नाही, सकाळी जरा लवकरच उठलो, मक्यापण माझ्याबरोबर तंबूबाहेर आला. आम्ही मस्त शेकोटी पेटवली, तितक्यात सुर्यनारयण झपाझप रंग फ़ेकत आकाशात झेप घेउ लागले, अम्या आणि नाशिकला उठवले आणि सगळ्यांनी सुर्योदयाचे फोटोज काढले, डोंगराखालील गावे अजूनही झोपेत होती, त्यांच्या शेकोटीच्या रेषा हवेत विरत होत्या आणि पसरत होत्या, अगदी छान रम्य सकाळ वाटली. मग त्यानंतर चुलीवरच चहा करायचं ठरलं. अम्याने चुलीचा ताबा घेतला, मी आणि मक्या मिल्क पावडरपासून दुध बनवायच्या कामाला लागलो. अम्याने मस्त आले घालून, चहाला झक्कस उकळी आणली, त्यात दुध मिसळून परत एक उकळी आणली आणि फ़क्कड चहा तयार झाला, चहाला अमृततुल्य का म्हणतात हे अश्या ठिकाणीच कळू शकतं. एकचं ग्लास चहा पिता आला म्हणून हळहळ व्यक्त झाली पण पुढच्या वेळी अजून जास्त चहा करायचा असं ठरवून आम्ही तंबूची आवरा-आवरी सुरु केली.\nनाशिक, मक्या, मी आणि अम्या..चूल आणि चहाची कढई\nउगवता सुर्य आणि बाजूला पसरट केंजळगड\nरायरेश्वाराच्या पठारावर जाणारी वाट\nतंबू आवरला, सॅक पाठीवर टाकल्या आणि पायऱ्या चढून रायरेश्वराच्या पठारावर गेलो, तिथुन रायरेश्वराचे दर्शन घेतले. ह्याच रायरेश्वराला आपल्या रक्ताचा अभिषेक करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण करायची शपथ घेतली होती. त्यामूळे आम्ही नकळतच अजूनच विनम्र झालो, शिवराय येथे आले होते ह्या कल्पनेने अगदी विरश्री संचारली गेली. त्या थोर शिवरायांना आणि त्यांना त्यांच्या उदात्त कार्यामधे यशस्वी करणाऱ्या रायरेश्वराला नमस्कार करून आम्ही मंदिरात बसलो. एका गावकऱ्या कडून ताक घेतले पण नेमके अतिशय आंबटढाण ताक पिउन उतरायला सुरुवात केली. परत कसरत करत बाईक उतरवल्या, सांधे खिळखिळे करत परंतु पुष्कळ सुखद अनुभव गाठीशी बांधून परतीच्या प्रवासाला लागलो.\nबाकीचे फोटो येथे बघा:-\nवाफ़ाळता लाल चिकन शेजवान\nतोरणा-गडांचा आणि फ़ुलांचा राजा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/accident", "date_download": "2018-12-15T21:17:01Z", "digest": "sha1:4MGBBI3IOILZK4NIZ32JFC3E76RTJQWS", "length": 9758, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Accident Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nआंबेनळी घाटात बीएमडब्लू कार कोसळली\nसुदैवाने जीवितहानी टळली पोलीस यंत्रणेने टाकला सुटकेचा निःश्वास प्रतिनिधी /खेड महाबळेश्वरला सहलीसाठी आलेली बीएमडब्लू कार पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने ती दगडाजवळच अडकून थांबल्याने जीवितहानी टळली. या अपघातानंतर सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली होती. मात्र कारमधील सर्वजण सुखरूप असल्याचे दृष्टीस पडताच साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. कारचालक प्रशांत राजेंद्र सस्ते (मोशी-भोसरी, पुणे) हा आपल्या ताब्यातील ...Full Article\nआसाममध्ये बस तलावात कोसळून 7 जणांचा मृत्यू\nगुवाहाटी: आसाममध्ये एका भयावह रस्ते अपघातात 7 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. बसचालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. चालकाने बसवरील नियंत्रण गमाविल्यानंतर बस अनियंत्रित होत रस्त्याच्या कडेला ...Full Article\nछत्तीसगडमध्ये अपघातात कुटुंबातील 9 जण ठार\nवृत्तसंस्था/ रायपूर बोलेरोची ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जण ठार झाले. छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्हय़ात ओव्हरटेक करताना ही दुर्घटना घडली. एका मुलांसह तिघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात ...Full Article\nकार झाडावर आदळून दोघे जागीच ठार\nचालकाचे नियंत्रण सुटल्याने दाभोळेत दुर्घटना देवदर्शनासाठी जाणाऱया पुण्यातील तरूणांवर काळाचा घाला प्रतिनिधी /देवरुख पुण्याहून गणपतीपुळेकडे निघालेली कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले. या अपघात चारजण ...Full Article\nउत्तर प्रदेशात रेल्वे अपघातात 9 ठार\nअन्य 40 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रायबरेलीपासून दहा किलोमीटरवरील हरचंदपूर रेल्वेस्थानकाजवळ बुधवारी सकाळी न्यू फरक्का एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्याने 9 डबे उलटले. या भीषण अपघातामध्ये ...Full Article\nकेनियात बस दुर्घटना, 40 हून अधिक जण ठार\nनैरोबी केनियाच्या पश्चिम भागात बुधवारी झालेल्या एका बस दुर्घटनेत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेंतर बसची झालेली स्थिती पाहता मृतांचा आकडा वाढू शकतो असे स्थानिक वाहतूक अधिकारी ...Full Article\nजम्मूजवळ मिनीबस दरीत कोसळून 20 ठार\nजम्मू-श्रीनगर महामार्गावरील रामबन येथील दुर्घटना अन्य 16 जण गंभीर जखमी वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-श्रीनगर महा��ार्गावरील रामबन परिसरात मिनीबस दरीमध्ये कोसळून 20 ठार तर अन्य 16 जण जखमी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ...Full Article\nट्रकने आईवडिलासह मुलास चिरडले\nप्रतिनिधी/ वाकरे कोल्हापूर -गगनबावडा राज्यरस्त्यावर वाकरे फाटय़ानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रकने एकाच कुटूंबातील तिघांना चिरडले. पती-पत्नीसह मुलगा जागीच ठार झाला सुदैवाने एक मुलगा ...Full Article\nगणेशभक्तांवर काळाचा घाला, 7 ठार\nमहामार्गावर वाकेड-लांजा येथे आराम बस-इको गाडीचा भीषण अपघात 5 गंभीर जखमी, राजापूर- कोंडय़ेतील 4 कुटुंबावर अरिष्ट दोन चिमुरडय़ांसह माता दगावली जुळे भाऊ गंभीर जखमी वार्ताहर /लांजा/राजापूर गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा ...Full Article\nतेलंगणातील अपघातात 55 प्रवासी ठार\nभाविकांनी भरलेली सरकारी बस कोसळली दरीत हैदराबाद / वृत्तसंस्था तेलंगणा सरकारची बस कोंडागट्टू घाटातील दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 55 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 5 प्रवासी जखमी असून त्यांच्यापैकी ...Full Article\nदेशाच्या पहिल्या रेल्वे विद्यापीठाचे लोकार्पण\nपालकमंत्र्यांसमक्ष गुहागरात सेना पदाधिकाऱयांत खडाजंगी\nएटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून फसवणूक सुरुच\nकाळय़ा पैशाप्रकरणी ईडीने जप्त केली मालमत्ता\nहुंचेनट्टी येथील चोरी प्रकरणाचा चार दिवसांत छडा\nबेळगाव-गोवा महामार्ग बंदचा पेच कायम\nअमेरिकेच्या न्यायालयाने ओबामाकेअरला ठरविले अवैध\nमिझोरामला मिळाले नवे सरकार\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=417", "date_download": "2018-12-15T20:35:22Z", "digest": "sha1:OC3APX6PURV5Y3CBRNFFJPW2QBXPPBNZ", "length": 4976, "nlines": 62, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nउत्तर सोलापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षिकांच्या ‘स्व’ संकल्पना व व्यावसायिक समाधानाचा अभ्यास\nडॉ. एस. एस. राऊत\nश्री. डी. आय. गायकवाड, श्रीमती. एस. डी. विधाते\nभारतीय स्त्री प्राचीन काळापास���न शिक्षण घेण्यात व त्याचा प्रसार करण्यात अग्रेसर आहे. शिक्षणामुळे स्त्रीयांच्या कार्यशक्तीला वाव मिळाला आहे.\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T20:30:10Z", "digest": "sha1:AW3BLW4KF2IIML4JOL42S6OVSUHZ5HAO", "length": 3614, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय पंचवार्षिक योजनाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय पंचवार्षिक योजनाला जोडलेली पाने\n← भारतीय पंचवार्षिक योजना\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या ���पवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख भारतीय पंचवार्षिक योजना या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:दिनविशेष/जुलै ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जुलै ९ ‎ (← दुवे | संपादन)\nपंचवार्षिक योजना, भारत (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपंचवार्षिक योजना (नि:संदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T21:11:05Z", "digest": "sha1:6KRF4HEESGII6NYV7Z5VVOKJP52JBSWR", "length": 16420, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणार नाही; शाहू महाराज, जयसिंगराव पवारांची घोषणा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणार नाही; शाहू महाराज, जयसिंगराव पवारांची घोषणा\nमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणार नाही; शाहू महाराज, जयसिंगराव पवारांची घोषणा\nकोल्हापूर, दि. १ (पीसीबी) – मराठा समाजाने याआधी ५८ मोर्चातून निवेदने दिली अ���तानाच आता कसली चर्चा , असा सवाल करून मराठा आरक्षणासंदर्भात गुरुवारी (दि.२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी घोषणा कोल्हापूरमधील राजर्षी शाहू महाराज, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी आज (बुधवार) येथे केली.\nमुख्यमंत्र्यांनी मुंबईत गुरूवारी बोलावलेल्या बैठकीसाठी शाहू महाराज, जयसिंगराव पवार आणि प्रतापसिंह जाधव यांना बोलावले होते. या पार्श्वभूमीवर आज शाहू महाराज आणि जयसिंगराव पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी गेल्या चार वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. आरक्षण कसे देता येईल, या संदर्भातील माहिती सरकारला दिली. पण तरीही सरकार निर्णय न घेता चालढकल करत आहे. त्यामुळे या बैठकीला जाण्याची गरज नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.\nत्यानंतर शाहू महाराज आणि जयसिंग पवार यांनी मुंबईतील चर्चेसाठी जाणार नाही, असा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती त्यांनी दुरध्वनीवरुन प्रतापसिंह जाधव यांना दिली. त्यांनीही आंदोलकांच्या भावनांचा आदर करत बैठकीला जाणार नाही, असे सांगितले.\nPrevious articleमनमाड-इंदूर, कल्याण-कसारा, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला मंजुरी – नितीन गडकरी\nNext articleमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणार नाही; शाहू महाराज, जयसिंगराव पवारांची घोषणा\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nअंगावर आलेल्या संजय निरूपमांना मुनगंटीवारांनी शिंगावर घेतलेच\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरप���ी, ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात –...\nभारताला इस्लामिक देश करण्याचा प्रयत्न करु नये – मेघालय उच्च न्यायालयाचे...\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी; भारतात आणण्याचा मार्ग मोकळा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nजेव्हा एकटा असायचो, तेव्हा डोळ्यातून पाणी यायचे – शरद पवार\nजगभरातील राष्ट्राध्यक्षांना मिठ्या मारणाऱ्या मोदींना राहुल गांधींच्या मिठीला हरकत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=418", "date_download": "2018-12-15T21:11:15Z", "digest": "sha1:M25W32TJNAXR6SLOLMDOQYMGWXLHX3HU", "length": 4863, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nस्वांतत्र्यपूर्व काळातील सोलापूरातील गिरणी कामगार महिलांची सामाजिक-आर्थिक स्थिती: एक ऐतिहासिक दृृष्टीक्षेप\n19 व्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन मुंबई प्रांतात खÚया अर्थाने आधुनिक म्हणता येईल अशा औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली.\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भार���ीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-corporators-get-pay-hike-265169.html", "date_download": "2018-12-15T20:23:01Z", "digest": "sha1:NPYTKTP7YPYIO47NGXI64JH7ZDKX6BBJ", "length": 12332, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नगरसेवकांचे अच्छे दिन, झाली भरघोस पगारवाढ !", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nनगरसेवकांचे अच्छे दिन, झाली भरघोस पगारवाढ \nराज्यातील 27 महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या पगारात वाढ करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने आज मंजुरी दिलीय\n15 जुलै : राज्यातील 27 महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या पगारात वाढ करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने आज मंजुरी दिलीय. या निर्णयाचा फायदा राज्यातील मुंबईसह अ,ब आणि क वर्गातील महानगरपालिकांना होईल.\nनगरसेवकांच्या पगारात वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. आमदारांच्या पगारात वाढ केल्यानंतर या मागणीने जोर धरला होता. मात्र अखेर नगरसेवकांच्या रेट्यापुढे हा निर्णय मान्य करण्यावाचून सरकारपुढे पर्याय उरला नाही.\nकर्जमाफीच्या निर्णयानंतर सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता. अशात राज्य आर्थिक संकटात असतानाच नगरसेवकांची पगारवाढ नक्की का केली असा सूर सर्वसामान्य जनतेतून उमटतोय.\n27 महापालिकांमध्ये नगरसेवकांची पगारवाढ\nमुंबई महानगरपालिका २५००० रूपये पगारवाढ\nअ वर्ग महानगरपालिका २०००० रूपये पगारवाढ\nब वर्ग महानगरपालिका १५००० रूपये पगारवाढ\nक वर्ग महानगरपालिका १०००० रूपये पगारवाढ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : ���ाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-special-railway-onam-69482", "date_download": "2018-12-15T21:48:01Z", "digest": "sha1:XG3QNN2RB7QGYAS2Y6VKLR4T5YEOBVQI", "length": 10223, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news special railway for onam 'ओणम'साठी नांदेडहून विशेष रेल्वेगाडी | eSakal", "raw_content": "\n'ओणम'साठी नांदेडहून विशेष रेल्वेगाडी\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nऔरंगाबाद - केरळचा प्रमुख सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या \"ओणम'साठी दक्षिण मध्य रेल्वेने \"नांदेड ते एर्नाकुलम' अशी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nऔरंगाबाद - केरळचा प्रमुख सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या \"ओणम'साठी दक्षिण मध्य रेल्वेने \"नांदेड ते एर्नाकुलम' अशी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nओणमसाठी केरळला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. हा उत्सव पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय असते. म्हणूनच दक्षिण मध्य रेल्वेने या काळात नांदेड ते एर्नाकुलम ही पंधरा डब्यांची विशेष रेल्वे गाडी सोडली आहे. ही गाडी नांदेड येथून शुक्रवारी (ता. 1 सप्टेंबर) सकाळी सुटणार आहे.\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nफुकट्या प्रवाशांकडून १२५ कोटींची वसुली\nमुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १२५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. आठ महिन्यांत २४ लाख ७१ हजार विनातिकीट प्रवासी आणि...\nमोबाईल चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक\nम���ंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-shrigonde-crime-rise-police-inaction-65718", "date_download": "2018-12-15T20:54:19Z", "digest": "sha1:NVHGLRNZFFP4RED5TSPKD5GQ37HFLLWF", "length": 13974, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news shrigonde crime rise police inaction पोलिसांची भीती संपली अन् श्रीगोंदेत गुन्हेगारांची दहशत वाढली | eSakal", "raw_content": "\nपोलिसांची भीती संपली अन् श्रीगोंदेत गुन्हेगारांची दहशत वाढली\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nश्रीगोंदे पोलिसांत बहुतांश टीम नवी आहे. मात्र येथील अवैध धंद्यावाल्यांनी त्यांच्याशी लगेच लगट करत चौकात गप्पा सुरू केल्याचे दिसते. यातून 'पोलिस आमच्या खिशात' हा संदेश दिला जात आहे. वाळू व इतर अवैध धंदे हे गुन्हेगारीचे मूळ असताना अनेक पोलिसांचे हे लोक मित्र बनल्याने सामान्यांना पोलिसांकडे जाताना अडचणी येत आहेत.\nश्रीगोंदे : येथे गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. त्यातच गोरक्षकांवर पोलिस ठाण्याच्या आवारात हल्ला झाला. पेडगाव येथील महिलेच्या खुनातील मुख्य आरोपी पसार असून, शहरात झालेल्या घरफोड्यांचा तपास नाही. त्यामुळे सामान्य दहशतीखाली असून गुन्हेगारांना पोलिसांची भीती नसल्याचे वास्तव आहे.\nमहिनाभरात येथील गुन्हेगारीने कमालीची उचल खाल्ली. निरीक्षक बाजीराव पोवार यांना ही सलामीच आहे. शहरात एकाच रात्रीत झालेल्या घरफोड्यांमध्ये खुद्द पोलिस व वकीलच सुटले नाहीत. ते चोर पकडण्यात पोलिस अपयशी ठरले. त्यानंतर पेडगाव येथे दरोड्यात सुशिला धगाटे यांचा खुन झाला. त्यातील एक स्थानिक आरोपी पकडला असला तरी ऐवज व पुढे आलेले मुख्य आरोपी मात्र फरार असल्याने हा गुन्हा उघड झालेला नाही.\nमोटारसायकल चोरणाऱ्या टोळीतील तीन जण पकडले. मात्र त्याचवेळ��� त्यातील एकाला सोडल्याची चर्चा झाली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे यातीलअटकेत असणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकाने लपविलेले पिस्तुल पोलिसांनी सोमवारी रात्री विहीरीतून काढले. या टोळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यात पोलिस कमी पडत असतानाच, ठाण्याच्या दारात पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे येथील गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाला. यात सहा जण जखमी झाले. या हल्ल्याने पोलिस हतबल दिसले. सहाय्यक अधिक्षक घनशाम पाटील यांनी सगळे आरोप पकडल्याशिवाय श्रीगोंदे सोडणार नसल्याची घोषणा केली मात्र साठपैकी केवळ पाच आरोपी हाती लागताच त्यांनी नगर गाठले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nसहृदयी जिल्हाधिकाऱ्यांमुळे ‘हॅकर’ला मिळाली सुधारण्याची संधी\nसमुद्रातील प्रदूषणाला महापालिका जबाबदार\nताकद दाखवली... आता लक्ष्य अपेक्षापूर्तीचे\nसौरऊर्जेद्वारे स्वतःसह कंपनीलाही वीज\nप्रचंड गर्दीचा मोठा उत्साह\nजखमी मोरामुळे वनविभागाची सोयगाव शिवारात झाली धावाधाव\nतीन लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण - देवेंद्र फडणवीस\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nस्पेशल स्क्‍वॉड की वसुली पथके\nनागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या नावाखाली तयार केलेले जात असलेले ‘स्पेशल स्क्‍वॉड’ वसुली पथकच झाले आहे. सध्या शहरात पाच...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nमोबाईल चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक\nमुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे...\nपोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांची डोकेदुखी\nसोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/narsingh-knowingly-took-stimulants-says-court-of-arbitration-for-sport-1288632/", "date_download": "2018-12-15T20:58:01Z", "digest": "sha1:5XZNKAN7HIN5CYIRLGAV5UCXTSGCBVKV", "length": 12597, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narsingh knowingly took stimulants says court of arbitration for sport | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nनरसिंगकडून जाणीवपूर्वक उत्तेजकांचे सेवन\nनरसिंगकडून जाणीवपूर्वक उत्तेजकांचे सेवन\nक्रीडा लवादाने ‘नाडा’च्या अहवालापेक्षाही आयोट्टी यांच्यासह तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाला प्राधान्य दिले.\nकारस्थानासंदर्भात सबळ पुरावा नसल्याचा क्रीडा लवादाचा दावा\nकुस्तीगीर नरसिंग यादवने जाणीवपूर्वक उत्तेजक गोळय़ा घेतल्या होत्या. आपल्याविरुद्ध कारस्थान केल्याबाबत त्याने कोणताही सबळ पुरावा दिला नाही. त्यामुळेच त्याच्यावर उत्तेजकप्रकरणी चार वर्षांकरिता बंदी घालण्यात आली, असे क्रीडा लवाद न्यायालयाने म्हटले आहे.\n‘‘नरसिंगने केलेला गुन्हा हा केवळ एकदाच घडलेला प्रकार नाही. त्याच्या पहिल्याच उत्तेजक चाचणीद्वारे त्याच्या शरीरातील उत्तेजकाचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून आले. कोणत्याही पेयाद्वारे हे उत्तेजक न जाता गोळय़ांद्वारेच हे उत्तेजक घेतले गेले असावे असे आढळले आहे. पुन्हा दुसऱ्या चाचणीच्या वेळीही नरसिंगच्या शरीरात उत्तेजकाचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून आले,’’ असे क्रीडा लवादाच्या अस्थायी समितीने म्हटले आहे.\nजागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीवर (वाडा) काम करणारे कॅनडातील तज्ज्ञ प्रा. ख��रिस्तिन आयोट्टी यांनी नरसिंगच्या उत्तेजक चाचणीच्या विविध अहवालांचा सखोल अभ्यास केला. त्याचाही आधार क्रीडा लवादाने घेतला.\n‘‘नरसिंगने आपल्याविरुद्ध कारस्थान करण्यात आल्याचा दावा केला होता. परंतु या दाव्याला पुष्टी देण्यासाठी तो कोणताही सबळ पुरावा देऊ शकला नाही. आहारातून उत्तेजक दिल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र जर आहारातून उत्तेजक गेले असते तर त्याचा परिणाम खूप मोठा झाला नसता. त्याने नियमित गोळय़ा घेतल्या असाव्यात,’’ असे क्रीडा लवादाने म्हटले आहे.\nनरसिंगच्या आहारात उत्तेजक पदार्थ मिसळणाऱ्या जितेशला ज्या तीन जणांनी पाहिले, त्यांची राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) चौकशी केली होती. त्या आधारे ‘नाडा’ संस्थेने नरसिंगवरील आरोप मागे घेत त्याला ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली होती. मात्र क्रीडा लवादाने ‘नाडा’च्या अहवालापेक्षाही आयोट्टी यांच्यासह तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाला प्राधान्य दिले. तसेच नरसिंगचे कायदेशीर सल्लागार विदुषपत सिंघानिया यांनीही मांडलेली बाजू सीएएसने ग्राहय़ मानली नाही व तज्ज्ञांच्याच मतावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T20:33:41Z", "digest": "sha1:MWVBI42XGUIT3WAS24Z2SN4NT2PI65M4", "length": 10851, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : मुंबई समोर आज बंगळुरूचे कडवे आव्हान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : मुंबई समोर आज बंगळुरूचे कडवे आव्हान\nबंगळुरू – चेन्नई विरुद्धच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत आत्मविश्‍वास कमावलेल्या मुंबई इंडियन्स समोर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सनसनाटी पराभवातून सावरण्यासाठी उत्सुक असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ यांच्यात आयपीएल टी-20 स्पर्धेतील महत्त्वाची लढत आज रंगणार आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामात खराब सुरुवाती नंतर नुकताचा फॉर्म गवसलेल्या मुंबईने गत सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा आठ गडी राखुन पराभव करताना मालिकेत पुनरागमन केले आहे तर दुसरीकडे बंगळुरूची लागोपाठ पराभवांची मालिका सुरुच असून त्यांनी गत सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करत पराभव ओढावून घेतला आहे.\nचालु हंगामात बंगळुरूकडे विराट कोहली, ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्‍स, ब्रेंडन मॅक्‍युलम, क्‍वन्टन डीकॉक, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन सारखे तगडे फलंदाज आहेत तरी त्यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करण्यात अपयश आले आहे. मालिकेत आता पर्यंत बंगळुरू कडून विराट कोहली आणि ऍब डीव्हिलिअर्स वगळता इतर फलंदाजांना सुर गवसला नाहीये तर गोलंदाजी मध्ये युझवेंद्र चाहल, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, एम.अश्‍विन, टिम साऊदी,सारखे गोलंदाजही चांगली कामगीरी करु शकले नाहीयेत त्यामुळे बंगळुरूला मालिकेत आपले आव्हान कायम राखायचे असल्यास त्यांना या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.\nतर दुसरीकडे मुंबईचे सलामीवीर एविन लुईस आणि सुर्यकुमार यादव व कर्ण्धार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाजांना सुर गवसलेला नाही त्यामुळे हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 119 धावांच्या माफक आव्हाना समोर त्यांना पराभुत व्हावे लागले होते. त्यामुळे हे तिन फलंदाज वगळता इतर फलंदाजांनाही आपल्या कामगीरीत सुधारणा करणे आवश्‍यक असून मुंबईच्या गोलंदाजांनाही आपली कामगीरी उंचवावी लागणार आहे.\nमुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दि��� पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्‍स, युझवेंद्र चाहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्‍युलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्‍विन्टन डीकॉक, मोहम्मद सिराज, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन, एम.अश्‍विन, पार्थिव पटेल, मोईन अली, मनदीप सिंग, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साऊदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे व अनिरुद्ध जोशी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : चेन्नईचा दिल्लीवर 13 धावांनी विजय…\nNext article5 मे रोजी हरियाणात 401 व्यायामशाळांचे उद्घाटन – मुख्यमंत्री खट्टर\n‘आयपीएल बेटिंग’ मधील वास्तव\nआयपीएल बेटिंग प्रकरणात साजिद खानचाही सहभाग\nकाही बडे सेलिब्रिटी अडकणार…\nIPL 2018 : विजेतेपद पटकावण्यात धोनीचा वाटा मोलाचा\nIPL 2018 : चेन्नईच्या संघाचे जल्लोषात स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/8766-you-will-never-find-tea-stall-in-this-village-do-you-know-why", "date_download": "2018-12-15T21:04:54Z", "digest": "sha1:JJEUWFQOWTNDTKXIRD6RYSIRA3HS7TMG", "length": 7312, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nतंटामुक्तीसाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात. मात्र सिंधुदुर्गात एक असं गाव आहे. जिथे अनेक दशकापासून तंटामुक्ती सोबतच दारूबंदी आहे. विशेष म्हणजे या गावात तंटामुक्तीसाठी चहा विक्री केली जात नाही.\nकोणत्याही गावात एखादी तरी चहाची टपरी असतेच. मात्र वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गाव याला अपवाद आहे.\nनेमकं काय घडलं होतं\nमातोंड गावात दीड दोनशे वर्षांपूर्वी एका चहाच्या टपरीवर दोन गटात वाद झाला.\nत्यामुळे पुढे वाद टाळण्यासाठी गावातील जुन्या जाणत्या मंडळींनी गावात चहा विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला.\nविशेष म्हणजे चहा सोबतच गावात दारू विक्री देखील बंद करण्यात आली.\nराज्यात दहा वर्षांपूर्वी तंटामुक्ती अभियानाला सुरुवात झाली. मात्र मातोंड गावाची गेली अनेक दशकांपासून तंटामुक्ती झाली आहे. तर सरकारसाठी सध्या आव्हान ठरणारा दारूबंदीचा प्रश्न देखील मातोंड गावात दीड दोनशे वर्षांपूर्वी सोडवण्यात आला आहे\nसामाजिक बदलासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. मात्र त्यांची अमंलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे मातोंड गावाचा आदर्श इतरांनीही घेतला. तर सरकारी हस्तक्षेपशिवाय समाजसुधारणा व्हायला वेळ लागणार नाही.\nसेल्फीच्या नादात गमावला जीव; चार दिवसानंतर आंबोलीच्या दरीतून एक मृतदेह बाहेर काढण्यात यश\nउच्चशिक्षण घेऊनही ते होते बेरोजगार, पण आता कमावतात लाखों रुपये\nआता 'गटारी' घरच्या घरी दारूची ऑनलाईन होम डिलिव्हरी\nJNU मधील कंडोम मोजणाऱ्या 'या' नेत्याला भाजपने केलं दूर\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/lucknow-news-isi-pakistan-and-stenographer-65331", "date_download": "2018-12-15T21:14:01Z", "digest": "sha1:UBA7U3B2NBJS4K6TEUPAP7BEQHKZU2AH", "length": 13912, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "lucknow news isi pakistan and stenographer 'आयएसआय'च्या हस्तकाला स्टेनोग्राफरकडून गोपनीय माहिती | eSakal", "raw_content": "\n'आयएसआय'च्या हस्तकाला स्टेनोग्राफरकडून गोपनीय माहिती\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nलखनौ: उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या स्टेनोग्राफरकडून लष्कराची गोपनीय माहिती अनधिकृतपणे \"आयएसआय'या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेलच्या हस्तकाला पुरवत असलल्याचे उघड झाल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिली आहे. गेल्या 2009 पासून अशी गोपनीय माहिती बाहेर जात असल्याचा दावा \"एटीएस'ने केला आहे.\nलखनौ: उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या स्टेनोग्राफरकडून लष्कराची गोपनी��� माहिती अनधिकृतपणे \"आयएसआय'या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेलच्या हस्तकाला पुरवत असलल्याचे उघड झाल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिली आहे. गेल्या 2009 पासून अशी गोपनीय माहिती बाहेर जात असल्याचा दावा \"एटीएस'ने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार \"एटीएस'ने जिल्ह्यातील झांशी कॅंटोन्मेंटमधील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात तपास केला असता, लष्कराशी संबंधित पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी असलेला स्टेनोग्राफर राघवेंद्र अहिरवार हा गेल्या 2009 पासून लष्कराच्या गोळीबार आणि शस्त्र सरावाबाबतची संवेदनशील आणि गोपनीय माहिती \"आयएसआय'च्या हस्तकाला देत असल्याचे उघडकीस आल्याचे \"एटीएस'च्या प्रवक्‍त्याने सांगितले.\n\"एटीएस'चे पोलिस अधीक्षक असीम अरुण म्हणाले, \"\"राघवेंद्र याच्याकडे विचारणा केली असता, त्याला बाबिना येथून मेजर यादव नावाने फोन येत असे. ते राघवेंद्रकडून पत्रव्यवहारातील गोपनीय माहिती विचारत होते. मेजर यादव हे नऊ आकडे असलेल्या वेगळ्याच क्रमांकावरून फोन करत असे. त्याला \"कॉल बॅक'ची सुविधा नव्हती. मेजर पदावरील अधिकारी या माहितीसाठी थेट आपल्याला फोन का करतात, याची खातरजमा राघवेंद्रने केली नाही. गेल्या जुलै 2017 मध्ये अतिरिक्त न्यायदंडाधिकारी कार्यालयात बदली झालेल्या राघवेंद्रने लष्कराची गोपनीय माहिती अनधिकृतपणे बाहेरच्या माणसाला दिल्याची कबुली दिली आहे.''\nराघवेंद्रने इंटरनेटद्वारा आलेले फोनही घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भातील चौकशी समितीने राघवेंद्रला सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्याची शिफारस केली आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गोपनीय माहितीबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. \"एटीएस' राघवेंद्रच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nस्थैर्याला तडा देण्याचे षड्‌यंत्र\nदहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड...\nअशांतता माजविण्याचा देशविघातक शक्तींचा डाव\nकाश्‍मीरप्रमाणेच पंजाबही पाकिस्तान; विशेषतः आयएसआयच्या रडारवर असल्याचे वास्तव कधी लपून राहिलेले नाही. कधी अमली पदार्थांच्या तस्करीमार्फत, तर कधी...\n'आयएसआय'साठी हेरगिरी करणारा जवान अटकेत\nनवी दिल्ली : पाकिस्तानची 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' एजन्सीसाठी (आयएसआय) हेरगिरी करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला (बीएसएफ) अटक करण्यात आली...\nनिशांतच्या पत्नीचा लॅपटॉप जप्त\nनागपूर : ब्राह्मोस प्रकल्पाचा वैज्ञानिक निशांत अग्रवाल याच्या पत्नीचा लॅपटॉप \"एटीएस'ने जप्त केला आहे. पत्नीच्या लॅपटॉपमधून तो पाकिस्तान आणि अमेरिकेला...\nसंवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर...\nनागपुरात सापडला 'घरचा भेदी'; ISI एजंटला अटक\nनागपूर- पाकिस्तान आणि अमेरिकेला गुप्त माहिती पुरवणाऱ्या आएसआय एजंटला आज (ता.08) नागपुरात अटक करण्यात आली आहे. या आयएसआय एजंटचे नाव निशांत अगरवाल असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cups/latest-cups-price-list.html", "date_download": "2018-12-15T21:39:05Z", "digest": "sha1:32NNG7EPEHYQXAAJHY76OUNS5PJGNXMY", "length": 13219, "nlines": 333, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या कप्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये कप्स म्हणून 16 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 20 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक पोस्टरबॉय मौळीं रौगे मूग 275 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त कप गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश कप्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 20 उत्पादने\nपोस्टरबॉय मौळीं रौगे मूग\nफिलिप्स इव्हेंट स्पॉट कप\nनुबी ड्युअल फ्लो कप\nनुबी नो स्पिल ग्रीप N सिप कप\nनुबी नो स्पिल फ्लिप N सिप कप\nमंचकीं निघती ग्रीप ट्रेनर कप\nनुबी 1 पॅक टिंटेड प्रिंटेड कप\nफिरलीं एअर फ्लोव नॉन स्पिल ट्रैनिंग कप\nनुबी लनक 2 हॅन्डल कप\nनुबी लनक नो स्पिल ग्रीपपेर कप\nमिमी ट्वीन हॅन्डल नॉन स्पिल कप\nलाझझारो वेस्टवूड कप & सौंसर\nलाझझारो दिव्य इंग्रवेद क्रीमेर\nबोरगोनोवो मिल्क कप सेट ऑफ सिक्स पीएससी\nबोरगोनोवो इस्चित चप्पूकॅसिनो कप सेट ऑफ फोर पीएससी\nवाइल्ड फोकस सुप्पर तिने\nसुपरवारे 3 पसिस ब्रेकफास्ट सेट होली फूल व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87-108052700023_1.htm", "date_download": "2018-12-15T20:20:51Z", "digest": "sha1:3FFKPTXLDN5BPGMN6B5TCZTVODBWI3CC", "length": 16021, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Savarkar Sudhir Phadke, Veer Savarkar, Aajkal, Maharashatra, Hindutva | सावरकर आणि सुधीर फडके | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसावरकर आणि सुधीर फडके\n'वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी तब्येतीने जेव्हा दगा द्यायला सुरूवात केली. तेव्हा देवाला मी एकच साकडं घातलं की '' हा चित्रपट पूर्ण होईपर्यंत मला आयुष्य लाभो.'' आज चित्रपट पूर्ण झालय्‌. मी पूर्ण समाधानी आहे आणि परमेश्वराला सांगतोय्‌ ... आता मला खुश्शाल ने... मी केव्हाही तयार आहे... 'वीर सावरकर' हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर एका मुलाखतीत सुधीर फडके म्हणाले होते.\n'वीर सावरकर' चित्रपटाच्या रूपात सुधीर फडके ऊर्फ बाबजींची कित्येक वर्षांची मनिषा पूर्ण झाली होती. या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यानच्या असंखय आठवणी त्यांच्या मनात दाटून आल्या होत्या. एकीकडे चित्रपट पूर्ण झाल्याची कृतार्थता, तर दुसरीकडे 'काही राहून तर गेले नाही ना', अशी भावना त्यांना अस्वस्थ करीत होती. 'वीर सावरकर' या चित्रपटासाठी गेली पंधरा वर्षे जे जे भोगलं, त्याचं आज चीज झाल्यासारखं वाटतंय्‌....''\nचित्रपटाच निर्मितीदरम्यानचे अनेक बरेवाईट प्रसंग या मुलाखतीच्या वेळी त्यांच्या डोळ्यांपुढून सरकत होते....\nविनायक दामोदर सावरकर या ओजस्वी व्यक्तिमत्त्वाने राष्ठ्रासाठी केलेले समर्पण हेतुतः अंधारात ठेवलं गेलं, याबद्दल बाबूजी खंत व्यक्त करीत होते... सावरकरांचं तत्वज्ञान नव्या पिढीला माहित असू नये, याची खबरदारीच काही मंडळी घेत होती. सावरकरांवरील क्रमिक पुस्तकातील धडे, विविध लेख दिसेनासे झाले आहेत. सावरकर आणि त्यांच्या तत्त्वज्ञानावरील अन्याय या चित्रपटाद्वारे दूर होईल, याबद्दल मी निःशंक आहे...\nस्वातंत्र्यवीरांचं अजोड कर्तृत्व भावी पिढीला समजावं, या हेतूनेच मी या चित्रपटाची निर्मिती केली. गेली काही वर्षे या चित्रपटाची निर्मिती हाच माझा एकमेव अजेंडा राहिला. यासाठी मी सोडलं. गाण्याचे कार्यक्रम केले, ते केवळ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसे उभारण्यासाठीच. चित्रपटाला स्वातंत्ररीत्या पुरेसा पैसा उभारता आला नाही. तेव्हा लोकांना अपील केलं. सर्वांच्या एकत्र प्रयत्नांतून आज हा चित्रपट उभा राहिलाय्‌ आणि म्हणूनच तो सर्वस्वी लोकांचा आहे... ही भावना त्या मुलाखतीतून व्यक्त झाली...\nया चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी बाबूजींना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. अनेकदा टीकेची झोड उठली. पण टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याच्या फंदात बाबूजी केव्हाच पडले, नाहीत. याबद्दल बोलताना त्यांचा स्वर हळवा झाला होता... चित्रपटाच्या निर्मितीला जसा उशीर होत गेला, तसा आरोपांचा धुरळा वाढत गेला. वैयक्तिक टीकेला तर पावलागणिक तोंड द्यावं लागलं. तरीही... त्यांनी संयम पाळला. कारण एकदा वादावादीला सुरूवात झाली, की त्याला अंत नसतो, अशी त्यंची भावना होती. आता हा चित्रपटच या टीकेला सडेतोड उत्तर देईल.... असे बाबूजी सांगत होते. आणि झालेही तसेच.\nस्वातंत्र्यवीरांच्या अजोड कर्तृत्वाचा परिचय जगाला करून देण्यासाठी सुरू केलेला हा 'यज्ञ' चित्रपटसृष्ठीचे अद्‍भुत् वाण ठरला आहे. वीर सावरकरांवरला हा चित्रपट बाबूजींनी 'याचि देही, याचि डोळा' पाहिला, आणि एक विराट स्वप्न पाहिलेल्या एका राष्ट्रनिष्ठ गायकाच्या ललाटी यशाचा मानबिंदू कोरला गेला. या चित्रपटात त्यांची इतकी भावनिक गुंतवणूक झाली होती की, ही कलाकृती पूर्ण होईपर्यंत आपण कार्यक्षम राहणार, हा विश्वास आणि इच्छाशक्ती त्यांना या कामाने दिली. या चित्रपटाद्वारे राष्ट्रनिर्मितीसाठी झटणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर या 'शक्ती' चा परिचय करून देण्याची संधी त्यांना लाभली. ती नव्या पिढीला पटो अथवा न पटो, मात्र त्याआधी सावरकर त्यांना कळावेत. इतकीच त्यांची अपेक्षा होती... इतकीच\nगंगेच्या काठावर मराठीचा मळा\nगुढी पाडवा, आनंद वाढवा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप ल��्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T20:26:12Z", "digest": "sha1:OMIJHOVUBXU76MLVPM72KXPFT6ZAZBIV", "length": 15774, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाच��� महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान\nअधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान\nलखनऊ, दि. ६ (पीसीबी) – ‘अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले आहे,’ असे म्हणून भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी अधिकाऱ्यांची तुलना वेश्यांबरोबर केली आहे. यामुळे खळबळ उडाली असून सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे.\nस���रेंद्र सिंह हे बैरिया मतदारसंघाचे भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. ‘अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले असते. त्या पैसे घेऊन आपले काम तरी करतात. स्टेजवर नाचतात. मात्र, हे अधिकारी पैसे घेऊन काम करतील की नाही याची काही शाश्वती नसते,’ असे सिंह यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, यापूर्वीही सिंह यांनी अशीच वादग्रस्त विधाने केली होती. लोकसभा निवडणुकीत दोन संस्कृतींमध्ये युद्ध होईल. हे धर्म युद्ध असेल. हे कौरव-पांडवांमधलं युद्ध असेल. या आधुनिक पांडवाच्या दलाचे नेतृत्व नरेंद्र मोदी करतील. तर कौरवांचे नेतृत्व मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव करतील. मात्र विजय मोदींचाच होईल,’ असे ते म्हणाले होते.\nPrevious articleरेल्वेतून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास सहा पट दंड\nNext articleउत्तर प्रदेशात हाय अलर्ट; लष्कर-ए-तोयबाने दिली बॉम्ब स्फोट करण्याची धमकी\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nईव्हीएमची पूजा करणे श्रीपाद छिंदमच्या भावाला भोवली; गुन्हा दाखल\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nवैजनाथ पाटलाचा अभिमान; त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – मराठा क्रांती...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nहनिमूनसाठी भारतात आलेल्या जोडप्याने नीलगिरी माऊंटनची चक्क संपूर्ण ट्रेनच केली बुक...\nआशियाई क्री���ा स्पर्धा; कुस्तीत सुवर्णपदक मिळवणारी विनेश फोगाट पहिली महिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sud_Ghe_Tyacha_Lankapati", "date_download": "2018-12-15T20:23:51Z", "digest": "sha1:SYVYJJMLFS34RC4CVS5T6FGVXY5E7QRT", "length": 6459, "nlines": 73, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सूड घे त्याचा लंकापति | Sud Ghe Tyacha Lankapati | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसूड घे त्याचा लंकापति\nविरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति\nसूड घे त्याचा लंकापति\nकसलें करिसी राज्य रावणा, कसलें जनपालन\nश्रीरामानें पूर्ण जिंकिले तुझें दंडका-वन\nसत्तांधा, तुज नाहीं तरीही कर्तव्याची स्मृति\nवीस लोचनें उघडुनि बघ या शूर्पणखेची दशा\nश्रीरामाच्या पराक्रमानें कंपित दाही दिशा\nतुझे गुप्तचर येउन नच का वार्ता सांगति\nजनस्थानिं त्या कहर उडाला, मेले खरदूषण\nसहस्र चौदा राक्षस मेले हें का तुज भूषण\nदेवासम तो सुपूज्य ठरला जनस्थानिंचा यति\nतुझ्याच राज्यीं तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर\nसचिवांसंगे बैस येथ तूं स्वस्थ जोडुनी कर\nजाळुन टाकिल तव सिंहासन उद्यां तयाची द्युति\nसुदर्शनासह व्यर्थ झेलले छातीवर तूं शर\nव्यर्थ मर्दिले देव, उचलिले सामर्थ्ये डोंगर\nतूंच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापति\nतूंच काय रे कुबेर जिंकुन पुष्पक नेलें घरीं\nतूंच काय तो, हरिली ज्यानें तक्षकनृपसुंदरी\nतूंच काय तो भय मृत्यूचें लव नाहीं ज्याप्रति\nऐक सांगतें पुन्हां तुला त्या श्रीरामाची कथा\nबाण मारता करांत त्याच्या चमके विद्युल्लता\nशस्‍त्रनिपुणता बघून त्याची गुंग होतसे मति\nतो रूपानें रेखीव, श्यामल, भूमीवरती स्मर\nत्याच्यासंगे जनककन्यका रतीहुनी सुंदर\nतुलाच साजुन दिसेल ऐसी मोहक ती युवति\nतिला पळवुनी घेउन यावें तुजसाठीं सत्वर\nयाचसाठिं मी गेलें होतें त्यांच्या कुटिरावर\nश्रवणनासिका तोडुन त्यांनी विटंबिलें मज किती\nजा, सत्वर जा, ठार मार ते बंधू दोघेजण\nहसली मज ती जनककन्यका, येइ तिज घेउन\nमाझ्यासम ते तव सत्तेची विटंबिती आकृति\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र हिंडोल\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- ७/१०/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- योगिनी जोगळेकर.\nउच्छेद - समूळ नाश.\nकुटिर (कुटी) - झोपडी.\nकुबेर - देवांचा खजिनदार / श्रीमंत व्यक्ती.\nखर-दूषण - रावणाचे सावत्र भाऊ. शूर्पणखेची रामाकडून विटंबना झाल्यामुळे खर आणि दूषण रामावर चालून गेले व त्याच्या हातून मरण पावले.\nतक्षक - पाताळातील आठ प्रमुख नागांपैकी एक.\nदाशरथी - राम (दशरथाचा पुत्र).\nपुष्पक - कुबेराचे (देवांचा खजिनदार) विमान.\nमति - बुद्धी / विचार.\nशूर्पणखा - रावणाची बहीण.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/hing-ayurveda-benefits/", "date_download": "2018-12-15T21:57:50Z", "digest": "sha1:RPISTWUOVZ6ZVDBMG2BVNTCUGZVEWSZC", "length": 5172, "nlines": 45, "source_domain": "www.marathigold.com", "title": "हिंग वापरल्यामुळे अनेक आजार होतील दूर, जाणून घ्या याचे अद्भुत फायदे", "raw_content": "\nYou are here: Home / Health / हिंग वापरल्यामुळे अनेक आजार होतील दूर, जाणून घ्या याचे अद्भुत फायदे\nहिंग वापरल्यामुळे अनेक आजार होतील दूर, जाणून घ्या याचे अद्भुत फायदे\nहिंग या वस्तूचा उपयोग भारतीय स्वयंपाकघरा मध्ये अनेक वर्षाच्या पासून होत आला आहे. तुम्हाला माहीतच असेल की हिंग टाकलेले पदार्थ त्याची चव अजून वाढवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हिंग अनेक आजारांवर सुध्दा उपयोगी आहे. आयुर्वेद मध्ये हिंग फार महत्वाची वस्तू मानली गेली आहे.\nआयुर्वेदा अनुसार रोज एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमुटभर हिंग मिक्स करून पिण्यामुळे शरीराला अनेक फायदे देतो. चला पाहूयात काय आहेत ते फायदे.\nहिंगाच्या पाण्यामध्ये एंटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज़ असतात. यामुळे पचनशक्ती चांगली होते. एसिडीटी होत नाही.\nयामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते. हे डायबेटीस पासून बचाव करते.\nहिंगच्या पाण्यामध्ये डाइयूरेटिक प्रॉपर्टीज़ असते. हे युरीन रिलेटेड प्रोब्लेम पासून वाचवते.\nहिंगच्या पाण्यात एंटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज़ असते. यामुळे हाडे मजबूत होतात.\nयामध्ये एंटी बैक्टीरियल प्रॉपर्टीज़ असते. त्यामुळे अस्थमा होण्याचा धोका कमी होतो.\nयामध्ये बीटा कैरोटीन असते. यामुळे डोळे निरोगी राहतात.\nहिंगाच्या पाण्यात आयरन असते. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता होत नाही.\nहिंगामध्ये एंटीऑक्सीडेंट्स असल्यामुळे दात मजबूत राहतात.\nहिंगाचे पाणी बॉडीची इम्युनिटी वाढवते त्यामुळे सर्दी-खोकला सारखे इन्फेक्शन पासून संरक्षण मिळते.\nयामध्ये एंटीकार्सिनोजेनिक एलिमेंट्स असल्यामुळे कैंसर पासून सुध्दा बचाव होतो.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-15T20:58:25Z", "digest": "sha1:N6AC3BQZUTJYXBOMTNFAAIR5IC77EZ5D", "length": 7442, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बुलेट ट्रेनला मिळणार स्वदेशी टच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबुलेट ट्रेनला मिळणार स्वदेशी टच\nकोलकता : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड बुलेट ट्रेनसाठी सुटे भाग बनवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी जपानच्या हिताची कंपनीबरोबर बीईएमएलने करारही केल्यामुळे आहे. त्यामुळे भविष्यात भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेनला स्वदेशी सुटे भाग मिळण्याची शक्यता आहे.\nबीईएमएल ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी सरकारी कंपनी आहे. बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान अत्यंत किचकट आहे. त्यातील काही भागांचे स्वदेशीकरण करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हळूहळू पूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करता येईल, असे बीईएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. के. होटा यांनी म्हटले आहे.\nभारतीय उद्योजक महासंघाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सरकारने मागणी नोंदवल्यानंतर आम्ही उत्पादनाला सुरुवात करू. या प्रकल्पासाठी १.१ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे,’ असे त्यांनी सांगितले. मुंबई ते अहमदाबाद मागार्वर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या २४ गाड्यांना मिळून २४० डबे असणार आहेत. त्यातील दहा डबे भारतीय बनावटीचे असावेत, असे प्राथमिक नियोजन आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोदी-जिनपिंग यांच्या भेटीत डोकलामवर चर्चा नाही\nNext articleसंकष्टी चतुर्थी कीर्तन महोत्सवाचे आयोजन\nदसॉल्ट एव्हीएशनकडून कोर्टाच्या निकालाचे स्वागत\nसीपीडब्ल्युडीच्या सर्व कार्यालय���त एलईडी बल्ब लावणार\nऍटर्नी जनरल आणि कॅगला लोकलेखा समितीपुढे बोलावणार : खर्गे\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/8124-kangana-s-manikarnika-teaser-gives-goosebumps", "date_download": "2018-12-15T21:45:57Z", "digest": "sha1:XC2WWXKDXYICF2VDOUI5NZDCHIEBWQAL", "length": 6978, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अंगावर रोमांच उभे करणारा कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा टीझर रीलिज! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअंगावर रोमांच उभे करणारा कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा टीझर रीलिज\nब्रिटिशांना आव्हान देणाऱ्या झांशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेत्री कंगना रणौत या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे. तिचा झाशीच्या राणीचा लूक याआधीच प्रेक्षकांनी पाहिलाय. तेव्हापासूनच चित्रपटाच्या टीझरबद्दल उत्सुकता होती. आता हा टीझर रीलिज झालाय आणि लोकांना तो खूप आवडल्याचं दिसत आहे.\nटीझरमध्ये खास करून कंगना राणौतने भूमिकेसाठी केलेली मेहनत दिसून येतेय. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि युद्धकला यांचं विशेष कौतुक होतंय. मात्र याचबरोबर अनेकजण या चित्रपटाची तुलना बाहुबलीमधील देवसेना या व्यक्तिरेखेशी करत आहेत. तरीही हा टीझर 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाच्या टीझरपेक्षा जास्त प्रभावी असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे.\nया चित्रपटात कंगना राणौतसोबत अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, अंकिता लोखंडे इत्यादी कलाकार आहेत. चित्रपटाचं संगीत शंकर-एहसान-लॉय या त्रयीने केलं आहे. तर संवाद आणि गीतलेखन प्रसून जोशी यांनी केलं आहे.\n'पद्मावत' नंतर आता कंगनाच्या 'मणिकर्णिका'चा नंबर\nबॉलिवूडमध्ये कंगणाच्या व्हायरल लुकचीच चर्चा\nकंगना आपल्या आगामी चित्रपटासाठी इथे करतेय प्रार्थना...\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचि���ा दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_5605.html", "date_download": "2018-12-15T20:32:30Z", "digest": "sha1:XCUAGDQVIKS5Y4L4W4NUG3ROKS2QNNNJ", "length": 13545, "nlines": 191, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: ब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सविस्तर माहिती कुठे मिळेल?", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सविस्तर माहिती कुठे मिळेल\nBlu (Blue नव्हे) Ray Disk ह्या DVD च्या पुढलं पाऊल म्हणून ओळखल्या जातात. दोघांचा वापर, आकार आणि दिसणं सारख्याच पद्धतीचं असल तरी क्षमता आणि इतर काही मुद्दे यात खूप फरक आहे. आजच्या Singe sided DVD वर ४.७ जी.बी. चा डेटा राहू शकतो, किंवा साधारणतः दोन तासाचा चित्रपट त्यात मावू शकतो. Single sided Blu Ray Disk त्या तुलनेत एखाद्याडायनॉसोरससारखी आहे. त्यावर २७ जी.बी.चा डेटा किंवा तेरा तासांचा व्हिडीओ त्यात मावू शकतो.\nडीव्हीडी १९९७ साली, तर ब्लू रे डिस्क २००६ साली बाजारात आली.\nडीव्हीडी मध्ये लाल (Red) रंगाचे लेसर किरण डिस्क वाचण्यासाठी वापरले जातात. ब्लू रे डिस्कमध्ये मात्र निळ्या रंगाचे लेसर किरण वापरले जातात. त्यावरूनचत्याला Blu हे नाव मिळाले. वस्तुतः Blue Ray चे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन करावयाचे होते. पण नियमाप्रमाणे शब्दकोशातील शब्दाचे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन होऊ शकत नसल्याने Blue मधील e काढून टाकण्यात आला. Blu ह्या स्पेलींगमागील गोम ही अशी आहे.\nअधिक माहिती http://www.blu-ray.com/ ह्या साईटवर उपलब्ध आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर��भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\nवेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इ��े वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-ganesh-mandals-environment-conservation-65993", "date_download": "2018-12-15T20:53:13Z", "digest": "sha1:PO6LZ4TMFXPMRGK7FYN62Q6OCIGPH6FY", "length": 16161, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Ganesh Mandals for Environment Conservation पर्यावरण संवर्धनासाठी गणेश मंडळे सरसावली | eSakal", "raw_content": "\nपर्यावरण संवर्धनासाठी गणेश मंडळे सरसावली\nशनिवार, 12 ऑगस्ट 2017\nपुणे - पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना गणेश मंडळांनी करावी. तसेच घरोघरीदेखील शाडूच्या मूर्तींचीच स्थापना करावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात येईल. तसेच सामाजिक दृष्टिकोनातून शहराचा विकास आणि समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची भावनाही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयात आयोजित बैठकीत बोलून दाखविली.\nपुणे - पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना गणेश मंडळांनी करावी. तसेच घरोघरीदेखील शाडूच्या मूर्तींचीच स्थापना करावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात येईल. तसेच सामाजिक दृष्टिकोनातून शहराचा विकास आणि समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची भावनाही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयात आयोजित बैठकीत बोलून दाखविली.\nसरस्वती मंदिर संस्था ९७ वर्षे जुनी आहे. ही संस्था पुणे व पिंपरी चिंचवड येथे रात्रशाळा चालविते. शाळेतील अनेक विद्यार्थी गरजवंत आहेत. ‘सकाळ’च्या व्यासपीठावरून गणेश मंडळांनी रात्रशाळांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा संकल्प केल्याचे वृत्त वाचून आनंद झाला. ‘सकाळ’च्या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक आहे.\n- प्रा. विनायक आंबेकर, अध्यक्ष, सरस्वती मंदिर संस्था\nआमचे मंडळ यंदा शाडूपासून तयार केलेल्या ५२५ गणेशमूर्ती मोफत वाटणार आहोत. पुढच्या वर्षी पाच हजार शाडूच्या मूर्तीचे वाटप करण्याचा संकल्प असून, आतापासून आम्ही या उपक्रमाच्या तयारीला लागलो आहोत. अन्य मंडळांनी देखील शाडूच्या मूर्ती त्यांच्या ऐपतीप्रमाणे मोफत वाटल्यास आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांनाही त्यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना आनंदात करता येईल. विसर्जित मूर्तीची विटंबना होऊ नये. यासाठी देखील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यास आपल्या सर्वांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता येईल.\n- शिरीष साळुंखे, अध्यक्ष, शनिपार मित्र मंडळ\nशाडूपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आतापासून द्यायला हवे. शाळादेखील या उपक्रमास सहकार्य करतील. गणपती तयार करण्याचा आनंदही घेता येईल. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करता येईल. मंडळातर्फे सामाजिक जाणीव म्हणून अकरा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्चदेखील करणार आहोत.\n- युवराज निंबाळकर, अध्यक्ष, छत्रपती राजाराम मंडळ\nशहराचे पर्यावरण चांगले राहिल्यास विकासही झपाट्याने होऊ शकतो. त्यामुळे नदी स्वच्छता, वाहतुकीचे नियोजनात मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आम्ही वाढविणार आहोत. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यास बाहेरगावांहून बहुसंख्येने नागरिक येतात. त्यामुळे सहा दिवस पीएमपीच्या बसचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे. मात्र मध्यवर्ती भागात बसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी देखील काळजी घ्यावी.\n- गजानन पंडित, उत्सव प्रमुख,नेहरू तरुण मंडळ\nगणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव, दिवाळी येते. मंडळांच्या कार्यकर्त्यांनीच आकाश कंदील, पणत्या यांसारखे लहान-मोठे व्यवसाय करावेत. त्यातून आपला विकास आपण करू शकू आणि मेक इन इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यास मंडळांचाही हातभार लागेल. आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा रोजगार मिळून समाजाप्रती ऋण व्यक्त करता येईल.\n- पुष्कर तुळजापूरकर, कार्याध्यक्ष, नेहरू तरुण मंडळ\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल ��ागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-ghatkopar-building-collapse-62848", "date_download": "2018-12-15T20:53:25Z", "digest": "sha1:RDUYSKUXGYCMOJ5RGLMMF42DGGOPV3O6", "length": 12395, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Ghatkopar building collapse आर्किटेक्‍टच्या सहभागाची पोलिस करणार तपासणी | eSakal", "raw_content": "\nआर्किटेक्‍टच्या सहभागाची पोलिस करणार तपासणी\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nमुंबई - घाटकोपर येथील सिद्धी साई इमारत दुर्घटना प्रकरणात आर्किटेक्‍टचा कितपत सहभाग आहे, याची तपासणी पोलिस करत आहेत. याप्रकरणातील अटक आरोपी सुनील शीतप याच्या चौकशीत एका आर्किटेक्‍टचे नाव पोलिसांना समजले. दुर्घटनेपूर्वी इमारतीच्या तळमजल्यावर काम करणाऱ्या मजुरांचा पोलिस जबाब नोंदवणार आहेत.\nमुंबई - घाटकोपर येथील सिद्धी साई इमारत दुर्घटना प्रकरणात आर्किटेक्‍टचा कितपत सहभाग आहे, याची तपासणी पोलिस करत आहेत. याप्रकरणातील अटक आरोपी सुनील शीतप याच्या चौकशीत एका आर्किटेक्‍टचे नाव पोलिसांना समजले. दुर्घटनेपूर्वी इमारतीच्या तळमजल्यावर काम करणाऱ्या मजुरांचा पोलिस जबाब नोंदवणार आहेत.\nसिद्धी साई इमारतीच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक एक, दोन आणि तीनमधील भिंती व इमारतीतील ���रसीसी पिलर तोडून एकच मोठा हॉल बनवण्याचे काम करण्यात आले. त्यामुळेच ही इमारत पडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. भिंत पाडून त्याजागी लोखंडी रॉडचा सपोर्ट देण्यात आला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. रंजित सांगळे नावाच्या आर्किटेक्‍टला नूतनीकरणाचे काम दिले होते, असे आरोपी शीतप याने चौकशीत सांगितले. पोलिस त्यासंदर्भात तपास करत आहेत. याकरता तळमजल्यावर काम करणाऱ्या मजुरांचाही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. इमारत दुर्घटनेतून बचावलेले लालचंद जेसाराम रामचंदानी (वय 67) यांच्या तक्रारीवरून पार्कसाईट पोलिसांनी शीतपच्या विरुद्ध मंगळवारी (ता. 25) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. चौकशीनंतर त्याला अटक झाली. न्यायालयाने त्याला दोन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का ���्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-help-police-69528", "date_download": "2018-12-15T21:28:50Z", "digest": "sha1:AXJLTRHUOFVGEO62UYLYI327FK52Y6Y5", "length": 14650, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news help by police खाकी वर्दीतला 'माणूस' मदतीसाठी धावला! | eSakal", "raw_content": "\nखाकी वर्दीतला 'माणूस' मदतीसाठी धावला\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nदिवसभरात अडीच हजार कॉल; ट्‌विटरद्वारेही संपर्क\nदिवसभरात अडीच हजार कॉल; ट्‌विटरद्वारेही संपर्क\nमुंबई - घरातले गणेशोत्सव आणि कुटुंबीयांची काळजी न करता पोलिसांनी पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. मंगळवारी (ता. 29) दिवसभरात पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सुमारे अडीच हजार नागरिकांनी कॉल करून मदत मागितली. याशिवाय अतिवृष्टीच्या वेळेत जगभरातील 70 लाख नागरिक मुंबई पोलिसांशी ट्‌विटर हॅंडलद्वारे संपर्कात होते.\nमुंबईत धुवाधार पाऊस सुरू असताना नियंत्रण कक्षात 177 पोलिस अधिकारी - कर्मचारी तैनात होते. पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि उपायुक्त रश्‍मी करंदीकरही नियंत्रण कक्षातून मुंबईवर नजर ठेवून होते. मंगळवारी नियंत्रण कक्षात अडीच हजार कॉल आले. त्यातील एक हजार 590 कॉल मदतीसाठी होते; तर एक हजार 21 जणांनी रेल्वे, पाणी किती भरले, बस आदींबाबतची माहिती विचारली. त्यात 264 झाडे कोसळल्याच्या घटना आणि 90 शॉर्टसर्किट, 186 ठिकाणी खोळंबलेली वाहतूक, 116 भांडणे आदींसंदर्भात कॉल होते. याशिवाय सीसीटीव्हीद्वारे पाणी तुंबलेली ठिकाणे, झाडे कोसळण्याच्या घटनांबाबतची माहिती पालिका आणि अग्निशमन दलाला देण्यात आली.\nवाहतूक पोलिसांचे तीन हजार अधिकारी-कर्मचारी बुधवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत वाहतुकीचे नियंत्रण करत होते. याशिवाय 15 महिला व एका कुटुंबातील चार जणांनाही पोलिसांनी आयुक्तालयात आसरा दिला. त्यांना पोलिसांनी जेवण आणि अल्पोपहारही दिला. मानखुर्द येथील शेल्टर होममध्येही पाणी शिरले होते. ट्रॉम्बे पोलिसांनी तेथी�� 100 मुलांना सुखरूप बाहेर काढले.\nदहिसर येथील एमएचबी पोलिसांना तेथील पाटील चाळीत पाणी शिरल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी चाळीतील सुमारे 60 नागरिकांना तेथून सुरक्षित स्थळी हलविले. तसेच दहिसर गावठाण परिसरातील 30 जणांना सुखरूप हलविण्यात आले.\nकुर्ल्यात रेल्वेतून 110 जण सुखरूप\nरुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने सायन-कुर्ला स्थानकांदरम्यान अनेक लोकल मंगळवारी अडकून होत्या. त्यातील 110 प्रवाशांना पोलिसांनी बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.\nआर्थर रोड तुरुंग जलमय\nदेशातील अतिसंवेदनशील अशा आर्थर रोड तुरुंगातही मंगळवारी पाणी शिरले. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली. तुरुंग प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तळमजल्यावरील सुमारे एक हजार कैद्यांना वरच्या मजल्यावरील बराकीत हलविले. तुरुंगातील तळमजल्यावरील जवळपास सर्व बराकींमध्ये पाणी शिरले होते, असे सूत्रांनी सांगितले.\n'शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात'\nपुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/marriage-108122400030_1.html", "date_download": "2018-12-15T21:52:31Z", "digest": "sha1:7XGZ7EKDUQNQZTTON2ID7ARSWPMGFMMN", "length": 15997, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "jyotish in marathi | मुलीच्या लग्नातील अडचणी दूर करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुलीच्या लग्नातील अडचणी दूर करा\nकाही ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर ज्योतिषशास्त्रात काही तोडगे तसेच काही विधी सांगितले आहेत. ते विधी आपल्या कन्येच्या हातून केल्यास तिच्या विवाहातील अडचणी दूर होतील.\n१. महिन्याच्या शुध्द चतुर्थीला चांदीच्या छोट्या वाटीत गायीचे दूध घेऊन त्यात साखर व भात घ्या. चंद्रोदयाच्या वेळी त्यात तुळशीचे पान ठेवून नैवेद्य दाखवा आणि स्वत:भोवती प्रदक्षिणा घाला. 45 दिवस असे केल्यानंतर एका कुमारीकेला भोजन देऊन तिला कपडे, मेंदी दान म्हणून द्यावे. हे व्रत नियमित पूर्ण केल्यास सुयोग्य वराची प्राप्ती होऊन लवकरच विवाह होतो.\n२. आठवड्यात गुरूवारी सकाळच्या प्रहरी प्रात:विधी आटोपून पीठामध्ये किंचित हळद मिसळून किमान पाच पोळ्या तयार कराव्यात. प्रत्येक पोळीवर गुळ ठेवावा व गायीला खाऊ घालाव्या. 7 गुरूवार हा विधी नियमित केल्याने तत्काळ विवाह जुळतात.\n३. दर मंगळवारी उपवास करावा. देवीच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फूल देवीच्या चरणाशी वाहून पूजन करावे. हे व्रत नऊ मंगळवार करावे. शेवटच्या मंगळवारी त्याचे उद्यापण करावे. या दिवशी नऊ वर्ष वयाच्या कुमारीकाना भोजन, लाल वस्त्र, मेंहदी व दक्षिणा द्यावी.\nबुध ग्रहाच्या शांतीचे सोपे उपाय\nAstro Tips : मंगळ दोष कसा दूर कराल\nदारिद्रय घालवण्‍यासाठी सोमवारी करा या मंत्राचा जप\nयावर अधिक वा��ा :\nमुलीच्या लग्नातील अडचणी दूर करा\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\n\"कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\n\"इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\n\"हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रां���ोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/content/st-funds", "date_download": "2018-12-15T20:55:05Z", "digest": "sha1:VPLHVD5A2SBFFGL3ZJUCA32ONDN2JW4D", "length": 10783, "nlines": 179, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "अल्प मुदतीसाठी | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nअल्प व मध्यम मुदतीसाठी कर्जरोखे आधारीत (Debt Fund) योजना:\nअशाप्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि बहुतांशी अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये व थोडी रक्कम हि अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. जेव्हा व्याजदरात वाढ होते तेव्हा अशा प्रकारच्या योजनेतून चांगले उत्पन्न मिळते. या योजनेत जोखीम जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेत अगदी २/३ दिवस ते ६ महिने एवढ्या काळासाठी गुंतवणूक करणे योग्य होते. ज्याच्या बचत व चालू खात्यात जास्तीची रक्कम असते त्यानी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. तसेच पतसंस्था, ट्रस्ट,सोसायटी, कंपन्या, व्यापारी ज्याच्या चालू खात्यात मोठी रक्कम शिल्लक असेल त्याप्रत्येक वेळी या योजनेत (लिक्वीड फंड) गुंतवणूक करुन जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी घ्यावी.\n‹ लिक्वीड फंड Up मध्यम मुदतीसाठी योजना ›\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nबॅंक एफङी व ङेट फंङ तुलना\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aayimahalaxmi.blogspot.com/2012/06/blog-post_785.html", "date_download": "2018-12-15T21:42:59Z", "digest": "sha1:3LUZGDG4SMI7KTXVKGEYXXJF44CKYYWS", "length": 18582, "nlines": 97, "source_domain": "aayimahalaxmi.blogspot.com", "title": "Dahanu's Mahalaxmi: डहाणू ची महालक्ष्मी आणि आदिवासींचे सांस्कृतिक जीवन", "raw_content": "\nडहाणू ची महालक्ष्मी आणि आदिवासींचे सांस्कृतिक जीवन\nमंदिराचा पुजारी आदिवासी असण्याचे कारण, की जुन्या काळात तेथील सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर या आदिवासीच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली. तिने मुसाल्या डोंगरावर असल्याचे सांगितले. ते ठिकाण अर्थात डोंगराच्या पायथ्यापासून चौदाशे फूट उंचावर आहे. तेव्हापासून देवीच्या पूजेचे काम सातवी कुटुंबांकडे आले. तत्कालीन सात सातवी कुटुंबांपैकी सहा कुटुंबे हयात असून प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सातवी कुटुंबातील नवीन पुजारी पूजेचे काम स्वीकारतो. तो एक वर्ष पूजा सांभाळतो.\nमंदिराचे परंपरागत विश्वस्त म्हणून सातवी कुटुंबातली भावंडे या देवीची पूजाअर्चा तसेच आदिवासी परंपरागत विधी आणि उत्सव साजरे करतात. सध्‍या या घराण्‍यातील दहावी पिढी महालक्ष्‍मी देवीची व्‍यवस्‍था पाहात आहे. पूर्वीच्‍या राजांनी देवीच्‍या पूजेसाठी सातवी कुटुंबातील सात व्‍यक्‍तींची नेमणूक केल्‍याचे सांगितले जाते. त्यासाठी त्‍यांना सभोवतालचा मोठा परिसर इनाम म्‍हणून दिली. ही जागा कसावी आणि देवीची पूजा करावी असा आदेश त्‍यांना दिला.\nमंदिराच्‍या ट्रस्‍टकडून अस्तित्‍वात असलेल्‍या सहा कुटुंबांपैकी प्रत्‍येक कुटुंबातून दोन, अशा बारा व्‍यक्‍तींची निवड केली जाते. त्या व्‍यक्‍तींकडे देवीच्‍या पूजेपासून मंदिराच्‍या देखरेखीची पूर्ण जबाबदारी असते. सध्‍या लाडक्‍या गोविंद सातवी, नरेश जान्‍या सातवी, रमेश मंगळ्या सातवी, महेश रघुनाथ सातवी, काशीनाथ कान्‍हा सातवी, चंदू गणपत सातवी, सचिंद्र देउ सातवी, अमृत लहू सातवी, अशोक सुरेश सातवी, प्रकाश गणपत सातवी, बाळू गोविंद सातवी, विनोद जगन सातवी अशा व्‍यक्‍ती देवीच्‍या सेवेसाठी कार्यरत आहेत. आदिवासी या देवीला आपले कुलदैवत मानतात.\nमहालक्ष्मी ही आदिवासी समाजाची कुलदेवता आहे. तिच्‍याप्रती आभार व्याक्त करण्यासाठी दरवर्षी बारसी उत्सवाचे आयोजन केले जाते. भाद्रपदात पितर बारस साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिरात एक दिवसाची यात्रा भरते. सर्व आदिवासी बांधव आपल्या शेतात पिकणारी पिके, तांदूळ, काकड्या, डांगर, चवळी, खुरासन आदी नैवेद्य म्हणून दाखवतात. त्याआधी हे सगळे खुल्या परिसरात असूनही कुणी भक्षण करत नाही. धरतीतरीमाता ही आदिवासींची मुख्य देवता. या खाण्‍यास ‘नवखाणे’ असेही म्‍हणतात.\nत्या दिवशी 'तारपा' हे आदिवासींचे वाद्य पूजले जाते. त्यांच्या तालावर नाचत नृत्यपूजा बांधली जाते.दिवाळीनंतर तारपा बंद होतो. मग केवळ देवीच्या कार्यक्रमांनाच तारपानृत्‍य केले जाते. परंपरेनुसार सर्वप्रथम आदिवासी समाजातील सातवी कुटुंबीय महालक्ष्मी मातेची पूजा करते. त्या दिवशी महालक्ष्मी मातेचे मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले असते. नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेली आदिवासी मंडळी वारसी उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात.\nत्‍यानंतर येणारे ‘वाघबारस’ आणि ‘माहिबारस’ हे उत्‍सव पुजार्‍याच्‍या घरी साजरे केले जातात. दिवाळीनंतर 'वाघबारस' साजरी केली जाते. तिसरी 'माहिबारस'. ही माघ महिन्यात साजरी केली जाते. त्या दिवशी परिसरातल्या देवदेवतांची पूजा केली जाते. बारशीत वंशपरंपरेने जतन केलेली जुनी, दुर्मीळ देवदेवतांची चित्रे पूजली जातात. पायथ्‍याजवळ असलेल्‍या मंदिरातील देवता पुजा-याच्‍या घरी नेऊन पुजल्‍या जातात. हा उत्‍सव पाच दिवस चालतो. प्रत्‍येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या दिवसांत भाविक पुजा-याच्‍या घरी जमून देवीची पूजा करतात. पाचही दिवशी पुजा-याकडून भाविकांना जेवण दिले जाते.\nमंदिराचा प्रसिद्ध उत्सव म्हणजे चैत्रपौणिर्मेला प्रारंभ होणारी आणि पुढे पंधरा दिवस चालणारी यात्रा. या यात्रेची तयारी ज्‍येष्‍ठ प्रतिपदेपासून होते. यात्रेच्‍या निमित्‍ताने मुंबई-अहमदाबाद या महामार्गावर घोल या गावाजवळ सूर्या नदीकाठी असलेल्‍या चाचू नावाच्‍या डोहात देवीचे कपडे धुतले जात असत. काठावरील दगडांना छोटी छोटी वर्तुळाकार छिद्रे पडलेली आहेत. त्या छिद्रांत भरपूर पाणी जमलेले असते. छिद्रे असलेले दगड पाहावयास मिळतात. त्याला लोक ‘सासूचे नाक’ म्हणून ओळखतात. जुन्‍या प्रथेनुसार तेथे देवीचे कपडे धुतले जातात. चैत्र महिन्‍याच्‍या पौर्णिमेपासून सुरू होणा-या जत्रेच्‍या पहिल्‍या दिवशी पुजारी देवीच्‍या अंगावरील कपडे घोल गाव जवळ सूर्या नदीकाठी धुतात. वर्षभरातून देवीच्‍या नऊ अंघोळी होत असून त्या प्रत्‍येक वेळी देवीचे कपडे धुतले जातात. देवीचे कपडे सूर्या नदीत धुतले जात असले तरी दे���ीला अंघोळ घालण्‍यासाठी मंदिर परिसरात असलेल्‍या विहिरीतील पाणी वापरण्‍याची प्रथा आहे.\nडहाणू तालुक्यात आदिवासी शेतकर्‍यांकडून घेण्यात येणार्‍या भात, काकडी, चवळी आदी पिकांचा भोग महालक्ष्मीस चढवण्यात येतो. वारसी उत्सवानिमित्त तेथे एक दिवसाची यात्राच भरते. त्या दिवशी विविध प्रकारच्या मिठायांची, खेळण्याची तसेच शेतीविषयक औषधांची व अवजारांची दुकाने थाटण्यात येतात. यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे तेथे मिळणारे चिकन आणि मटण भुजिंग होय. फक्त भुजिंगसाठी इथे येणा-या लोकांचीही संख्याही लक्षणीय असते. चिकनचे भुजिंग बनवण्याकरता कोंबडीच्या मटणाचे छोटे-छोटे तुकडे करून विशिष्ट प्रकारचा मसाला लावून शिगेत घालून ते कोळशावर भाजले जाते. त्याचप्रमाणे मटणाचा खिमा करून त्याच्या मुठिया बनवल्या जातात. आदिवासींनी वर्षभर जंगलातून गोळा केलेली कंदमुळे, रानभाज्या, औषधी वनस्पती, सुकी मच्छी, विविध प्रकारचे मसाले, लसूण, कांदे अशा अनेक वस्तूंचा मोठा बाजार ह्या जत्रेत भरतो\nDahanu's Mahalaxmi | मुसल्या डोंगर तिकडे मंदिर इकडे\nदेवीचे स्थान शिखरावर आहे , परंतु मंदिर पायथ्याशी कसे याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते , की एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्...\nबखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होते असे म्हटले आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्य...\nडहाणू ची महालक्ष्मी आणि आदिवासींचे सांस्कृतिक जीवन\nमंदिराचा पुजारी आदिवासी असण्याचे कारण, की जुन्या काळात तेथील सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर या आदिवासीच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली. तिन...\nआयुश पिकनिक कम गेट टुगेदर , भीम बांध , वाघाडी दिनांक : ११ / ११ / २०१२, रविवार वेळ : सकाळी ९ . ३० ते सायंकाळी ...\nआदिवासी संबंधीचे सरकारी धोरण 1 - तमाम अदिवासींनो, आजपासून \"आदिवासी संबंधीचे सरकारी धोरण यावर लेखमाला सादर करीत आहे . आपल्या व्यस्त शेड्युल मधून थोडा वेळ काढून वाचाल ही अपेक्षा . . सरक...\nwarli painting I वारलि चित्रकला\nडहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे. तेथील छोट्या बंदरातून लाकडांचा व्यापार चालतो. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या या शहराजवळ, अठरा मैलांवर विवळवेढे नावाचे गाव आहे. त्या गावी महालक्ष्मीचे स्थान असून ते जागृत मानले जाते. देवीला या भागात ‘आई’ म्हणून ओळखण्यात येते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2018-12-15T20:14:15Z", "digest": "sha1:JNP5UIG557AWUQA5MMGP4N5JFWVERXNX", "length": 3262, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पार्ले टिळक विद्यालयला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपार्ले टिळक विद्यालयला जोडलेली पाने\n← पार्ले टिळक विद्यालय\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पार्ले टिळक विद्यालय या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपु.ल. देशपांडे ‎ (← दुवे | संपादन)\nटिळक ‎ (← दुवे | संपादन)\nअनुराधा गोरे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T21:31:42Z", "digest": "sha1:JKSF7IAC7EOV6MS577JZMSQNROQAVAZD", "length": 20592, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "प्रभाग स्वीकृत सदस्यपदाच्या २४ जागांसाठी तब्बल १६० जणांचे अर्ज; भाजपची डोकेदुखी वाढली | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Banner News प्रभाग स्वीकृत सदस्यपदाच्या २४ जागांसाठी तब्बल १६० जणांचे अर्ज; भाजपची डोकेदुखी वाढली\nप्रभाग स्वीकृत सदस्यपदाच्या २४ जागांसाठी तब्बल १६० जणांचे अर्ज; भाजपची डोकेदुखी वाढली\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या २४ स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत तब्बल १६० जणांनी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या कोणत्या २४ कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २४ जागांसाठी १६० अर्ज आल्यामुळे स्वीकृत सदस्य निवडताना भाजपला नाराजीही ओढवून घ्यावी लागणार आहे.\nमिनी महापालिका असा घटनात्मक दर्जा मिळालेल्या क्षेत्रीय समित्यांना (प्रभाग समित्या) राजकीय महत्त्व आहे. या समित्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होत असल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना याठिकाणी न्याय देणे शक्य असल्याने राजकीयदृष्ट्याही त्यांचे महत्त्व वाढले आहे. क्षेत्रीय समित्यांवर स्वयंसेवी संस्थांचे तीन प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जातात. क्षेत्रीय कार्यालयांकडे येणाऱ्या अर्जांमधून त्यांची निवड केली जाते. त्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून निवड प्रक्रिया जाहीर करण्यात येते. महापालिका आयुक्तांकडून त्यासाठी एका अधिकाऱ्यालाही प्राधिकृत करण्यात येते.\nत्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आठ प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. समाजकार्य करत असलेल्या बिनसरकारी आणि समाजलक्षी संघटनांच्या प्रतिनिधींनीच स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. अर्ज करण्यासाठी ११ एप्रिलपर्यंत मुदत देण���यात आली होती. प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करणाऱ्यांची संबंधित संघटना ही त्याच प्रभाग समितीच्या हद्दीत समाजकार्य करणारी असावी, संबंधित संघटनेचे तीन वर्षांचे लेखापरीक्षण झालेले असावे, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.\nमहापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयावर तीन स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार सत्ताधारी भाजपच्या २४ जणांना स्वीकृत सदस्या होण्याची संधी प्राप्त होणार आहे. अर्ज करण्याच्या मुदतीत २४ जागांसाठी तब्बल १६० जणांनी अर्ज सादर केले आहेत. ब क्षेत्रीय कार्यालयातील सर्वाधिक २९ जणांनी, तर ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वात कमी म्हणजे १३ जणांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज केले आहेत. तसेच अ क्षेत्रीय कार्यालयाकडे २७, ब क्षेत्रीय कार्यालयाकडे २९, क क्षेत्रीय कार्यालयाकडे १९, ड क्षेत्रीय कार्यालयाकडे १५, ई क्षेत्रीय कार्यालयाकडे १३, फ क्षेत्रीय कार्यालयाकडे २४, ग क्षेत्रीय कार्यालयाकडे १८ आणि ह क्षेत्रीय कार्यालयाकडे १५ जणांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज केले आहेत.\nआलेल्या अर्जांची पडताळणी करून १३ एप्रिल रोजी वैध आणि अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एखाद्या अर्जाबाबत आक्षेप असेल, तर १७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदविता येईल. त्यानंतर २६ एप्रिल रोजी वैध ठरलेल्या अर्जांची यादी प्रभाग समितीच्या विशेष सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. त्यातून प्रभाग समितीचे सदस्य प्रत्येकी तीन स्वीकृत सदस्यांची निवड करतील.\nPrevious articleपिंपरी महापालिकेच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन\nNext articleथेरगावमध्ये आईचे आजारपण बगवेना म्हणून तरुणाची आत्महत्या\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत आक्रमक\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांची ४ लाख कोटी कर्जमाफीची शक्यता\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\n“राजतिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”, सोशल मीडियावरील...\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना...\nवाकडमधून १ लाख ६६ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nविकासावर बोला म्हटल्यानंतर वाक्‌पंडित श्रीरंग बारणे बिळात लपले; लक्ष्मण जगताप यांचा...\nविमानाच्या पंखांना जैवइंधनाचे बळ; भारताची ऐतिहासिक भरारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/subhash-ghai-accused-of-rape-director-denies-threatens-defamation/articleshow/66170374.cms66170374.cms", "date_download": "2018-12-15T22:04:11Z", "digest": "sha1:CHPYCPAMPKR5GODQJMS42GQMD5X2HKEM", "length": 16655, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Me Too: subhash ghai accused of rape; director denies, threatens defamation - MeToo: सुभाष घई यांच्यावरही आरोप | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nMeToo: सुभाष घई यांच्यावरही आरोप\n'मी टू' वादळात आता बॉलिवूडचे 'शो मॅन' अशी ओळख असलेले दिग्दर्शक सुभाष घई यांचेही नाव आले आहे. घई यांच्या कंपनीतील एका माजी कर्मचारी महिलेने घई यांच्यावर आरोप केले आहेत. घई यांनी ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळून ते मला पाजले व नंतर मी नशेत असताना हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केला आहे.\nMeToo: सुभाष घई यांच्यावरही आरोप\n'मी टू' वादळात आता बॉलिवूडचे 'शो मॅन' अशी ओळख असलेले दिग्दर्शक सुभाष घई यांचेही नाव आले आहे. घई यांच्या कंपनीतील एका माजी कर्मचारी महिलेने घई यांच्यावर आरोप केले आहेत. घई यांनी ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळून ते मला पाजले व नंतर मी नशेत असताना हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केला आहे. या महिलेने आपले नाव गुप्त ठेवले असून तिची व्यथा लेखिका महिमा कुक���ेजाने एका पोस्टच्या माध्यमातून ट्विटरवर मांडली आहे. दरम्यान, ७३ वर्षीय घई यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून संबंधित महिलेविरुद्ध मानहानीचा दावा ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.\nमहिमाने केलेल्या पोस्टनुसार, आरोप करणारी महिला सुभाष घई यांच्या एका सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी काम करत होती. तेव्हा ही महिला सिनेक्षेत्रात नुकतीच दाखल झाली होती. एक यशस्वी दिग्दर्शक होण्यासाठी तिची धडपड सुरू होती. प्रोजेक्टवर काम करत असताना अनेकदा उशिरापर्यंत थांबावे लागत होते. त्यातूनच हळूहळू सुभाष घई यांनी आपल्याशी जवळीक वाढवली व नंतर ते मला घरापर्यंत सोडायला येऊ लागल्याचे तिने म्हटले आहे.\n'कारमधून घरापर्यंत ड्रॉप देताना ते वारंवार मला स्पर्श करायचे. मला मिठीत घ्यायचे. त्यानंतर एक दिवस घई यांनी मला त्यांच्या टू बीएचके फ्लॅटमध्ये बोलावले. तिथे ते सिनेमाच्या कामांसाठी थांबायचे. अॅक्ट्रेसना स्क्रीप्ट सेशनसाठी येथेच बोलावतो, असेही ते सांगायचे. ते माझी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. एक दिवस त्यांनी मला किस करण्याचाही प्रयत्न केला. त्यावर नाराजी व्यक्त करून मी तडक निघून गेले. मात्र, आर्थिक स्थिती बेताची असल्याने मी हा प्रोजेक्ट सोडण्याचा धोका पत्करला नाही. त्यानंतर एकेदिवशी रेकॉर्डिंगला उशीर झाला आणि घई यांनी वाटेतच ड्रिंक घेण्याचे ठरवले. त्यांनी मलाही ड्रिंक घेण्याचा आग्रह केली. मी तो मानून ड्रिंक घेतलं मात्र त्यात कोणतातरी अमली पदार्थ मिसळण्यात आला होता हे माझ्या नंतर लक्षात आलं. मला गुंगी आली होती. त्यातच मी मला घरी सोडा, असे बोलत होते मात्र त्यांनी मला घरी सोडले नाही. मला थेट सकाळीच जाग आली तेव्ही मी हॉटेलच्या रूममध्ये होते. माझी ही अवस्था आणि सोफ्यावरील रक्ताचे डाग पाहून मी हादरूनच गेले. त्याच अवस्थेत त्यांनी मला घरी सोडले. त्या दिवशी घई यांच्या ऑफिसमधून मला फोन आला. पूर्ण महिना ऑफिसमध्ये आला नाहीत तर तुम्हाला या महिन्याचा पगार मिळणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर कसेबसे मी सहा दिवस कामावर गेले आणि नंतर राजीनामा दिला. त्यानंतर घई यांना कधीच भेटले नाही वा त्यांच्याशी बोलले नाही', असे या महिलेचे म्हणणे आहे.\nआरोप सिद्ध करावा अन्यथा, मानहानीचा दावा भरणार: घई\nसुभाष घई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळ��े. प्रतिष्ठित व्यक्तींना बदनाम करण्याचे हे प्रकार खेदजनक आहेत. कोणताही आधार नसलेल्या गोष्टी सांगून खोटे आरोप केले जात आहेत, असे नमूद करताना माझ्यावरील सर्व आरोप मी स्पष्टपणे फेटाळत आहे, असे घई म्हणाले. घरात असेल किंवा कामाच्या ठिकाणी असेल, मी नेहमीच महिलांचा सन्मान करत आलो आहे. जर एखादी महिला माझ्यावर अशाप्रकारे आरोप करत असेल तर तिच्याकडे कायदेशीर मार्ग खुला आहे. तिने कोर्टात जावं आणि हे आरोप सिद्ध करावेत. तसं नसेल तर मी नक्कीच या महिलेविरुद्ध मानहानीचा दावा भरणार, असा इशाराही घई यांनी दिला.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nMeToo: सुभाष घई यांच्यावरही आरोप...\nकाजोलने आलियाला 'आलिया कपूर' म्हटलं आणि......\nकोणत्याही महिलेशी गैरवर्तणूक होऊ नये: अमिताभ बच्चन...\nसाउथ चित्रपटात अमिताभ बच्चन; टीझर प्रदर्शित...\nMe Too मोहिमेमुळं इम्रान हाश्मी झाला सावध...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://subhashinamdar.blogspot.com/", "date_download": "2018-12-15T20:09:29Z", "digest": "sha1:B6TNVVKS4F33TKT2XLG7H5QYTKSEESIZ", "length": 42313, "nlines": 436, "source_domain": "subhashinamdar.blogspot.com", "title": "निमित्त", "raw_content": "\nनेमकं आणि नेटकं गाणारे गुरू- पं. मधुकर जोशी\nपं. मधुकर गजानन जोशी.. ख्यातनाम गायक आणि व्हायोलिनवादक पं. गजाननबुवा जोशी या���चे पुत्र. त्यांच्या वयाला ८१ पूर्ण होत आहेत.त्यानिमित्त त्यांच्या सांगेतिक कारकीर्दीचा आणि त्यांच्या गायनकलेचा परिचय करून देणारा हा लेख मला ठाण्याच्या गायिका डॉ. वरदा गोडबोले यांनी लिहला. सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्या वाचनात आला. तोच त्यांचा उत्तम परिचय करून देणारा ठरतो. असे गुरू कसे असतात. ते संगीताकडे कसे पाहतात. साराच उलगडा यातून होईल.\nसाधारण १८ ते २० वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. ठाण्याला स्वानंदी नावाचा आमचा एक छोटासा शास्त्रीय संगीत प्रेमींचा ग्रुप होता. त्यापैकी एका मैफिलीत पं मधुकर बुवा जोशी यांचं गाणं आयोजित केलं होत. मी तेव्हा साधारण २५ वर्षांची असेन. तोपर्यंत जवळजवळ १२ - १३ वर्षे मी पं अच्युत अभ्यंकरांकडे किराणा घराण्याची विशुद्ध तालीम घेत होते. तो काळ असा होता की, मैफिल, रेडिओ किंवा ऑडिओ कॅसेट या माध्यमातूनच फक्त इतरांची गाणी ऐकता येत असत. इंटरनेट हा प्रकार नव्हता. तर सांगायचा मुद्दा असा की इतकी वर्षे गाण्यात असूनही मी मधुबुवांचे गाणे ऐकलेच नव्हते. पं गजाननबुवा, मधुबुवा हि नुसती नावे ऐकून होते. त्यामुळे मैफिलीला जाताना घरंदाज अस्सल गायकी ऐकायला मिळेल असा अंदाज होताच. या मैफिलीच्या वेळी बुवांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. पायाला प्लास्टर होता. तरीही ते गायला बसले होते.\nमैफिलीचे स्वरूप अत्यंत अनौपचारिक होते. बुवांनी यमन राग सुरु केला आणि काय सांगू \nएक विलक्षण अद्भुत आनंदाची अनुभूती आली. पहिल्या काही मिनिटांतच पूर्ण मैफिलीत, श्रोत्यांमध्ये एक चैतन्य संचारले. बुवांच गाणं ऐकणं आणि त्यांना गाताना बघणं या दोन्ही गोष्टी इतक्या कमाल वाटल्या मला की त्याक्षणी मी चुकचुकले की इतकी वर्षे मी हे का ऐकले नाही.\nमी शिकलेल्या गायकीपेक्षा संपूर्ण वेगळी गायकी असूनही मी अक्षरशः भारावून गेले. यमन, संपर्णू मालकंस, बसंतबहार अशी चढत्या भाजणीची मैफिल आणि शेवटी बुवांची दैवी भैरवी. भैरवीच्या बाबतीत तर मी म्हणेन बुवा म्हणजे भैरवीचा अनभिषिक्त सम्राटच\nत्या मैफिलीत बुवांच्या गाण्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गाणं हे किती बोलकं असावं. अक्षरशः समोरच्याच म्हणणं आपल्याला कसं तंतोतंत पटतं तसं बुवांच प्रत्येक स्वरवाक्य पटत होतं. जणू ते त्या माध्यमातून आमच्याशी बोलतच होते आणि आम्हाला ते मनोमन पटत होते. असो.\nती मैफिल झाल्यानंतर का���ी वर्षे अशीच गेली. माझ्या घरगुती अडचणी किंवा दुसऱ्या व्यस्त गोष्टींमध्ये तो विषय मागे पडला. मात्र, पं गजाननबुवांची रेकॉर्डिंग कुठे मिळतायेत का ते मी शोधू लागले आणि ती मला मिळाली. ती ऐकताना जाणवलं की, ही इतकी श्रीमंत गायकी आहे. आपल्याला आवडते आहे मग ती का शिकू नये. म्हणून २००६ साली मी बुवांकडे शिकायला गेले. मला अजून तो दिवस आठवतोय. बुवा त्यांच्या शिष्यांना शंकरा शिकवत होते. मला म्हणाले पुढचे काही महिने नुसतं ऐक. मग गाणं सुरु करू. मी रोज जायला लागले. बिलावल, गौड सारंग, ललिता गौरी, छायानट मला सगळे राग, सगळे ताल, संपूर्ण गाणंच वेगळं होतं. चार पाच दिवसांनी बुवांनी मला गाऊन दाखवायला सांगितलं. मी अगदी घाबरत शुद्ध कल्याण गायले. त्यांना काय वाटलं माहीत नाही. पण दुसऱ्याच दिवसापासून मला ललितागौरी शिकवायला सुरुवात केली.\nबुवांच्या शिकवण्याबद्दल काय आणि किती सांगू मुळात मला ती पद्धत संपूर्ण नवीन होती. किराण्यामध्ये एक एक सूर किंवा एक एक स्वरसंगती गुरुजी सांगणार आणि मी गाणार असं असे. इथे बुवा संपूर्ण आवर्तन मांडत आणि पुन्हा ते तसंच गायला सांगत. त्यात तिलवाडे, झूमरे. सगळचं कठीण होऊन बसलं. अक्षरशः आगीतून फोफाट्यात पडल्यासारखं. पण बुवांची शिकवण्याची पद्धतच अशी होती. की अगदी दगड विद्यार्थीसुद्धा गाता होईल.\nबुवांकडची शिकवणी म्हणजे अगदी हसत खेळत रंगलेली मैफिलच असे. स्वरसंगती एकमेकांमध्ये गुंफून स्वरवाक्य तयार करणे आणि अलगद मुखडा म्हणजे क्रियापद घेणे हे बुवा इतके कमाल गाऊन दाखवत की त्यांच्याबरोबर आपोआप मी गाती झाले. आवर्तनात स्वरसंगतीला ते शब्द म्हणत. म्हणजे वाक्यात कसं एका शब्दानंतर नेमका कोणता शब्द घेतला की अर्थपूर्ण वाक्य होईल तसंच स्वरवाक्ये बनवण्यासाठी कोणत्या स्वरसंगतीनंतर कोणती स्वरसंगती सुसंगत होईल ते वेगवेगळ्या प्रकारे बुवा गाऊन दाखवत. अत्यंत थेट, नेटकं आणि मुद्देसूद बोलणं एखाद्याच असावं तसं बुवांच गाणं आहे.\nबुवा गाऊन अनेक प्रकारे दाखवायचे. पण त्याचबरोबर ते अशी काही चपखल उदाहरणे द्यायचे किंवा आम्ही गायलेल्या आवर्तनावर टिपणी करायचे की त्यातून नेमकं कसं गाव हे समजायचे. एकदा नटबिहाग शिकवताना त्यांनी अनेक आवर्तने घेऊन त्यात नटाचं सौंदर्य कसं आणि कधी दाखवावं, त्याच नेमकं टायमिंग काय हे सांगितलं. नंतर आम्हाला गायला सांगितलं. ए��ा विद्यार्थिनीने गाताना नटाचं अंग भलत्याच ठिकाणी दाखवलं. बुवा म्हणाले, काय गं, दसरा नाही, दिवाळी नाही आणि मग नटून कशाला आलीयेस आम्हाला काय समजायचं ते आम्ही समजलो. आवर्तनात शोभतील अशा स्वरसंगती नाही आल्या आणि काही वेगळे आले तर म्हणायचे, अगं नऊवारीवर बॉबकट शोभेल का आम्हाला काय समजायचं ते आम्ही समजलो. आवर्तनात शोभतील अशा स्वरसंगती नाही आल्या आणि काही वेगळे आले तर म्हणायचे, अगं नऊवारीवर बॉबकट शोभेल का पण या अशा उदाहरणांमुळे गाण्यातले विचार पटकन स्वच्छ समजले. बुवांच्या बोलण्यातूनही खूप गाणं शिकायला मिळालं.\nएखादा राग शिकवताना बुवा त्याच्या मुख्य स्वरसंगती घेऊन त्याचा आराखडा आमच्याकडून म्हणून घेत. मग आम्ही त्या आराखड्यानुसार आवर्तन भरायचो. पण मग बुवा एखादं दिवशी त्या रागाचं इतकं भव्य स्वरूप दाखवत की आम्ही अवाक मग हसत हसत म्हणत, तुम्हाला अजून रागाचे मुख्य रस्ते माहीत आहेत. गल्ल्या कुठे माहीत आहेत मग हसत हसत म्हणत, तुम्हाला अजून रागाचे मुख्य रस्ते माहीत आहेत. गल्ल्या कुठे माहीत आहेत बुवांची अशी विनोदबुद्धी अफाट आहे. आणि अशा विनोदबुद्धीतूनच त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता दिसून येते.\nग्वाल्हेरच्या गाण्याबद्दल ते नेहमी म्हणतात, काय ते थेट बोला. नेमकं, नेटकं बोला, ताकाला जाऊन भांड लपवू नका. राग ताबडतोप स्वच्छ दिसला पाहिजे. तालाचा डौल कसा असावा हे सांगताना बुवा म्हणायचे हत्तीची चाल कशी तसा छान गजगतीने ललिता गौरी चाललाय. मग मध्येच हत्ती डुगूडुगू पळाला तर कसं दिसेल म्हणूनच लयीचा आब राखूनच गायलं पाहिजे.\nसमेवर कसं यावं याबद्दल बुवा फार छान सांगतात. ते म्हणतात, केसरबाई, गजाननबुवा हे बुजुर्ग गवई जेव्हा खूप सुंदर काम करून समेवर येत तेव्हा त्यांची आमद ही एखाद्या घारीने आपले विशाल पंख पसरून आकाशातून झेपावत अत्यंत अलगदपणे जमिनीवर बसावे तसे या लोकांचे समेवर येणे असते. नाहीतर तुम्ही कावळे, चिमण्या कशा बसतात तसे समेवर येता. असं म्हणून एकच हशा आणि टाळी. पण अशी उदाहरणे दिली की गाणं कसं असावं हे अगदी चित्रमय पद्धतीने पटते.\nएक शिष्या म्हणून माझं आणि बुवांच नातं हे अत्यंत जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं आहे. बुवा एकदा माझ्या घरी राहायला आले होते तेव्हा मला म्हणाले. रियाझ किती करतेस. मी म्हणाले, बुवा दोन तीन तासच होतो. तेव्हा म्हणाले ठीक आहे रियाझ करताना आपणच आपल्या आवर्तनांना ग्रेड द्यावी. हे बी ग्रेड झालंय. सी ग्रेड झालंय असं.\nएका गुरुपौर्णिमेत मी हमीर गायले. प्रथमच ग्वाल्हेरचा राग मैफिलीत गात हेते. देवाच्या आणि बुवांच्या कृपेने अनेकदा हॉलची वाहवा मिळाली. बुवांनापण गाणं खूप आवडलं आणि बुवांनी माझा पहिला नंबर असं सांगून टाकलं. काय सांगू, अगदी शाळेतल्या मुलीसारखा मला आनंद झाला. बुवांना माझ्याबद्दल विशेष आत्मीयता हे माझं भाग्यच. माझी जी काही सात - आठ गाणी त्यांनी ऐकली आणि त्यांना ती आवडली त्याने मी धन्य झाले. मला म्हणतात तू आधी किराणा शिकण्याचा तुला फायदा झालाय. त्यामुळे तुझी सुरांची नजर चांगली आहे.\nबुवा अत्यंत दिलखुलास आणि थेट आहेत. खोटं खोटं वागणं त्यांना जमत नाही. इतका असामान्य गवई पण साधी रहाणी. अशा या असामान्य गवयामध्ये एक वेगळंच अवलियापण दडलेलं आहे. ते अवलियापण त्यांच्या गाण्यात वीज लखलखावी तसं तेजस्वीपणे प्रकट होतं.\nएकदा संपूर्ण शिकवणीभर सुमारे एक दिड तास एक सुंदर फुलपाखरू बुवांच्या डोक्यावर बसलं होत. काय म्हणावं याला ईशस्पर्श झालेलं हे दैवी गाणं आम्हाला ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं आणि यापुढेही मिळेल हे आमचं अहोभाग्य.\nबुवांना त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त खूप शुभेच्छा आणि साष्टांग नमस्कार. असंच उत्तम आरोग्य आणि सांगीतिक आयुष्य भरभरून त्यांच्या वाट्याला येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nपं. मधुकर जोशी आणि डॉ.वरदा गोडबोले\n- डॉ वरदा गोडबोले,\nकाळाच्या पुढे धावणारी दुबई\nदुबईहून परतलो खरे पण तिथल्या आठवणीत घुटमळत आहे. देश छोटा असूनही स्मृती कामय ठेवणारा आहे. पिण्याचे पाणी नाही. तिथले लोक वीस टक्केच. पण आपला देश जगाच्या नकाशावर सतत दिसत रहावा यासाठी तिथल्या राजाची काळाच्या पुढे धावणारी दृष्टी.\nजगातले सर्वात मोठे हॉटेल . जगातली सर्वात मोठी इमारत. जगातली सर्वात्तम मशिद. जगातली सर्वात मोठी फ्रेम .\nअगदी तिथे विमानतळावर उतरल्यापासून दुबईचे वैभव तुमच्या मनात भरते.\nश्रीमंत देशांच्या यादीत दुबईचा वरचा क्रमांक लागतो. कारण सारी मालकी राजाची. खास दुबईचे मूळ रहिवाशी कमी. त्या नागरिकांना महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण मोफत. शिक्षण संपले की नोकरी हमखास. लग्न झाले की बंगला तोही तुम्हाला हव्या त्या किमती गाडीसकट मुफ्त. तुम्हाला खर्च केवळ घरचे राशनपाणी भरण्याच��. देश ऊभा करताना अतिशय डोळसपणे विकास केला.भविष्याचा विचार करून.\nबाहेच्या कौणालाही नागरीकत्व मिळत नाही. व्यावसाय करायचे असेल तर तिथल्या कुणाला तरी ५१ टक्के भागिदारी द्यावी लागते, ही अट. आत्तापर्य़त इथे कुठलाच कर नव्हता. आता ५ टक्के आकारला जातो. त्यामुळे वस्तु स्वस्त. आणि व्यवसाय करणेही सहज साध्य होते.\nरस्ते सुसज्ज. मोठमोठे फ्लॉयओव्हर. लेनची शिस्त पाळण्याची सक्ती. वाहनचालक आणि पादचालकांसाठी कडक नियम. वाहतुकीवर सीसीटीव्हीची नजर. कुणेही कुठेही रस्ता ओलांडायचा नाही हा नियम. त्यामुळे वाहनांचा वेग किमान १०० कि.मि.. ताशी.\nपाण्याची कमतरता ती समुद्राचे पाणी शुध्द करून पुरी केली. पाण्याची किंमत कळली आहे. त्यातले अशुध्द पाणी बांधकामासाठी तर केवळ शुध्द पाणी पिण्यासाठी. हे ठरविलेले.\nभव्यच काय अतिभव्य इमारती. इमारती बांधताना भार कमी व्हावा यासाठी अनेक इमारती ताकदवान काचेच्या भितींनी सुसज्ज. चारी बाजुला काळ्या काचेचे आवरण असल्याने ती इमारत तापते कमी. त्यात उन्हाळ्यात ५२ पर्य़ंत तापमान त्यामुळे सर्वत्र वातानुकुलीत यंत्रणा कार्यक्षंम.\nइथे केवळ २ टक्के तेल आहे. पण पाणी नसल्याने देशातली विज तेलाच्या वापरातून तयार होते. पण कुठेही खांब वाटेत दिसत नाहीत.\nवाळवंटी प्रदेश असूनही ठिबक मिंचन पध्दतीने पाण्याचा उपयोग करून रस्त्यांच्या दुतर्फा हिरवळ आणि बागा फुलविल्या आहेत. इतकेच नव्हे तर जगातली अतिभव्य बाग पाहण्यासाठी लाखो पर्य़टक मिरॅकल गार्डनला आवर्जुन भेट देतात.\nवाळवंटाचा उहयोग करून पर्यटकांचे आकर्षण असणारी डेझर्ट सफारीची कल्पना इथे प्रत्यक्षात आणली. तिथे जाण्यासाठी भव्य अशा गाड्या आणि तसे तयार वाहनचालक मिळाले. वाळुच्या डोंगरावर तुम्ही सहजी आनंद घेऊ शकता.\nदुबईचे महत्व पर्यटनक्षेत्रात खूप मोठे आहे. तिथे कामावर राहिल्यास भरपूर मोबदला मिळतो. त्यामुळे भारत, पाकिस्तान, बांगला देश,फिलिपिन्स, मलेशियासह सारेच लोक तुम्हाला इथे एकमेकांच्या संगतीने अनेक ठिकाणी कामकरताना सहजी आढळतात.\nसमुद्राचे पाणी हटवून जागा निर्माण केल्या. तिथे मोठमोठे प्रकल्प तयार करून त्या इमारती भरपूर किमतीने विकून पैसा उभा केला जात आहे.\nजगातले अनेक देश इथे आपल्या व्यवसाय करण्य़ासाठी उत्सुक असतात हे लक्षात घेऊन त्यांच्या साठी देशाने `ग्लोबल व्हिलेज`ची संकल्पना राबविली असून ते प्रदर्शन पाहण्यासाठी पर्यटक तर जातातच पण शुक्रवार शनिवार आठवड्याची सुट्टी असणारे अनेक रहिवासी इथे आवर्जून येतात.\nसौर उर्जेला प्रोत्साहन देऊन अनेक ठिकाणी नवे प्रकल्प आकार घेत आहेत. यात सौर उर्जेवर आणि लाइटवर चालणारी स्वयंचलीत वाहने, जपानच्या सहकार्याने लोहचुंबकीय पट्ट्यांवर धावणारी विना वाहक वाहने.. असे कितीतरी आगामी काळात दिसतील.\nविकासाचे उत्तम सौंदर्य देशात साधले असून भव्यता आणि मोहकता यांचा प्रत्यय ठिकठिकाणी येतो.\nइथे मात्र काही नियम कसोशिने पाळावे लागतात. स्थानिक नागरिकांचे. विशेषकरून बुरखाधारी महिलांचे. सरकारी इमारतींचे. पोलिस स्थानकांचेही. छायाचित्र घेणे टाळावे. मद्दय प्राशन करून रस्त्यावर दिसणेही योग्य नाही. तिथल्या वाहनचालकाशी जादा बोलणे टाळावे. तुम्ही वाहनचालकाला दिलेली वेळ कसोशिने पाळणे. पाच मिनिटेही उशीर झाला तर तो निघुन जाईल. भोजनाच्या वेळाही पाळाव्या लागतात. दिलेल्या वेळेचे महत्व खूप आहे.\nतिथे भारतीयांना मानतात. कारण सुमारे ५५ टक्के लोक भारतातून विविध व्यवसायासाठी शहरभर पसरले आहेत. आजही अनेक सरकारी नोकरीत भारतीय लोक आहेत. कारण दुबई बनविण्यात भारतीयांचे मोठे योगदान आहे, असे तेही मानतात.\nआणि सर्वांत महत्वाचे इथ सर्व प्रकारचे भोजन मिळते. महाराष्ट्रीयन. गुजराथी, राजस्थानी, पंजाबी आणि आंतराराष्ट्रीय दर्जाचे.\nस्वच्छता, टापटिप आणि सौंदर्य या तिन्ही बाबतीत दुबईला मानावे लागेल. तिथे जाणे हे अधिक सुरक्षित मानले जाते. एकूणच पर्यटनासाठी अतिशय आनंद देणारा. तुमची करमणूक करताना तुमची द्ष्टी बदलणारे दुबई एकदा अनुभवायला हवे.\n(आम्ही १२ ते १७ नोव्हेंबर, २०१८ ला दुबईलो गेलो होतो. प्रत्यक्ष दुबईभर हिंडताना अनुभवलीली ही व्यक्तिगत माहिती आहे. यात कुणाचे मत वेगळे असू शकेल. त्याचाही आदरच करतो.)\nकाळाच्या पुढे धावणारी दुबई\nनेमकं आणि नेटकं गाणारे गुरू- पं. मधुकर जोशी\nमेहनत, ध्यास, निष्ठा कमी होत आहे- अशोक पत्की\nस्वर ताल साधनाचा रौप्यमहोत्सव साजरा असा कार्यक्रम सहजासहजी हल्ली तरी बघायला मिळत नाही. त्याच्यामागची मेहनत , ध्यास, निष्ठा ...\nकाळाच्या पुढे धावणारी दुबई\nदुबईहून परतलो खरे पण तिथल्या आठवणीत घुटमळत आहे . देश छोटा असूनही स्मृती कामय ठेवणारा आहे . पिण्याचे पाणी नाह...\nशब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे\nसर्व लोकप्रिय गायक ,वादकाना आपल्या व्हायोलिन साथीने मनमुराद आनंद देणारे रमाकांत परांजपे यांनी आपल्या साथीने सनई, सरोद, दिलरूबा,बासर...\nगोवा मुक्ती संग्राम आठवताना\nगोवा मुक्ती लढा आठवतो कारण आज गोवा मुक्ती स्वातंत्र्याचा ५१ वे वर्ष. पुण्यात या दिवशी भारतीय विचार साधना या प्रकाशन संस्थेने गोमंतक मुक्ती...\nनेमकं आणि नेटकं गाणारे गुरू- पं. मधुकर जोशी\nपं . मधुकर गजानन जोशी .. ख्यातनाम गायक आणि व्हायोलिनवादक पं . गजाननबुवा जोशी यांचे पुत्र . त्यांच्या वयाला ८१ पूर्ण ...\nआपकी याद आती रही..\nसंगीतकार जयदेव यांच्या कारकीर्दीला शोभेल असेच ... संगीतकार जयदेव यांच्या जन्मशताब्दीचे निमित्ताने महिनाभर त्या...\nकेरळ- निसर्गाची उधळण..एक साठवण\nबारा दिवसाची करेळ स्पेशल सहल सुमारे ५५०० कि.मि. करून २२ जानेवारी १६ ला पुण्यात स्थिरावलो खरे..पण आजुनही तो निरसर्गसंपदा डोळ्यासमोरून जात...\nबाबुजींना कोल्हापूरकरांनी पुन्हा अनुभवले..\nगुरुपौर्णिमा आली तसं विद्यार्थ्यांना घेऊन काहीतरी छान करावं या विचाराने उचल खाल्ली आणि क्लास मध्ये सर्वाना “बाबूजी” ही थीम दिली...\nपुन्हा शिवशाहितून न जाण्याचा निर्धार….. डोंबिलवीत तातडीने जाण्याची गरज होती पण रेल्वेचे आरक्षण न मिळाल्यान...\nतालयात्रा अनुभवताना भान हरपून जाते...\nपद्मश्री तालयोगी पं . सुरेश तळवलकर यांनी पुण्यातल्या धायरीमध्ये गुरूकुल पध्दतीने सुरु केलेल्या तालयोगी आश्रमाच्या ...\nअशा पध्दतीचे लेखन आपणास आवडते काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/spardha-all", "date_download": "2018-12-15T20:42:50Z", "digest": "sha1:C5LKM32S3JNSBO7PTNIDTPJ6R7FWIP6A", "length": 14583, "nlines": 203, "source_domain": "www.baliraja.com", "title": " विश्वस्तरीय लेखनस्पर्धा | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / विश्वस्तरीय लेखनस्पर्धा\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nअ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम\nप्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत १० ऑक्टोंबर २०१८\nस्पर्धेत लेखन करण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे ���्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे उपलब्ध आहे.\nसादर झालेल्या प्रवेशिका येथे पाहता येतील.\nमोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास शेतकरी संघटना हे मोबाईल ऍप (Mobile App) वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details\n21/09/18 पद्यकविता माझा राजा बळी मुक्तविहारी 3 129 १ आठवडा 15 तास\n18/09/18 वैचारिक लेख बदलेल धोरण, तर टळेल मरण\n21/09/18 गीतरचना कवडीमोल दाम मुक्तविहारी 4 230 2 आठवडे 3 दिवस\n09/10/18 चळवळीतील अनुभव शेतमालाच्या भावाची लढाई तेजराव मुंढे 55 3 आठवडे 2 तास\n22/10/18 पद्यकविता विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2018 साठी कविता - एल्गार Anu 1 108 1 month 3 आठवडे\n12/10/18 पद्यकविता माणसांच्या जिवापेक्षा..तुमचा भाव जास्त का\n11/10/18 वैचारिक लेख दीडपट हमीभावाचा सर्जिकल स्ट्राईक आदिनाथ ताकटे 82 2 months 5 दिवस\n11/10/18 वैचारिक लेख दिशा विचारांची –जीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी आदिनाथ ताकटे 72 2 months 5 दिवस\n11/10/18 वैचारिक लेख आम्ही वृक्षासाठी,वृक्ष सर्वांसाठी आदिनाथ ताकटे 58 2 months 5 दिवस\n27/09/18 छंदमुक्त कविता मग मात्र लिहावीच लागते कविता... Raosaheb Jadhav 4 184 2 months 5 दिवस\n10/10/18 गीतरचना सरकारी धोरण, रचे बापाचे सरण बालाजी कांबळे 2 122 2 months 5 दिवस\n03/10/18 पद्यकविता किसान क्रांती आशिष आ. वरघणे 1 91 2 months १ आठवडा\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 5 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/618021", "date_download": "2018-12-15T21:23:54Z", "digest": "sha1:K57FT2SALWKOAHDEOKYIR76JUMTNBUKI", "length": 5143, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नालासोपारा स्फोटकप्रकरण : जालन्यातून एक ताब्यात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नालासोपारा स्फोटकप्रकरण : जालन्यातून एक ताब्यात\nनालासोपारा स्फोटकप्रकरण : जालन्यातून एक ताब्यात\nऑनलाईन टीम / जालना :\nज्नालासोपारा येथील शस्त्रसाठा प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने जालन्यातून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गणेश कपाळे असे त्याचे नाव असून कपाळेचा जालन्यात झेरॉक्सचे दुकान आहे.\nराज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ऑगस्टमध्ये नालासोपारा येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतसह पाच कट्टरवाद्यांना शस्त्र, स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यातील(यूएपीए) विविध कलमांनुसार अटक केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार नंतर सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरला आणि शरद कळसकरला अटक करण्यात आली होती.पांगारकर हा देखील जालन्याचा आहे. एटीएसने बुधवारी सकाळी जालन्यातून गणेश कपाळेला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरु आहे. कपाळेचे जालन्यातील कचेरी रोड येथे झेरॉक्सचे दुकान आहे.\nइंदू मिलचे आज राज्य सरकारकडे हस्तांतरण\nनेपाळमध्ये पूर आणि भूस्खलन ; 36 जणांचा मृत्यू\nमल्ल्याला देणार कसाबची कोठडी\nमनोहर पर्रीकर असतील तर दाखवा, नसतील तर श्राद्ध घाला ; काँग्रेस नेत्याचे विधान\nपतंजलीची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून अडीच लाखाचा गंडा\nबडोद्याचे मुंबईला चोख प्रत्युत्तर\nग्रा.पं.अध्यक्षासह ��िघा जणांना अटक\nपं. आदित्य कल्याणपूर यांनी रसिकांची सायंकाळ केली स्मरणीय\nसिंधू जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास सज्ज\nगानरसिक पंडितांच्या रागधारीत मंत्रमुग्ध\nसाऊदीचे पाच बळी, लंका 9 बाद 275\nभारतीय हॉकी संघाची तक्रार नाकारली\nदेशाच्या पहिल्या रेल्वे विद्यापीठाचे लोकार्पण\nपालकमंत्र्यांसमक्ष गुहागरात सेना पदाधिकाऱयांत खडाजंगी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/essay-in-marathi-language/my-school-mazi-shala/", "date_download": "2018-12-15T20:32:54Z", "digest": "sha1:BASKROPDFW2ZY2CYR7GJ4A5CYGMRK2VJ", "length": 14479, "nlines": 75, "source_domain": "www.marathi.tv", "title": "My School Essay in Marathi | Mazi Shala Essay, Majhi Shala Nibandh - Marathi.TV", "raw_content": "\nमाझी शाळा म्हणजे सरस्वती विद्यालय खरच सरस्वतीचे मंदिर आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. एक आई, दुसरे आपला परिसर आणि तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आपली शाळा. वाढताना आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या शाळेतच घालवतो. आपल्या शाळेवर आपले पालक एक मोठी जबाबदारी टाकतात. आणि सगळ्या शाळा ती जबाबदारी प्रामाणिकपणे पेलतात. म्हणून शाळा ही व्यक्ती आणि राष्ट्र घडवण्यात एक महत्त्वाचे कार्य करते. माझी शाळा, MY alma matter \nआई म्हणायची पूर्वी मुले शाळेत जाताना खूप रडायची. पण आता शाळा इतक्या आकर्षक झाल्या आहेत की मुलांना गाडीत बसून आरडा ओरडा करीत शाळेत जाताना मजाच वाटते. हो, आमच्या वेळे पासूनच शाळेची गाडी सुरु झाली. त्यात ड्राइव्हर काकांच्या शेजारी बसून जाण्याची मजा काही औरच. मी सगळ्यात पुढे अगदी मोठा होईपर्यंत मी केबीन मध्येच बसून शाळेत जायचो. मी पहिल्यांदा शाळेत शिरलो तेंव्हा शाळेची एव्हडी मोठी इमारत बघून हबकूनच गेलो. आईचे बोट घट्ट धरून ठेवले. पण तेव्हड्यात आमच्या मुख्याध्यापिका बाई आली आणि मला जवळ घेऊन म्हणाल्या “काय दादा, गाडीत बसून मजा आली नं अगदी मोठा होईपर्यंत मी केबीन मध्येच बसून शाळेत जायचो. मी पहिल्यांदा शाळेत शिरलो तेंव्हा शाळेची एव्हडी मोठी इमारत बघून हबकूनच गेलो. आईचे बोट घट्ट धरून ठेवले. पण तेव्हड्यात आमच्या मुख्याध्यापिका बाई आली आणि मला ���वळ घेऊन म्हणाल्या “काय दादा, गाडीत बसून मजा आली नं” त्यांनी मला केबीन मध्ये बसलेले पहिले होते. मी लाजलो. पण त्या अजिबात रागवल्या नाही हे पाहिल्यावर त्यांची आणि माझी पहिल्याच दिवशी गट्टी जमली, ती आतापर्यंत. खरच” त्यांनी मला केबीन मध्ये बसलेले पहिले होते. मी लाजलो. पण त्या अजिबात रागवल्या नाही हे पाहिल्यावर त्यांची आणि माझी पहिल्याच दिवशी गट्टी जमली, ती आतापर्यंत. खरच आमच्या शाळेत असे कडक वातावरण अजिबात नाही.\nआमच्या टीचर ,आमच्या मैत्रिणी :\nमोठ्या बाईंपासून आमच्या क्लास टीचर पर्यंत सगळ्या इतक्या चांगल्या आहेत की आम्ही घरापेक्षा शाळेतच जास्त रमतो. आम्हाला कधीही छडीचा मार बसत नाही. कधीही अंगठे धरून उभे राहणे, कोंबडा करणे अशा भयंकर शिक्षा आमच्या शाळेत नाहीत. आई तिच्या वेळच्या शिक्षा सांगते तेंव्हा अंगावर काटा उभा राहतो. पण याचा अर्थ आमच्या शाळेत शिस्त नाही असे मुळीच नाही. उलट आमची शाळा गावात शिस्तशीर मुलांची शाळा म्हणून ओळखली जाते. कारण आमच्या बाई म्हणतात “मुलांना असे करा म्हणून सांगावे लागत नाही. ती अनुकरण करीत असतात. त्यांना फक्त कसे वागायचे हे आपली वागणुकीतून दाखवावे लागते.” म्हणून आमच्या टीचर बरोबर वेळेला, व्यवस्थित गणवेश घालून आणि शिस्तीत रांगेत उभ्या आहे हे पाहिल्यावर आम्ही देखील तसेच करतो. सांगावे देखील लागत नाही.\nआमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेपासून होते. आम्ही सगळे वर्गा वर्गातून रांगेने मधल्या हॉल मध्ये जमतो. सरस्वती वंदने नंतर ओंकार आणि गायत्री मंत्र म्हंटला जातो. त्यानंतर महत्त्वाच्या बातम्या प्रतिनिधी सांगतात. मुख्याध्यापिका बाई त्या दिवसाचे सर्व धर्मातील महत्व सांगतात. आणि मग त्या दिवशी वाढदिवस असलेल्या मुलाचे किंवा मुलीचे एक रोप आणि फुल देऊन अभिनंदन केले जाते. नंतर आमच्या वर्गात जाऊन दिवस सुरु होतो. आमच्या शाळेन एक से बढकर एक हुशार शिक्षिका आणि शिक्षक आहेत. त्यांना त्यांच्या विषयाची उत्तम माहिती आहे आणि शिकवण्यात तर त्यांचा हात धरणारे कोणीच नाही. ते फक्त धडे वाचून शिकवित नाही तर त्या अनुषंगाने जग भरची माहिती आम्हाला देतात. त्यामुळे आम्ही फक्त पुस्तकी किडे न होता सर्व माहिती असलेले होतो. आम्हाला एका विषयाचा धडा शिकवताना त्याबरोबर इतर विषयातील पण माहिती देतात.\nकोणीही टीचर नुसता भूगोल किं���ा नुसते गणित असे एक्स्पर्ट नाही तर ते कुठलाही विषय तितक्याच कुशलतेने शिकवितात. त्यामुळे सर्वगुणसंपन्न म्हणजे काय हे आम्हाला कळते आणि आम्ही पण सर्व विषयात रस घेतो. नुसताच अभ्यास ही पण आमच्या शाळेची ओळख नाही. मैदानी खेळ पण आलेच पाहिजे ह्याबद्दल आमच्या शाळेचा आग्रह असतो.\nशाळेत खेळाचे महत्त्व :\nआमच्या शाळेला मोठे क्रीडांगण आहे. तेथे सर्व मैदानी खेळ शिकविले जातात. कबड्डी, खो खो, क्रिकेट, टेनिस, व्हौलीबोल असे सर्व खेळ खेळले जातात. तसेच आमच्या कडून धावण्याच्या शर्यतीचा पण सराव करून घेतात. व्यायाम शिक्षकांची तीक्ष्ण नजर मुलांमधील गुणाचं अवलोकन करीत असते. त्याप्रमाणे त्या त्या मुलाला विशिष्ट खेळाची सर्व माहिती देऊन प्रशिक्षक बोलावून त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अंतरशालेय तसेच इतर देशामध्ये पण आमच्या शाळेतील मुळे चमकली आहेत. आम्ही गर्वाने सगळ्यांना सांगतो की हा खेळाडू आमच्या शाळेचा आहे.\nनुसता खेळच नाही, तर इतरही गुणांची शाळेत कदर केली जाते आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याला घडवले जाते. काही विद्यार्थी अभिनयात हुशार असतात, काही गाण्यात, तर काही वादनात हुशार असतात. काही भाषण करण्यात तर काही विनोद सांगण्यात हुशार असतात. आमची शाळा रत्नपारख्याची नजर ठेवून विद्यार्थ्यांना निवडते आणि घडवते. त्यामुळे आमची शाळा ही गुणी मुलांची खाण आहे. आमच्या शाळेतील किती तरी मुले आज राष्ट्राचे वैभव आहे ते अशा द्रोणाचार्य शिक्षकांमुळेच त्यामुळे आमच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून सगळ्या गावाची धडपड असते. पण ह्याचा अर्थ असा नाही की आमची शाळा फक्त श्रीमंताची मुले शाळेत घेते. उलट आमचे शिक्षक गावा गावातून फिरतात आणि पाडे ,वस्त्या अगदी झोपडी मधील सुध्दा हुशार मुळे हेरून त्यांना फुकट शिक्षण देऊन त्यांचे व त्याबरोबर त्यांच्या घरच्याचं आयुष्य घडवितात. त्यापैकी कित्येक जण डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ आणि कलेक्टर झालेले आहेत.\nमागच्याच वर्षी आमच्या शाळेतील १९८० साली दहावी झालेल्या मुलांचे संमेलन झाले होते. किती मोठे मोठे झालेले होते ते आणि किती भरभरून बोलत होते शाळेबद्दल. शिक्षकांच्या पाया पडत होते. अगदी अमेरिका ब्रिटन, आणि जर्मनी सारख्या देशातून येऊन त्यांनी हा समारंभ घडविला. आम्हालाही खूप चांगले मार्गदर्शन केले. खरच तेंव्हा आमच्या शाळे��द्दल अभिमानाने आमचा ऊर भरून आला.\nअसे वाटते शाळा सोडून जाऊच नाही. पण नाही आम्हाला पण आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल करायचे आहे. नाही का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/raigad-news-rains-amba-river-overflow-traffic-slowed-69223", "date_download": "2018-12-15T20:53:00Z", "digest": "sha1:CBQEMGXHIWHXGZ6UFJ5KUIWL5FOGNT6H", "length": 10899, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "raigad news rains amba river overflow traffic slowed पालीजवळील आंबा नदीच्या पुलावरून पाणी, वाहतूक धिम्या गतीने | eSakal", "raw_content": "\nपालीजवळील आंबा नदीच्या पुलावरून पाणी, वाहतूक धिम्या गतीने\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nपाली वाकण मार्ग हा थेट मुंबई गोवा महामार्ग आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गाला जोडतो.\nपाली : मुसळधार पावसामुळे येथील पाली वाकण दरम्यान असलेल्या आंबा नदीच्या मुख्य पुलावरुन मंगळवारी (ता.29) संध्याकाळी पाणी गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास रात्री ही वाहतूक बंद होण्याची शक्यता होती. त्यामुळे कोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या गणेश भक्तांची गैरसोय झाली होती.\nपुलावरुन पाणी जावु लागताच पाली पोलीस व महसुल कर्मचाऱ्यांनी खबरदारी दिली होती. कोणताही अपघात होऊ नये व वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त होता. सुधागड तहसीलदार बि. एन. निंबाळकर यांच्यासह पोलीस अधिकारी व महसुल कर्मचारी उपस्थित होते.\nपाली वाकण मार्ग हा थेट मुंबई गोवा महामार्ग आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गाला जोडतो. त्यामुळे अनेक प्रवाशी या सोयीच्या मार्गाचा वापर करतात. मात्र पुलावरुन पाणी गेल्याने प्रवाश्यांची गैरसोय झाली होती.\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nपूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nसूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली...\n#PMCIssue गाळ नव्हे पैशांचाच उपसा\nपुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वा���िले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/charges-sai-park-12754", "date_download": "2018-12-15T21:03:30Z", "digest": "sha1:6KYRMK7OKCCEXHHBUKGW33DOBZ3BWET3", "length": 15635, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Charges from Sai park साई उद्यानावरून आरोप-प्रत्यारोप | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nपिंपरी - शहरातील गोर-गरीब नागरिकांची अनधिकृत बांधकामे महापालिका तत्परतेने पाडते. मात्र, महापालिकेनेच साई उद्यानामध्ये केलेले अनधिकृत पाडत नाही. उद्यानातील अनधिकृत बांधकाम पाडाश्री अन्यथा शहरातील एकही अनधिकृत बांधकाम पाडू देणार नाही, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नगरसेवक दत्ता साने यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी (ता. 28) महापालिका सभेत घेतली. या बांधकामावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातला.\nपिंपरी - शहरातील गोर-गरीब नागरिकांची अनधिकृत बांधकामे महापालिका तत्परतेने पाडते. मात्र, महापालिकेनेच साई उद्यानामध्ये केलेले अनधिकृत पाडत नाही. उद्यानातील अनधिकृत बांधकाम पाडाश्री अन्यथा शहरातील एकही अनधिकृत बांधकाम पाडू देणार नाही, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नगरसेवक दत्ता साने यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी (ता. 28) महापालिका सभेत घेतली. या बांधकामावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातला.\nदत्ता सान��� यांनी पालिका हद्दीतील उद्यानांच्या अनधिकृत बांधकामांबाबत प्रश्‍न विचारला होता. याबाबत बोलताना साने म्हणाले, \"\"महापालिकेच्या वतीने गोर-गरिबांची घरे अनधिकृत म्हणून त्वरित पाडली जातात. पालिकेच्या वतीनेच साई उद्यानात अनधिकृत बांधकाम केले. सर्वसामान्यांना एक न्याय व स्वतःच्या बांधकामाला वेगळा न्याय का, अगोदर साई उद्यानातील अनधिकृत बांधकाम पाडा नाहीतर शहरातील एकही अनधिकृत बांधकाम पाडू देणार नाही.'' शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर त्याला महापालिका जबाबदार असेल, असा इशाराही साने यांनी प्रशासनाला दिला.\nशिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या, \"\"पक्षनेत्या मंगला कदम यांच्या प्रभागातील साई उद्यानात अनधिकृत बांधकाम केले जात आहे. या बांधकामाला एमआयडीसीसह हरित लवादाची परवानगी नाही. हे अनधिकृत बांधकाम करून देण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हात आहे.,''\nउबाळे यांनी आपले बोलून झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून खुलासा मागितला. शमीम पठाण व मंगला कदम यांनीही बोलण्याची मागणी केली. उबाळे यांनी खुलासा देण्याची मागणी लावून धरली. खुलासा होत नसल्याचे पाहून उबाळेंनी गणसंख्येचा मुद्दा उपस्थित करत सभा तहकूब करण्याची मागणी केली. इच्छा नसतानाही गणसंख्येअभावी सत्ताधारी राष्ट्रवादीला सभा तहकूब करावी लागली.\nमहापौरच राष्ट्रवादीला अडचणीत आणतात, याबाबत बोलताना मंगला कदम म्हणाल्या, \"\"महापालिकेचा कार्यकाल पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा कालावधी राहिला असल्याने महापौरबदल करता येत नाही. त्या आरक्षणातील महापौर असल्याने त्यांना सांभाळून घ्यावे लागते; तसेच दत्ता साने यांना नागरिकांना सुविधा देण्यासाठी आपल्या प्रभागातील आरक्षणाची जागाही ताब्यात घेता येत नाही. यामुळे त्यांनी आरक्षणातील बांधकामाबाबत काय बोलावे उबाळे यांनी प्रथम तहकुबीची मागणी करून स्वतः बोलून आमच्यावर आरोप केले. मात्र आमची बोलायची वेळ आल्यावर पुन्हा गणसंख्येचा मुद्दा उपस्थित करून सभा तहकूब करायला लावली. हा रडीचा खेळ आहे.''\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज��य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nपालिकेचे मुख्याधिकारी आणि माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी\nकऱ्हाड : विजय दिवस समारोहानिमित्त काढण्यात येणाऱ्या विजय दौडला यंदा कऱ्हाड स्वच्छता दौड असे नामकरण करून पालिका व विजय दिवसातर्फे दौड काढण्यात...\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/pandharpur-wari-2017-monsoon-reduced-warkari-crowd-56235", "date_download": "2018-12-15T21:01:13Z", "digest": "sha1:LRE5RREHZYIS3XOGPEMV5WWOWZQUI5VO", "length": 13457, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pandharpur wari 2017 monsoon reduced warkari crowd यंदा वेळेवर पाऊस पडल्याने पायी वारीला कमी गर्दी | eSakal", "raw_content": "\nयंदा वेळेवर पाऊस पडल्याने पायी वारीला कमी गर्दी\nगुरुवार, 29 जून 2017\nगेल्या अनेक वर्षापासून पालखी नातेपुतेमार्गे पंढरपूरला जाते. मागील वर्षी माऊलींच्या पालखीमध्ये जेवढी गर्दी होती. तेवढी गर्दी यंदाच्या वर्षी दिसत नाही. दोन दिंड्यांच्यामध्ये गॅप राहतो. तो यापूर्वी राहात नव्हता.\n- बाबाराजे देशमुख, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.\nपालखी मार्गावरून : राज्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याचा ��रिणाम थेट संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर झाला आहे. राज्यातील शेतकरी परेणीच्या कामात गुंतला असल्यामुळे पायी वारी करणाऱ्या भाविकांची गर्दी यंदा कमी असल्याचे दिसून येते.\nमागील वर्षी राज्यात पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांची गडबड नव्हती. त्यामुळे मागील वर्षी दिंडीमध्ये पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. यंदाचे चित्र मागील वर्षापेक्षा एकदम उलटे असल्याचे पायी चालणाऱ्या भाविकांनी सांगितले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र या राज्यातील वेगवेगळ्या विभागातून आषाढी वारीसाठी भाविक पालख्यांसोबत चालत पंढरीला जाण्यासाठी येतात.\nसंत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी बुधवारी जिल्ह्यात आली आहे. जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते येथे झाला. नातेपुते येथे सायंकाळी सहाच्या सुमारास समाज आरती झाली. त्यापूर्वी पालखीचे नातेपुते येथे स्वागत करताना त्या गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यामध्येही पालखीमध्ये असलेल्या गर्दीची चर्चा सुरू होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी कमीच असल्याचा निष्कर्ष त्यांच्या चर्चेतून निघाल्याचे जाणवले.\nयंदा पाऊस चांगला झाला आहे. त्याने शेतकरी खरीपाच्या पेरण्यांमध्ये गुंतला आहे. विठ्ठलाने यंदा शेतकऱ्यांना सुखी ठेवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस पाडल्याचेही मत अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केले.\nमागील 10-12 वर्षापासून आम्ही संत ज्ञानेश्‍वर माहाराजांच्या पालखीसोबत असतो. आम्ही सासवड मधून पालखीसोबत पायी चालत येतो. मागील 10-12 वर्षाचा विचार करता यंदाच्या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी असल्याचे जाणवते.\n- सुरेश वाघमोडे, वारकरी\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nपूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nसूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या ��हलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली...\n#PMCIssue गाळ नव्हे पैशांचाच उपसा\nपुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-15T20:29:17Z", "digest": "sha1:MOTG27YW3JV4D5WPECCES4ECO4AXVQ72", "length": 8283, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वाईनच्या साथीने औषध विक्रेतेही धास्तावले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वाईनच्या साथीने औषध विक्रेतेही धास्तावले\nसातारा – सध्या जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या साथीने थैमान घातले आहे. अठरा ते वीस जणांना स्वाईनने आत्तापर्यंत बळी घेतला आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्ल्यूच्या साथीच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असून मेडिकल विक्रेतेही स्वाईनच्या साथीने चांगलेच धास्तावले आहेत. शहरातील मेडिकल दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारीही खरबदारी म्हणून तोंडावर मास्क लावत असल्याचे चित्र शहरातील सर्वच मेडिकल दुकानांमध्ये दिसत आहे.\nगत महिनाभरापासून जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या साथीचा फैलाव झाला आहे. सुरुवातीला गांभीर्याने ने घेतलेल्या या साथीने जिल्ह्यातील अठरा ते वीस जणांचा बळी घेतला आहे. याशिवाय जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यूची लागण झालेली रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून या स्वाईन बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वाईनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली असून गावागावातून स्वाईनविषयी जनजागृती सुरु आहे.\nतसेच स्वाईन फ्ल्यू होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कापूर आणि वेलचीची पुड आपल्या रुमालात बाळगण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे. तसेच टॅमी फ्ल्यूच्या गोळी देखील उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. दरम्यान, शहरातील औषधांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये कामाला असलेले कर्मचारीही स्वाईन फ्ल्युमुळे धास्तावले आहेत. सकाळी घरातून निघाल्यापासून ते पुन्हा घरी जाईपर्यंत हे कर्मचारी तोंडावर मास्क लावत आहेत. शहरातील बऱ्यापैकी सर्वच औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ही परिस्थिती पहावयास मिळत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकप्रतिनिधींनी तत्वाने वागायला हवे\nNext articleजनतेच्या मनात भाजप सरकारबाबत रोष -आशिष देशमुख\nआणखी 305 व्यक्‍ती स्वाइन फ्लू संशयित\nथंडीमुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता\nस्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले\nवातावरण बदलामुळे “स्वाइन फ्लू’ वाढण्याची भीती\nस्वाइन फ्लूचे आणखी 5 संशयित आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_678.html", "date_download": "2018-12-15T20:09:35Z", "digest": "sha1:SCNCBQMA7KSIGA4MEUXBCEPH242Z33EF", "length": 9786, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तुंचे वाटप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरू��� लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nविद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तुंचे वाटप\nपारनेर तालुक्यातील रायतळे गावातील वस्तीशाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरवनाथ वस्तीशाळेत विद्यार्थ्यांना संवेदना केअर फाऊंडेशन अहमदनगर यांच्या सौजन्याने दप्तर, वही, कंपासपेटी आदी प्रकारचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात आले.\nडोंगराच्या कुशीत बसलेली एका पांदीतून रस्ता असलेली गुणवत्तेत नावाजलेली अशी शाळा भैरवनाथ वस्ती (रायतळे) या शाळेला जावे लागते, दुर्गम ठिकाणी मुलांच्या शैक्षणिक गरजा लक्षात कोण घेतो. परंतु अहमदनगर येथील संवेदना केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल कासट, मंगेश बगाडे यांना विद्यार्थ्यांच्या खर्‍या संवेदनाची जाणीव झाली. सकाळी 7 वाजता शाळेत अचानक भेट देवून मुलांना आश्‍चर्याचा धक्का दिला. सभोवार संपूर्ण हिरवळ, डोलणारी शेतातील पिके व ग्रामिण भागातून वाडया, वस्तीमधुन येणार्‍या या मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविले. या संवेदनाक्षम युवक मित्रांचा एक ग्रृप तयार करून गरिबांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच शालेय उपयोगी वस्तू दप्तर, वही, कंपास पेटी आदी साहित्याचे वाटप करतात. स्कूल चले हम, टॅलेंट सर्च, करिअर गाईड अशा प्रकारचे उपक्रम हे संवेदनशील मित्र परिवार घेत असतात. तसेच तरूण युवकांना तांत्रिक शिक्षण देण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.\nयावेळी कार्यक्रमास सुपा-रांजणगाव केंद्राचे व केंद्रातील प्रत्येक शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविणार्‍या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन मार्गदर्शन करणारे केंद्रप्रमुख बाळासाहेब साबळे, सरपंच भाऊसाहेब येणारे व शाळेतील पालक लक्ष्मण येणारे, शिवदास चितळकर, बबन चितळकर, पाराजी चितळकर, कृष्णा येणारे, सचिन कांडेकर, दीपक चितळकर, चंद्रकांत येणारे, विजय येणारे, दत्ता रोकडे, भाऊसाहेब येणारे, सुनिल येणारे आदी यावेळी उपस्थित होते.\nशाळेतील मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी यांनी प्रास्ताविक केले. तर शिक्षिका शंकुतला औटी यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिक���त मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_2196.html", "date_download": "2018-12-15T21:33:37Z", "digest": "sha1:KITDTPCDNCBHBRKCIVYDA5OG6AKOOZRK", "length": 27497, "nlines": 159, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: मराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग\nइंटरनेटवर विकीपेडिया नावाचा एक ज्ञानकोश सर्वांसाठी मोफत खुला आहे. www.wikipedia.org ह्या साईटवर गेलात की तुम्हाला इंग्रजी विकीपेडियाचा ज्ञानखजिना मोफत खुला होतो. इंग्रजी धरून जगातल्या एकूण २५५ भाषांमध्ये आज हा विकीपेडिया उपलब्ध आहे. ह्या २५५ भाषांमध्ये इंग्रजी जशी आहे तशी आपली मायबोली मराठी पण आहे. इंग्रजीमध्ये आज पुस्तक रूपाने उपलब्ध असणारा एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका, किंवा मुख्यत्वे सीडीवरचा मायक्रोसॉफ्टचा एनकार्टा एनसायक्लोपडिया वगैरे हजारो पानांचे ज्ञानकोश आपण पाहिले आहेत किंवा ऐकले आहेत. मराठीतही ज्ञानकोशकार श्री.व्यं. केतकरांचे ज्ञानकोश खंड, ग.रं भिडे यांचे व्यावहारिक ज्ञानकोशांचे खंड, पं. महादेवशास्त्री जोशी यांचे भारतीय संस्कृती कोश, आणि महाराष्ट्रात सर्वांना परिचित असलेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा विश्वकोश असे लहान-मोठे ज्ञानकोश प्रकाशित झाले. इंग्रजीतल्या ब्रिटानिका किंवा एनकार्टा सारख्या ज्ञानकोशाची सुधारित (म्हणजे अद्ययावत ह्या अर्थाने) आवृत्ती पुस्तकरूपाने व/वा सीडी-डीव्हीडीच्या स्वरूपात दरवर्षी प्रकाशित होते. मात्र, मराठीत अद्ययावत स्वरूपात ग्रंथ वा सीडी-डीव्हीडी स्वरूपात नियमित प्रकाशित होणारा एकही ज्ञानकोश आज अस्तित्वात नाही.\nह्या पार्श्वभूमीवर मराठीत अद्ययावत स्वरू��ात उपलब्ध होणारा ज्ञानकोश एकच, तो म्हणजे इंटरनेटवरचा मराठी विकीपेडिया. हा मराठी विकीपेडिया ज्ञानकोशाच्या स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध असला तरी तो परिपूर्ण मात्र नाही. मराठी विकिपेडिया व इंग्रजी विकीपेडिया यांच्यातला फरक डोळे दिपवणारा आहे. इंग्रजीत जो विकीपेडिया इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यात १ मे २००८ रोजी २,३३,५४,८८० (अक्षरी- दोन कोटी तेहतीस लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी फक्त) नोंदी (Articles) उपलब्ध होत्या. ह्याच तारखेस, मराठी विकीपेडियामध्ये १७,१०० (सतरा हजार एकशे फक्त) नोंदी (Articles) होत्या. जगातले ७० लाखांहून अधिक लोक (सदस्य) आज इंग्रजी विकीपेडियाचा वापर करतात. मराठीत त्या तुलनेत फक्त २०९४ लोक विकीपेडियाचे मेंबर युजर्स आहेत. केवळ ७ जण मराठी विकीपेडियाचे व्यवस्थापक (Admins) आहेत. इंग्रजीत व्यवस्थापकांचा हाच आकडा १५३८ आहे. इंग्रजीत ७ लाखांहून अधिक चित्रे/छायाचित्रे/आकृत्या/नकाशे नोंदींबरोबर पहायला मिळतात. मराठी विकीपेडियाचा हाच आकडा १,१९६ आहे.\nइंग्रजीच्या मानाने मराठी विकीपेडिया हा इंटरनेटवरचा मराठी ज्ञानकोश खूपच मागे असला तरी इतर भारतीय भाषांतले विकीपेडियाही मराठीच्याच वळणाने प्रवास करताना दिसतात. तेलगू विकीपेडिया आज भारतीय भाषांमध्ये सर्वांत आघाडीवर आहे. त्यात ३९,९०८ नोंदी (Articles) आहेत. त्या खालोखाल बंगाली विकीपेडियामध्ये १७,३२९, हिंदी विकीपेडियात १८,२६०, तामिळमध्ये १३,६५९, उर्दूमध्ये ७५५३, मल्याळीमध्ये ६१४०, कानडीमध्ये ५४५२, संस्कृतमध्ये ३८८२, भोजपुरीमध्ये २४०९, गुजरातीमध्ये ५६७, उडिया ५४३, काश्मीरी ३७५, सिंधी ३१०, पंजाबी २९५, असामी १८० अशी इतर भारतीय भाषांमधील विकीपेडियांची अवस्था आहे.\nजगातील अन्य भाषांमध्ये विकीपेडिया कशा प्रकारे विकसित होतोय हे पाहणंही उदबोधक ठरेल. इंग्रजीच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो तो जर्मन भाषेचा. जर्मन विकीपेडियामध्ये ७,४३,४७७ नोंदी (Articles) आहेत. फ्रेंच ६,५२,६४७, जपानी४,८७,५५७, इटालियन ४,४६,८०९, डच ४,३४,११६, स्पॅनिश ३,५६,७३२, रशियन २,६७,३८१, चिनी १,७४,७२६.\nह्या संदर्भात सर्व २५५ भाषांची तपशीलवार आकडेवारी ज्यांना पहायची आहे त्यांनी http://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias ह्या इंटरनेट लिंकवर जाऊन अवश्य पहावं.\nलोकशाही सरकारची व्याख्या करताना नेहमी of the people, for the people, by the people अशी केली जाते. विकीपेडियाची व्याख्याही त्याच धर्तीवर करता येईल. ��िकीपेडिया हा सर्वांचा, सर्वांसाठी असलेला, सर्वांनी मिळून तयार केलेला खुला ज्ञानकोश आहे. विकीपेडिया हा कोणा एका व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मालकीचा नाही. तो सर्वांचा आहे. त्यासाठी कोणीही लिखाण करू शकतो. उपलब्ध असलेले लेख जगातील कोणालाही संपादित करता येतात. उपलब्ध लेखातील माहिती चुकीची वाटली तर कोणीही ती सुधारू शकतो. नसलेली माहिती त्यात टाकू शकतो. चुकीची माहिती काढूनही टाकू शकतो. हा अधिकार जगातील प्रत्येकाला आणि अक्षरशः कोणालाही आहे. अशा परिस्थितीत विकीपेडियातील माहिती अचूक कशी काय असू शकेल कोणी चेष्टा-मस्करी करण्यासाठी, किंवा मुद्दाम एखाद्याची बदनामी करण्यासाठी हेतुतः चुकीची माहिती त्यात टाकू शकणार नाही का कोणी चेष्टा-मस्करी करण्यासाठी, किंवा मुद्दाम एखाद्याची बदनामी करण्यासाठी हेतुतः चुकीची माहिती त्यात टाकू शकणार नाही का वगैरे प्रकारचे प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे.\nविकीपेडियाचं हे खुलं आणि अनिर्बंध स्वरूप हे एकीकडे त्याचं बलस्थान आहे, आणि त्याच वेळी त्याचं दोषस्थानही आहे. जग हे चांगल्या माणसांमुळे चालत असतं असं म्हणतात. विकीपेडियाही असाच चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांमुळे आज चालतो आहे ही वस्तुस्थिती आहे. महात्मा गांधीच्या वरचा विकीपेडियातील लेख समजा एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाने संपादित केला आणि त्यात महात्माजींची बदनामी करणारा मजकूर टाकला तर काय होईल तो तसा मजकूर टाकू शकेल का तो तसा मजकूर टाकू शकेल का उत्तर आहे, होय, तो तसा मजकूर टाकू शकेल. पण मग जगाला तो बदनामीकारक मजकूर विकीपेडियामध्ये वाचायला मिळेल का उत्तर आहे, होय, तो तसा मजकूर टाकू शकेल. पण मग जगाला तो बदनामीकारक मजकूर विकीपेडियामध्ये वाचायला मिळेल का तर त्याचं उत्तर आहे, तशी शक्यता फार कमी आहे. याचं कारण जे बदल वा संपादन विकीपेडियातील लेखांमध्ये होत असतं त्यावर विकीपेडियाच्या व्यवस्थापकांचं (Admins) चं बारीक लक्ष असतं. ह्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येकाचं त्यावर लक्ष असणंही अपेक्षित असतं. जर एखाद्याच्या लक्षात तो बदनामीकारक मजकूर आला तर लगेचच तो काढून टाकण्याचं काम ती व्यक्ती करू शकते. वाईट प्रवृत्ती विरूद्ध सतप्रवृत्ती असा लढा विकीपेडियाच्या व्यासपीठावर होणार हे विकीपेडियाने गृहित धरलेलं आहे. नेमक्या ह्याच पायावर आजचा विकीपेडिया उभा आहे.\nमूळात विकीपेडियामधला wiki कुठला हा प्रश्न अनेकांसमोर उभा असेल. Wiki हा हवाईयन शब्द आहे. त्याचा अर्थ- त्वरेने म्हणजे इंग्रजीत quick. १९९५ साली वार्ड कनिंगहॅम ह्या अमेरिकन सॉफ्टवेअर कंन्सल्टंटने प्रथम wiki तंत्र वापरले. कनिंगहॅम अँड कनिंगहॅम नावाची त्याची कन्सल्टंसी देणारी व्यावसायिक संस्था होती. आपल्या संस्थेत त्याने wikiwikiweb नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आणि आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर ठेवले. हे सॉफ्टवेअर वापरल्याने त्याच्या वेबसाईटवर इतर प्रोग्रामर्स येऊ शकत असत, आणि त्यांच्या काही नव्या कल्पना असतील तर त्यांना त्या तेथे ठेवता येत असतं. विकीपेडियाची कल्पना राबवणारे ते पहिले सॉफ्टवेअर. आपली कल्पना वेबसाईटवर पटकन (quick) ठेवण्याची सोय म्हणून त्या सॉफ्टवेअरचे नाव कनिंगहॅमने wikiwikiweb असे ठेवले. कनिंगहॅम एकदा होनोलूलू विमानतळावर गेला असताना विमानतळावरील एका सेविकेने त्याला त्याचे सामान पटापट एअरपोर्ट बसमध्ये ठेवण्यास सांगितले. तेव्हा तिने विकी विकी हे शब्द उच्चारले होते. कनिंगहॅमच्या ते विकी विकी हे शब्द लक्षात राहिले होते. आपण जो विकी हा शब्द वापरून एक सॉफ्टवेअर केले आहे त्यातून उद्या wikipedia.org नावाचा ज्ञानसूर्य उगवणार आहे याची कल्पना कनिंगहॅमला तेव्हा नव्हती. १५ जून २००१ रोजी विकीपेडियाचा शुभारंभ झाला आणि आज २००८ साली wikipedia.org ही वेबसाईट जगातील दहाव्या क्रमांकाची वेबसाईट आहे.\nइंग्रजी विकीपेडिया केवळ साडेसात वर्षांमध्ये ३० लाख लेखांचा विक्रम करू शकला. साधारणतः २००५ च्या सुमारास मराठी विकीपेडियाच्या आरंभाला खरी चालना मिळाली. आज मराठी विकीपेडियाला मराठी लेखन करणारांची नितांत गरज आहे. त्यासाठी www.mr.wikipedia.org ह्या मराठी विकीपेडियाच्या वेबसाईटवर वारंवार आवाहन करण्यांत येत आहे. मराठी लेख संपादनाची स्पर्धाही विकीपेडियावर वारंवार जाहीर होत असते. त्यात भाग घेण्यासाठी कळकळीने आवाहन केले जाते. संगणकावर मराठी अक्षरं, शब्द, जोडशब्द कसे आणावे याचेही मार्गदर्शन तेथे आहे. सध्या सर्वत्र मराठीची चर्चा चालू आहे. त्या चर्चेत मराठी विकीपेडिया येणेही आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून (खरं तर संपूर्ण जगातूनच) मराठी विकीपेडियाचे फक्त २१०० सदस्य व्हावेत हे पटण्यासारखेच नाही. ह्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाल्यास मराठी विकीपेडियाचा विक���स झपाट्याने म्हणा, बिगी बिगी म्हणा किंवा विकी विकी म्हणा होत जाईल.\nविकीपेडियाच्या पाठोपाठ आता विक्शनरी म्हणजे विकीच्या माध्यमातून तयार होणारी डिक्शनरी, विकीबुक्स, विकीन्यूज, विकीव्हर्सिटी वगैरे उपक्रमही विकसित झाले आहेत. मराठीत ते आणून यशस्वी करण्याचा प्रयत्न आज काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठी मंडळी आज करीत आहेत. त्यांना साथ देणं हे सर्व मराठीजनांचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या की डच भाषा बोलणारे जगात फक्त २ कोटी ४० लाख लोक आहेत. ह्या लोकांनी आपल्या डच भाषेच्या विकीपेडियावर एकूण ४,३४,११६ एवढे लेख लिहीले आहेत. मराठी भाषा बोलणारे जगात ९ कोटीहून अधिक लोक आहेत. म्हणजे आपण संख्येने डच भाषिकांच्या चौपट आहोत. पण आपण आजपर्यंत फक्त १७,००० लेखच मराठी विकीपेडियावर लिहू शकलो आहोत. कुठे २ कोटी ४० लाख आणि कुठे ९ कोटीचा आकडा कुठे डचांचे ४ लाख ३४ हजार ११६ लेख आणि कुठे आपले फक्त १७,००० लेख कुठे डचांचे ४ लाख ३४ हजार ११६ लेख आणि कुठे आपले फक्त १७,००० लेख विकीपेडियाच्या बाबतीत मराठीचं काहीतरी चुकतय एवढं नक्की.\nजागतिक पातळीवर तुमच्या भाषेतील विकीपेडिया हाही प्रगतीचा एक निकष मानला जाऊ शकतो. मराठीने इतर गोष्टींबरोबर विकीपेडियाकडेही लक्ष द्यायला हवे. कुणी ऐकतय का मी काय म्हणतोय ते\nअभिजित मुळ्ये १० मार्च, २०११ रोजी २:४० म.पू.\nwiki या शब्दाची एक वेगळी व्युत्पत्ती एका मित्राने मागे कधीतरी सांगितली होती. wiki हे what I know is चं लघुरूप आहे, असं त्याचं म्हणणं होतं. याला विकिपिडियाच काय पण अन्यत्र कुठूनही काहीही आधार मिळाला नाही, हा भाग वेगळा. पण, तरीही मला ती व्युत्पत्ती आवडली. त्यात wiki ची भूमिका नीट स्पष्ट होते असं मला वाटतं. विकिपेडियावर मराठी नोंदी वाढायच्या असतील तर प्रत्येकानं आपणाला जे ठावे ते जगाते सांगावे, या भूमिकेतून काम करायला हवं.\nMadhav १० मार्च, २०११ रोजी ३:११ म.पू.\nअभिजित, व्युत्पत्ती गंमतीदार आहे. बाकी मराठी विकीपेडियावरचा आपल्या मंडळींचा सहभाग वाढायला हवा यात शंका नाही. कॉमेंटसाठी धन्यवाद.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षि��� जग\nघरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\n'क्रोमा' तुझा रंग कसा\nमहाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nमहाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '\nप्रिंट व्हॉट यू लाईक…\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nब्लुक वर एक लूक\nद. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_7124.html", "date_download": "2018-12-15T21:11:15Z", "digest": "sha1:RXGEBWB6AM7J4QWNFH6BH6UPWXQKLLLY", "length": 20776, "nlines": 142, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: सुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nअॅडोबी फोटोशॉप हे अजस्त्र ताकद असलेलं सॉफ्टवेअर आहे. त्याच्या भजनी तुम्ही एकदा लागलात की शिकता भुई थोडी होते. किंवा, फोटोशॉप शिकता शिकता पुरेवाट होते. ज्यांनी फोटोशॉप ह्या विषयावर हजारभर पानांची पुस्तके इंग्रजीत लिहीली आहेत असे अमेरिकन लेखकही आम्ही अजूनही फोटोशॉपचे विद्यार्थी आहोत, असं प्रस्तावनेत आवर्जुन लिहीतात. फोटोशी संबंधित काहीही काम निघालं की संबंधिताला आवर्जुन आठवण होते ती फोटोशॉप नामक सॉफ्टवेअरचीच. खरं तर फोटोशॉप मधला 'शॉप' हा शब्द कमालीच्या विनयाने आलेला आहे. ते शॉप म्हणजे दुकान नव्हेच, ते एक अतिप्रचंड सुपर मार्केट किंवा खरं तर तो फोटो मेगा मॉलचा प्रचंड असा कॉम्प्लेक्स आहे. आज तुम्ही फोटोशॉपची नवीन आवृत्ती म्हणजे सीएस-४ विकत घ्यायला गेलात तर त्याची अधिकृत किंमत आहे ६९९ डॉलर्स म्हणजे अदमासे ३४,००० रूपये. एवढी मोठी रक्कम टाकून फोटोशॉपची लायसन्स्ड कॉपी विकत घेणारे हे फोटो क्षेत्रातले पक्के व्यावसायिक किंवा मोठ्या संस्थाच असू शकतात. थोडक्यात, फोटो सॉफ्टवेअरच्या जगतातलं फोटोशॉप हे एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन साधा चहा घ्यायचा म्हंटला तरी दीड-दोनशे रूपये मोजायची तयारी असावी लागते. ज्यांची अशी तयारी नसते ते फाईव्ह स्टार हॉटेलच्या नादी न लागता एखाद्या फास्ट फूड काऊंटरवर जाऊन आठ-दहा रूपयांत आपली चहाची तलफ भागवतात. असच एक फोटोशॉपसदृश्य फास्ट टूल काऊंटर म्हणजे इंटरनेटवरचं सुमोपेंट.\nसुमोपेंट ह्या आपल्या मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपण नजर टाकूया अॅडोबी फोटोशॉपच्या गेल्या १८ वर्षांच्या वाटचाल���कडे.. १९९० च्या फेब्रुवारीमध्ये फोटोशॉपची पहिली आवृत्ती म्हणजे व्हर्जन १.० आलं होतं. पुढे लगेचच काही महिन्यांनी २.० ही आवृत्ती आली. १९९४ साली ३.०, १९९६ साली ४.०, १९९८ साली ५.०, १९९९ मध्ये सुधारित ५.५, २००० मध्ये ६.०, २००१ मध्ये ७.० अशा वेगाने फोटोशॉप घोडदौड करत राहिलं. त्याची लोकप्रियता वाढत गेली. पुढे २००३ साली फोटोशॉप सीएस (म्हणजे ८.०), २००५ मध्ये सीएस२ (म्हणजे ९.०), २००७ मध्ये सीएस३ (म्हणजे १०.०) आणि २००८ सप्टेंबरमध्ये म्हणजे दोन महिन्यांपूर्वी सीएस४ (म्हणजे ११.०) ही सध्या ताजी असलेली फोटोशॉपची आवृत्ती आली. ज्यांनी २००७ साली म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वी फोटोशॉपची सीएस३ ही तेव्हा नवीकोरी असणारी आवृत्ती अदमासे २०,००० रूपयांना अधिकृतपणे विकत घेतली होती, त्यांना आता सीएस४ चा अपग्रेड घेण्यासाठी सुमारे ९००० रूपये आणखी मोजावे लागतील.\nवरच्या परिच्छेदात फोटोशॉपचा इतिहास भूगोल अशासाठी सांगितला की फोटोशॉपचा विकसित होण्याचा वेग प्रचंड आहे. जवळ जवळ दरवर्षी एक नवी आवृत्ती फोटोशॉपवाले आपल्यासमोर ठेवतायत. नवी आवृत्ती म्हणजे काहीतरी नवं त्यात असणार हे ओघानच आलं. ते नवं हवं असेल तर त्याची किंमत मोजणं हेही ओघानच आलं. ज्यांना ही किंमत मोजणं अवघड किंवा अशक्य आहे त्यांचेसाठी फोटोशॉपसारखं अधिकृतपणे मोफत उपलब्ध असणारं सॉफ्टवेअर म्हणजे गिंप. त्याची ताजी आवृत्ती म्हणजे २.६. फोटोशॉपच्या अकरा आवृत्त्यांपुढे गिंपच्या तीन आवृत्त्या हा वेग धीमा आहे हे खरच. गिंपला काही जण गरिबाचं फोटोशॉप असंही म्हणतात. ओपन सोर्स व अधिकृतपणे मोफत उपलब्ध असलेलं गिंप www.gimp.org ह्या साईटवरून तुम्हाला डाऊनलोड करता येईल. गिंप फोटोशॉपच्या जवळ येण्याचा आणि स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतय हेही खरं, पण फोटोशॉपचा वेग महाप्रचंड आहे. तो मान्य करायलाच हवा.\nआपला आजचा मुख्य विषय म्हणजे सुमोपेंट. त्या विषयाच्या नमनाला फोटोशॉपसंबंधी घडाभर तेल ओतावं लागलं याला तसच कारण आहे. एक म्हणजे सुमोपेंट हे इंटरनेटवर अगदी अलिकडे उपलब्ध झालेलं मिनी फोटोशॉप म्हणता येईल असं ऑनलाईन टूल आहे. सुमोपेंट हे तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करावं लागत नाही. ते इंटरनेटवर तयारच उपलब्ध असतं. तुम्ही इंटरनेटवर www.sumopaint.com/app ह्या साईटवर गेलात की तुमच्या पुढे हे मिनी फोटोशॉप दत्त म्हणून उभं राहतं. ते अधिकृतरित्या मोफत आहे. ��्यामुळे किंमत किती आणि दरवर्षी ती किती वाढणार याची कसलीच चर्चा उद्भवत नाही. भविष्यकाळातही सुमोपेंट विनामूल्यच राहणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे सुमोपेंट अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललं आहे. सुमोपेंट इंटरनेटवर थेट उघडत असलं तरी बर्‍यापैकी फास्ट आहे. त्यात तुम्ही तुमच्या हार्ड डिस्कवरील इमेज किंवा फोटो उघडू शकता. तुमचा फोटो क्रॉप करणं, तो लहान-मोठा, उभा-आडवा (रोटेट), उलटा सुलटा (फ्लीप) करणं, लेयर्समध्ये काम करणं, शार्पन, ब्लर, एम्बॉस, ग्लो करणं हे सारं त्यात आहेच. पण अनेकविध फिल्टर्सही त्यात उपलब्ध आहेत. फोटोशॉपसारखी तीस पेक्षा अधिक टूल्स त्यात दिली आहेत. विविध ब्रशेस, इफेक्टसची जोड त्यांना आहे. बेव्हेल, ग्रॅडीयंट, शॅडोजची व्यवस्था त्यात आहे. सिलेक्शन टेक्नीक्स, फेदर इफेक्ट, अल्फा लेयर, ब्राईटनेस, काँट्रास्ट, ह्यू, सॅच्युरेशन हे सगळंही त्यात आहे. मुख्य म्हणजे वर म्हंटल्याप्रमाणे हे सगळं मिळविण्यासाठी तुम्हाला करायचं काहीच नसतं. तुम्ही फक्त सुमोपेंट डॉट कॉम /अॅप ह्या साईटवर जायचं. इतकच.\nज्या देशात लिनक्स ही ऑपरेटींग सिस्टम तयार झाली त्या फिनलंड ह्या देशात हा सुमोपेंट तयार झाला आहे. सध्या त्याची ०.८ ही बाल्यावस्थेतील आवृत्ती नेटवर आहे. डिसेंबर २००८ अखेरीपर्यंत १.० ह्या पूर्ण आवृत्तीत तो प्रवेश करील अशी अपेक्षा आहे. फोटोशॉपमध्ये असलेल्या अनेक गोष्टी आज सुमोपेंट मध्ये नाहीत हे खरं आहे. पण ज्या पद्धतीने सुमोपेंट विकसित होतो आहे, तो पाहता त्याच्या पुढल्या आवृत्त्या फोटोशॉपच्या जवळ जवळ जात राहतील असं निश्चितपणे वाटतं. सुमोपेंट मध्ये तुमच्या फोटोवर काम करून झालं की त्या कामासकट तुमचा फोटो तुमच्या हार्ड डिस्कवर तुम्हाला सेव्हही करता येतो. किंवा, हवं तर सुमोपेंटच्या साईटवरच तो सेव्ह करून ठेवण्याची सोयही आहे. एवढं सारं असून फोटोशॉपच्या तुलनेत सुमोपेंट वापरायला फार सोपा आहे. लहान मुलांना ह्या साईटवर सोडलत तर काही काळात ती त्यात एवढी रमून जातात की निरर्थक गेम्सकडे त्यांचे लक्षही जात नाही असा अनुभव आहे.\nसुमोपेंटसारख्या दुसर्‍या साईटस म्हणजे www.picnik.com आणि www.fotoflexer.com. ह्यातील पिकनिक डॉट कॉम गेली काही वर्षे नेटवर आहे. त्यामुळे ती चांगली विकसितही आहे आणि सुमोपेंटच्या तुलनेत थोरल्या भावासारखी आहे. पण तरीही ह्या मोफत उपलब्ध असणार्‍या तिन्ही साईटसमध्ये मला प्रभावित करते ती सुमोपेंट.\nमुद्दा अगदी सरळ आहे. सुमोपेंट विनामूल्य आहे. तो इन्स्टॉल करावा लागत नाही. असं असूनही तो खूप काही देतो. तो मनोरंजनही करतो. तुमच्या फोटोवर काम करण्याचं कामही तो करतो. तुमची हार्ड डिस्कची जागाही तो मागत नाही. तुमची मेमरीही तो खात नाही. वेगाने चालतो. इंटरनेट अॅप्स आता वयात येत चालली आहेत याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुमोपेंट. भविष्यकाळात विंडोज किंवा लिनक्ससारखी संपूर्ण ऑपरेटींग सिस्टम, संपूर्ण एम.एस. ऑफिससारखा सूट आणि आपल्याला संगणकावर लागणारं सगळच इंटरनेटवर तयार मिळणार आहे असे संकेत ह्या सार्‍यातून मिळत आहेत. एकूणच संगणक जगतातील तंत्रज्ञानाचा वेग क्षणाक्षणाला वाढत चालला आहे, यात शंका नाही.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग\nघरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\n'क्रोमा' तुझा रंग कसा\nमहाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nमहाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '\nप्रिंट व्हॉट यू लाईक…\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nब्लुक वर एक लूक\nद. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/626240", "date_download": "2018-12-15T21:39:56Z", "digest": "sha1:TNA3M3GPIDN4MTGTIW6DACNZ7LJPC5CN", "length": 8089, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कार झाडावर आदळून दोघे जागीच ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कार झाडावर आदळून दोघे जागीच ठार\nकार झाडावर आदळून दोघे जागीच ठार\nचालकाचे नियंत्रण सुटल्याने दाभोळेत दुर्घटना\nदेवदर्शनासाठी जाणाऱया पुण्यातील तरूणांवर काळाचा घाला\nपुण्याहून गणपतीपुळेकडे निघालेली कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले. या अपघात चारजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दाभोळे येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात घडला. यात सागर दगडू गांडले (22, ��ुणे), युवराज बळीराम जाधव (21, कोथाळा, जालना) हे दोघे जागीच ठार झाले.\nपुणे येथून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी सहा मित्र कार घेवून निघाले होते. त्यांची कार दाभोळे गावानजीक आली असता चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्या शेजारच्या झाडावर जावून आदळली. गाडी भरधाव असल्याने गाडीचा अक्षरशः चुराडा झाला हा अपघात सकाळी 7 च्या सुमारास झाला. या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या सागर व युवराज यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुष्यंत श्रीरंग वालगुडे (25, कोथरूड, पुणे), श्रीराम राजेंद्र पाटील (25, पुणे), अजय अरूण परदेशी व अनिकेत पाटील हे चौघे जबर जखमी झाले असून त्यांना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अजय परदेशी व अनिकेत पाटील याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कोल्हापुर येथे हलवण्यात आले आहे.\nहा अपघात इतका गंभीर होता, धडक बसल्यानंतर गाडी चेपली गेल्याने सर्वजण गाडीमध्ये अडकून पडले होते. अपघाताची खबर मिळतातच पं. स. सदस्य जया माने, बापु शिंदे, जयवंत पाटील, अक्षय महाडिक, विश्वास बावकर, अनंत सुर्वे तसेच अन्य स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढले. त्यापैकी युवराज व सागर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले, तर दोघांना साखरप्यात तर दोघांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.\nअपघातामुळे महामार्गावरील वाहतुक सकाळी विस्कळीत झाली होती. पोलिस उपनिरीक्षक विक्रम पाटील हे आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ते अधिक तपास करीत आहेत. यावेळी पो. हे. कॉ. प्रमोद वाघाटे, कमलाकर तळेकर, पो. कॉ. विशाल कांबळे यांनी अपघातस्थळी मदतकार्य सुरु केल्याने वाहतुक व्यवस्था सुरळीत झाली. प्रा. आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पी. बी. आदाटे यांनी मृतांचे शवविच्छेदन केले असून सायंकाळी उशीरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.\nपॉस’ मशीनद्वारे धान्य वितरणाचा मुहुर्त टळला\n‘नैराश्यावर’ मोकळेपणाने संवाद साधा\nचिपळूण बसस्थानक होणार ‘हायटेक’\nदापोलीत श्वेतक्रांतीची नवी ‘प्रभात’\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्���याला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nमिचेलच्या सीबीआय कोठडीत वाढ\nकामगार मंत्र्यांची ईएसआय हॉस्पिटलला भेट\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T21:34:08Z", "digest": "sha1:LGPEEJJ4O6AMPAEPROO5GOXSK533HA47", "length": 2955, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:वाहन चालक परवाना - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील फक्त भारतास लागू पडणारा मजकूर बदलावा किंवा लेखाचे शीर्षक बदलावे.\nअभय नातू (चर्चा) ०८:०८, १५ जानेवारी २०१८ (IST)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जानेवारी २०१८ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-kerosene-gst-61678", "date_download": "2018-12-15T20:58:48Z", "digest": "sha1:RVJKNOSHE7EGORAO6RFIZY6RE6OS3QGL", "length": 12783, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news kerosene GST गरिबांच्या केरासीनला जीएसटीचा मार | eSakal", "raw_content": "\nगरिबांच्या केरासीनला जीएसटीचा मार\nसोमवार, 24 जुलै 2017\nनागपूर - वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) गरिबांना फायदा होईल. वस्तू स्वस्त होतील, असा दावा सरकारकडून करण्यात येत होता. मात्र, जीएसटीमुळे गरिबांचे इंधन असलेल्या केरोसीनला थेट फटका बसला आहे. पूर्वी यावर तीन टक्‍के व्हॅट आकारण्यात येत होता. आता पाच टक्‍के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अनुदानातील केरोसीन महागणार आहे.\nनागपूर - वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) गरिबांना फायदा होईल. वस्तू स्वस्त होतील, असा दावा सरकारकडून करण्यात येत होता. मात्र, जीएसटीमुळे गरिबांचे इंधन असलेल्या केरोसीनला थेट फटका बसला आहे. पूर्वी यावर तीन टक्‍के व्हॅट आकारण्यात येत होता. आता पाच टक्‍के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अनुदानातील केरोसीन महागणार आहे.\nग्रामीण भागात आणि गरिबांकडे आजही स्वयंपाकासाठी केरोसीनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. केरोसीन आणि लाकडामुळे प्रदूषण होते. त्यामुळे गॅस देण्याची योजना केंद्र सरकारने आणली. आतापर्यंत लाखो लोकांच्या घरी उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस देण्यात आल्याचा दावा केला आहे. सर्वसामान्यपणे ग्रामीण भागात केरोसीनचा उपयोग स्वयंपाकासाठी करण्यात येतो. त्यामुळे गरीब, बीपीएल रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानातून अनुदानावर केरोसीन दिले जाते. या केरोसीनवर पूर्वी तीन टक्के व्हॅट आकारण्यात येत होता. आता पाच टक्‍के जीएसटी आकारला जाणार असल्याने अनुदानित केरोसीनची किंमत वाढणार आहे. याचा फटका गरिबांना बसणार आहे. प्रत्येक महिन्यात 25 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात येत असताना आता दोन टक्के अतिरिक्त जीएसटी आकारण्यात येणार आहे.\nअनुदानित केरोसीनच्या किमतीत वाढ होणार हे निश्‍चित झाले आहे. शासनाकडून केरोसीनचा होणारा वापर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, आता केरोसीनच्या किमतीत वाढ होणार असल्याने लोक याचा उपयोग कमी करतील. शासनाचा प्रयत्न यशस्वी होईल, अशीच टीका करण्यात येत आहे.\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\n‘जीएसटी’चा ३३३ कोटींचा गैरव्यवहार\nमुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी)...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nजीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ\nनवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यास���ोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T21:45:13Z", "digest": "sha1:BEFF74H5I7SAFI6QOWSLDNDAH32DIY42", "length": 7352, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘पाटील’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘पाटील’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच\nसमाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘पाटील’ या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच नुकताच महाराष्ट्राचे महसूल, मदत-पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला.\nदिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या आजवरच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ‘पाटील’ चित्रपटाला चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमनोरंजक मूल्यांचा समावेश करत ‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील’ हे धडाकेबाज गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलं असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजातीवाचक बोलणाऱ्याला दहा हजारांचा द��ड\nNext articleआळंदीकरांनी रात्र काढली मच्छारांसोबत\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nVideo: माउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा पहा उद्या संध्याकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/premium-up-upfront-cost-of-car-cover-has-doubled-from-september/articleshow/66162815.cms", "date_download": "2018-12-15T22:00:52Z", "digest": "sha1:EO6YSH2Z7MOQB2FWQRRMAMEIU3CQQ7ER", "length": 12438, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Vehicle insurance: premium up upfront cost of car cover has doubled from september - पेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं आधीच कंबरडे मोडलेल्या वाहनधारकांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. गाडी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना गाडीच्या किंमतीच्या तुलनेत १० टक्के जास्तीचा विमा (इन्शूरन्स प्रीमियम) भरावा लागणार आहे. कोर्टाने नुकतेच यासंदर्भात दोन निर्णय दिले असून त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं आधीच कंबरडे मोडलेल्या वाहनधारकांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. गाडी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना गाडीच्या किंमतीच्या तुलनेत १० टक्के जास्तीचा विमा (इन्शूरन्स प्रीमियम) भरावा लागणार आहे. कोर्टाने नुकतेच यासंदर्भात दोन निर्णय दिले असून त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.\nकोर्टाच्या निर्णयानुसार, थर्ड पार्टी इन्शूरन्स विमा बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच गाडी चालकांसाठी १५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा हा सुद्धा बंधनकारक करण्यात आला आहे. कोर्टाच्या या दोन निर्णयामुळे वाहनधारकांना आधीच्या तुलनेत जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. जर एखाद्याने दुचाकी गाडी खरेदी केली तर त्याला पाच वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शूरन्स कव्हर खरेदी करणे बंधनकारक आहे. तसेच त्याला वार्षिक वैयक्तिक अपघात विमा सुद्धा घेणे बंधनकारक आहे. या दोन कारणांमुळे दुचाकीच्या इन्शूरन्स प्रीमियरसाठी १० टक्के रक्कम ��रावी लागत आहे. ७५ हजार रुपयांच्या मोटारसायकल खरेदीवर ७ हजार ६०० रुपयांचा इन्शूरन्स भरावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहन धारकांमध्ये संताप आहे. पेट्रोलचे भाव शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत तर डिझेल ८० च्या घरात गेले आहे.\nकार खरेदी केल्यास थर्ड पार्टीला इन्शूरन्स घेणे बंधनकारक आहे. तसेच वैयक्तिक अपघात विम्यासाठी ७५० रुपये जास्तीचे खर्च करावे लागणार आहेत. कार खरेदी करणाऱ्यांना २० हजारांपर्यंत रक्कम खर्च करावी लागतेय. सप्टेंबर आधी कार खरेदी केल्यानंतर १० हजार रुपये खर्च यायचा आता तो २० हजारांपर्यंत पोहोचला आहे.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:विमा|पेट्रोल-डिझेल|इन्शूरन्स प्रीमियम|Vehicle insurance|personal accident cover\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपेट्रोल-डिझेलनंतर गाड्यांचा विमाही महागला...\nSensex शेअर बाजारात 'भूकंप'; १ हजार अंकांनी कोसळला निर्देशांक...\nदेशांतर्गत तेल उत्पादन घटले...\nरुपया सावरल्याने निर्देशांक वधारला...\nफ्लिपकार्ट उतरवणार मोबाइलचा विमा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T22:06:07Z", "digest": "sha1:CVIDFCAOLL5DPK3HDEPJTPYCG4NEJPK5", "length": 5435, "nlines": 77, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "सहाय्य:विक्शनरी:सफर - Wiktionary", "raw_content": "\nह्या खालील प्रकारांनी आपण विक्शनरीची सफर करू शकता.\nविक्शनरीमध्ये आपण हवे ते लेख शोधू शकता. शोधायचे शब्द डाव्याबाजूच्या शब्दपेटीत टाकून लेख शोधा.\nदुवे वापरून एका लेखापासून दुसर्‍या लेखाला जा.\nएखादा अविशिष्ट लेख वाचा.\nवर्गवारी वापरून लेख वाचा.\nविकिपीडियाच्या लेखांमध्येझालेले अलिकडील बदल पहा. सुचालनामध्ये अलिकडील बदल यावर टिचकी मारा.\nपहार्‍याची सूची वापरून हव्या असलेल्या लेखांमध्ये झालेल्या बदलांवर लक्ष ठेवा. ह्यासाठी आपल्याला प्रवेश करायला लागेल.\nज्या पृष्ठांकडून ह्या पृष्ठाकडे दुवे आहे अशी पाने शोधा. ह्यासाठी डावीकडच्या साधनपेटीमध्ये येथे काय जोडले आहे यावर टिचकी मारा. अजून लिहून न झालेल्या पानांवरही ही सुविधा उपलब्ध आहे. (ज्या पृष्ठांना खूप दुवे आहेत ती लिहण्याची जरूरी आहे हे समजेल.) ज्या पृष्ठांचे अजून संपादन व्हायचे आहे त्या पानांवरही ‍‍ही सुविधा उपलब्ध आहे. येथे काय जोडले आहे हे पण पहा.\nविशेष पृष्ठे पहा. साधनपेटीमध्ये विशेष पृष्ठे यावर टिचकी मारा.\nमराठी विक्शनरी प्रकल्प पाने\nविकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari\nनवीन लेख कसा लिहावा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१४ रोजी ११:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Maj_Sang_Laxmana_Jau", "date_download": "2018-12-15T20:20:18Z", "digest": "sha1:RLON4AHMTDBMRFZ6LEJOAFFRW4ATNWHW", "length": 5148, "nlines": 75, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "मज सांग लक्ष्मणा जाउं | Maj Sang Laxmana Jau | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nमज सांग लक्ष्मणा जाउं\nमज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें\nपतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें\nकठोर झाली जेथें करुणा\nगिळी तमिस्‍त्रा जेथे अरुणा\nपावक जिंके जेथें वरुणा\nजें शाश्वत त्याचा देंठ तुटे\nव्यर्थ शिणविलें माता जनका\nमी नच जाया, नवे कन्यका\nनिकषच मानीं कासें कनका\nसिद्धीच तपाला आज विटे\nनास्तिक ठरवी देवच भक्ता\nपतिव्रता मी तरि परित्यक्ता\nपदतळीं धरेसी कंप सुटे\nप्राण तनुंतून उडूं पाहती\nअवयव कां मग भार वाहती\nअडखळें अंतिचा विपळ कुठें\nसरले जीवन, सरली सीता\nपुनर्जात मी आतां माता\nफल धरीं रूप हें, सुमन मिटें\nवाढवीन मी हा वंशांकुर\nसुखांत नांदो राजा रघुवर\nजानकी जनांतुन आज उठे\nजाइ देवरा, नगरा मागुती\nशरसे माझे स्वर मज रुपती\nपती न राघव, केवळ नृपती\nबोलतां पुन्हा ही जीभ थटे\nइथुन वंदिते मी मातांना\nआशिर्वच तुज घे जातांना\nआणखी ओठिं ना शब्द फुटे\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र जोगिया\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १२/४/१९५६\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- लता मंगेशकर.\nअरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.\nकांसें (कांस्य) - जस्‍त व तांबे यांच्यापासून होणार्‍या एका मिश्र धातूचे नाव.\nतमिस्‍त्रा - अंधारी रात्र.\nपुनर्जात - पुनर्जनित, पुन्हा उत्‍पन्‍न झालेले / केलेले.\nबाहणे (बाहाणे) - हाक मारणे, बोलावणे.\nविजन - ओसाड, निर्जन.\nविपळ - पळाचा साठावा अंश.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/arupache-rup-satya-margadarshak-7-25204/", "date_download": "2018-12-15T20:56:55Z", "digest": "sha1:OW6O47MHEBHJBATDZ7BDKPGAVPHZQT2K", "length": 14710, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७५. स्थिर दास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७५. स्थिर दास\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २७५. स्थिर दास\nकबीरजी या रमैनीत म्हणतात, चारि वेद ब्रम्है निज ठाना मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना३ दान पुन्य उन्ह बहुत बखाना अपने मरन की खबरि न\nकबीरजी या रमैनीत म्हणतात, चारि वेद ब्रम्है निज ठाना मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना३ दान पुन्य उन्ह बहुत बखाना अपने मरन की खबरि न जाना अपने मरन की खबरि न जाना४ चारही वेद स्थापणाऱ्या ब्रह्माजींनाही मुक्तीचं मर्म माहीत न���्हतं. दान आणि पुण्याची महती त्यांनी बरीच गायली पण मृत्यूनंतर लाभदायक ठरणाऱ्या दान आणि पुण्याची महती गाणाऱ्या ब्रह्माजींनाही त्यांच्या मृत्यूची खबर नव्हती. अर्थात मृत्यूचं रहस्यही ते जाणत नव्हते. आता हे सारं सांगण्याचं दुसरं तात्पर्य असं की साक्षात ही दुनिया ज्यानं निर्माण केली त्या ब्रह्माजींना म्हणजेच या सृष्टीच्या निर्मात्यालाही मुक्तीचा मार्ग मात्र माहीत नाही तो सद्गुरुंनाच केवळ माहीत आहे. सद्गुरु शिष्याला नाम देतात आणि ते नाम हे त्याचं ध्येय बनतं. त्या नामाच्या आधारानंच तो मुक्त होतो. कबीरजी म्हणतात, ‘एक नाम है अगम गंभीरा तो सद्गुरुंनाच केवळ माहीत आहे. सद्गुरु शिष्याला नाम देतात आणि ते नाम हे त्याचं ध्येय बनतं. त्या नामाच्या आधारानंच तो मुक्त होतो. कबीरजी म्हणतात, ‘एक नाम है अगम गंभीरा तहवाँ अस्थिर दास कबीरा तहवाँ अस्थिर दास कबीरा ५ ’ नाम हे अगम आणि गंभीर आहे. मन आणि बुद्धीच्या पलीकडे आणि म्हणूनच गहन आणि अपार आहे. तिथे जेव्हा साधक स्थिर होतो तेव्हाच मुक्तीचा मार्ग खुला होतो. आता इथे आणखी एक सूक्ष्म गोष्ट ध्यानात घ्या. नाम म्हणजे गुरुप्रदत्त परमात्म्याचा नाममंत्रही आहेच पण एखादा योगमार्गी म्हणेल, मला नाम दिलेलं नाही. तर त्याला दोन गोष्टी आहेत. एकतर ओमकाराचं उच्चारण आहेच. ते नामच आहे. दुसरी गोष्ट दीक्षानाम म्हणूनही एक गोष्ट असते. सदगुरु शिष्याला दीक्षा देताना एखादं नामही देतात. जसं कुणी निश्चलदास असतो, कुणी अखंडानंद असतो, कुणी परमानंद असतो. दीक्षानाम हे एक स्थिती दर्शवते. दीक्षानाम घेणाऱ्या साधकाची दीक्षेच्या क्षणी ती स्थिती नसते पण ते नाम त्या स्थितिचं ध्येय सांगते. चराचरात जे निश्चल तत्त्व आहे त्या तत्त्वाचा तू दास आहेस, या नश्वर दुनियेत जो अखंड आहे त्याचा आनंद प्राप्त करणारा तू आहेस अशी ध्येयमाळ दीक्षानामाच्या रूपानं सद्गुरू गळ्यात घालतात. त्यानुसार जीवन घडविण्याचा प्रयत्नही जो करतो तो तोवर अस्थिर दुनियेचा अस्थिर दास असलेला साधक स्थिर एकतत्त्वाचा स्थिर दास होतो तर सद्गुरू एक नाममंत्र देतात आणि तो गहन असतो, अपार असतो. तो मन आणि बुद्धीच्या पलीकडे असतो. अहो नाम हे मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच तर नामस्मरणाबाबत मन आणि बुद्धी कितीतरी अडथळे आणत राहाते तर सद्गुरू एक नाममंत्र देतात आणि तो गहन असतो, अपार असतो. तो मन आणि बुद्धीच्या पलीकडे असतो. अहो नाम हे मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच तर नामस्मरणाबाबत मन आणि बुद्धी कितीतरी अडथळे आणत राहाते मनाला आणि बुद्धीला नामाची गोडी प्रथम नसतेच. मनाला बुद्धीच्या साह्य़ाने कल्पनांमध्ये, विचारामध्ये दंग राहायला आवडते. एकच एक नाम, शाब्दिक पुनरावृत्तीसारखं नाम हे त्या खेळात मोडता घालू लागते. कल्पनाविलासाच्या आणि विचारविलासाच्या आड ते नाम येऊ लागते. त्यामुळे नामाबद्दल मन आणि बुद्धीच कितीतरी शंका, प्रश्न निर्माण करतात. तरीही जो नामाला चिकटून राहील तोच आंतरिक अस्थिर स्थितीवर मात करू शकेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/sports/1577-ravi-shastri", "date_download": "2018-12-15T20:09:03Z", "digest": "sha1:KKD2QBMVP3V5PYVFQKCVMWKJE5RKSBQI", "length": 5955, "nlines": 126, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची निवड - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची ��िवड\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची मंगळवारी रात्री उशिरा एकमताने निवड करण्यात आली आहे.\nतर, झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघाच्या परदेश दौऱ्यादरम्यान राहुल द्रविड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम\nबीसीसीआय कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना यांनी याबाबत माहिती दिली. रवी शास्त्रींचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा म्हणजेच 2019 चा वर्ल्डकप संपेपर्यंत\nयाच महिन्यात सुरू होत असलेल्या श्रीलंका दौऱ्यापासून ते या पदाची धुरा सांभाळणार आहे. रवी शास्त्रीबरोबरच वीरेंद्र सेहवागही या पदासाठी प्रबळ दावेदार मानला जात\nमात्र शास्त्रींनी बोर्डाची आणि सीएसीची पसंती मिळवण्यात यश मिळवले आहे. रवी शास्त्री यांनी याआधी टीम इंडियाचे संचालक म्हणून काम पाहिले.\nविराट कोहलीशीही त्यांचं चांगलं ट्युनिंग पाहायला मिळाले. त्यामुळेच 2019च्या वर्ल्डकपसाठी संघबांधणीचे आव्हान लक्षात घेऊनच 55 वर्षीय अनुभवी रवी शास्त्रींकडे\nप्रशिक्षकपद सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.\nरवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच\n- 80 टेस्ट, 150 वन-डेत टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व\n- क्रिकेट समालोचकाची पार पाडली भूमिका\n- ऑगस्ट 2014मध्ये टीम इंडियाच्या डायरेक्टरपदी\n- भारताची 2015 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक\n- 2016 टी-20 वर्ल्ड कपची गाठली सेमीफायनल\n- शास्त्रींच्या नेतृत्वाखाली टेस्टमध्ये टीम इंडिया नंबर 1\n- 2016मध्ये हुकली टीम इंडियाच्या कोचपदाची संधी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T20:22:49Z", "digest": "sha1:ZBLJXDQVT3AHGSM5NHT6CEZD34JH2PI6", "length": 44842, "nlines": 738, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "अवांतर – Suhas Gokhale", "raw_content": "\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली अलिकडे पुण्याच्या एका डॉक्टरची नियमावली सांगणारी पोष्ट व्हायरल झाली आहे त्या वरून प्रेरणा घेऊन ज्योतिषी स.दा.चुके यांनीही आपल्यी एक नियमावली तयार करुन ती 'व्हायरल' करा अशी गळ मला घातली ..आलिया भोगासी असावे सादर म्हणत मी यथाशक्ती ही नियमावली व्हायरल करत आहे. पोष्ट मध्ये व्यक्त झालेल्या मतांशी मी सहमत असेलच असे नाही याची कृपया…\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nचला टायम झाला मंडली आता पूर्��� डिसेंबर महीना फ्येसबुक संण्यास आता पूर्ण डिसेंबर महीना फ्येसबुक संण्यास आपण या महीन्या पुर्ता 'हटयोगी / नागा संण्यासी ' का म्हणतात ना तस्ले बणून राणार आपण या महीन्या पुर्ता 'हटयोगी / नागा संण्यासी ' का म्हणतात ना तस्ले बणून राणार पोष्ट्स नैत , कामेंटा नैत , लाइक्स न्हाईत , काय पण नाय , नागा संण्याश्याला अस्ले काय पण करायची पर्मिशंनच नाय म्हणतात बोवा... आसलं काय तर द्येवाधर्माचे ...... आपल्याला तसंच वागाया पायजे…\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nइस दुनिया में जीना हो तो सून लो मेरी बात.. फेसाळणारा समुद्र किनारा , घोंघावणार्‍या वार्‍याचा लहरी, लख्ख सूर्य प्रकाश आणि मृत्यूच्या सावटा खाली दबलेल्या , पिचलेल्या आपल्या मित्रांना “कशाची चिंता आजचा दिवस आला , उद्याचे कोण पाहिलेय, आत्ता आपल्या हाती आहे तो क्षण आपला , तो मौज मजेत घालवू ‘ असे अवखळ . लाडिक भाषेत सांगत , उत्फुल्लतेने थिरकणारी…\nघटना आहे मे १९९९ मधली , माझ्या बहिणीच्या यजमानांचे कोकणात गुहागर ला काही काम होते, दाजींना कंपनी आणि देवदर्शन होणार म्हणून मी ही त्यांच्याबरोबर गेलो होतो. सकाळीच गुहागरात पोचलो, एखादे लॉज पकडावे, सामन ठेवावे, अंघोळ उरकून देवदर्शन घ्यावे नंतर दिवसभर गुहागरातली कामे उरकून रात्री मुक्काम करुन दुसरे दिवशी परतीच्या प्रवाासाला निघावे असा प्लॅन होता. मुक्कामा साठी लॉज बघायला सुरवात केली.…\nसहज म्हणून 'मान्सुन धमाका' ऑफर दिली आणि काय जादू झाली कोणास ठाऊक, एकेकाळी जातक कधी येतो याची वाट पहात बसत असे, पण आता जातकांची गर्दी सांभाळता सांभाळता पुरेवाट झाली झाली आहे, अगदी हात जोडून विनंती करत सांगीतले \"बाबांनो, मान्सुन धमाका' संपला आता नेहमीचे रेट चालू झाले आहेत \" पण एक ना दोन, पुन्हा पुन्हा विनवून सांगूनही दारा वरची जातकाची गर्दी…\nलहान शुन्य आणि मोठे शुन्य\nफार फार वर्षा पुर्वी हे शिर्षक असलेला एक लघु निबंध वाचला होता, लेखकाचे नाव दुर्दैवाने लक्षात नाही पण बहुदा कै. अनंत काणेकर यांनी तो लिहला होता असे मला पुसटसे आठवते. त्या अज्ञात लेखकाचे (किंवा लेखिकेचे) मनापासुन आभार मानून त्या लघु निबंधाची एक संक्षिप्त आवृत्ती आपल्या समोर ठेवत आहे. ..... १९३० चे दशक , मुंबईला गोविंदराव नामक गृहस्थ एका ‘भंगार विक्री…\nजरासे अवांतर, हास्य विनोद आणि विरंगूळा\nएका प्रेमवेड्याने विच���रलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची ही लेखमाला ..... या लेखमालेतले पहिले लेख इथे वाचा: अबब किती हे प्रश्न (८) ज्यो. शांताराम केणी लिहितात: विवाह कारक ग्रह: शुक्र आणि चंद्र हे पुरुष व्यक्तीचे विवाहकारक ग्रह आहेत. आणि प्रस्तुत…\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली अलिकडे पुण्याच्या एका डॉक्टरची नियमावली सांगणारी पोष्ट व्हायरल झाली आहे त्या वरून प्रेरणा…\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nचला टायम झाला मंडली आता पूर्ण डिसेंबर महीना फ्येसबुक संण्यास आता पूर्ण डिसेंबर महीना फ्येसबुक संण्यास आपण या महीन्या पुर्ता 'हटयोगी / नागा संण्यासी…\nकनेक्सन हुई गवाँ रे \nमहाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या खुटाळवाडी (बुद्रुक) मध्ये ‘रामा’ नामक युवक रहात आहे. या ‘रामा’ चा मोठा भाऊ ‘शिवा’ मुंबईला नोकरी करतो.…\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nमागच्या भागात आपण गोल सेटिंग चे महत्त्वाचे मुद्दे तपासले , त्यात मी ‘स्वत:चे घर घेईन’ असे गोल असेल तर…\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \n‘गोल सेटींग’ प्रक्रियेतले महत्वाचे मुद्दे: Personal (वैयक्तिक) Positive (सकारात्मक) Time bound (समयबद्ध) Measurable: (सुनिश्चित , मापता येण्याजोगे) Flexible : लवचिक…\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहीलेच की या लेखाचे हे असले विचित्र शिर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटणे साहजीकच आहे. हे ‘पाप्रातुमाफे’…\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nइस दुनिया में जीना हो तो सून लो मेरी बात.. फेसाळणारा समुद्र किनारा , घोंघावणार्‍या वार्‍याचा लहरी, लख्ख सूर्य प्रकाश…\nघटना आहे मे १९९९ मधली , माझ्या बहिणीच्या यजमानांचे कोकणात गुहागर ला काही काम होते, दाजींना कंपनी आणि देवदर्शन होणार…\nसहज म्हणून 'मान्सुन धमाका' ऑफर दिली आणि काय जादू झाली कोणास ठाऊक, एकेकाळी जातक कधी येतो याची वाट पहात बसत…\nलहान शुन्य आणि मोठे शुन्य\nफार फार वर्षा पुर्वी हे शिर्षक असलेला एक लघु निबंध वाचला होता, लेखकाचे नाव दुर्दैवाने लक्षात नाही पण बहुदा कै.…\nखूप वर्षां पूर्वी, एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी हा किस्सा मला सांगीतला होता. खरा - खोटा मला माहीती नाही. या किस्स्यातल्या तांत्रिक बाबी…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख ���हेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ��रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाच�� कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+\nकडू , गोड आणि आंबट 5+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 5+\nनिंदकाचे घर - ६ 4+\nभाऊ, लोक लै खवळल्यात ... 4+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 4+\nमैं इधर जाऊं या उधर जाऊं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/sports/2435-serena-williams-tennis-player-became-mother", "date_download": "2018-12-15T21:43:11Z", "digest": "sha1:EGWGW47LOZPVUQ6TI3DXGF5AZM5C26MW", "length": 3427, "nlines": 110, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "टेनिसपटू सेरेनाला कन्यारत्न ! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंस्था\nस्टार टेनिसपटू से��ेना विल्यम्सने एका मुलीला जन्म दिला आहे. जानेवारी 2017 मध्ये प्रेग्नंट असतानाही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने ग्रॅंड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह संपूर्ण टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता.\nमुलीच्या जन्मानंतरही, पुढल्या वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचं सेरेनाने म्हटले आहे.\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_476.html", "date_download": "2018-12-15T20:08:46Z", "digest": "sha1:36DFQO3D3ZHBP4I4J23BPX5MJTUC2YEY", "length": 9131, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दलित महासंघाच्या बैठकीत पदाधिकार्‍यांची निवड | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nदलित महासंघाच्या बैठकीत पदाधिकार्‍यांची निवड\nदलित महासंघाची तालुक्याची बैठक पारनेर येथे नुकतीच पार पडली. ही बैठक दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते नामदेव चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितित व जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.\nयावेळी सुलाखे यांनी कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये आलेली मरगळ दूर करुन संघटनवाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने सहभाग घेवून समाजकार्य करून पारनेर तालुक्यात संघटनेचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.\nयावेळी दलित महासंघाच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यामध्ये पारनेर तालुकाध्यक्षपदी अंकुश राक्षे यांची तर, उपाध्यक्षपदी पंढरीनाथ साळवे आणि कार्याध्यक्षपदी प्रविण औचिते यांची ��िवड सुलाखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली.\nयावेळी दि.16 ऑगस्ट रोजी निघणार्‍या मातंग क्रांती मोर्चाचे नियोजन करण्यात आले. आपल्या हितासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी वाडिया पार्क येथे सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दलित महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.\nयावेळी जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास साळवे, रोहिदास साळवे, शंकर सूर्यवंशी, ज्ञानदेव साठे, दगड़ू पेटारे, बाळासाहेब उमाप, पांडुरंग अवचिते, सुखदेव राक्षे, ताराचंद गुढेकर, पोपट उमाप, मारुति उमाप, संजय उमाप, रामदास उमाप, बाळासाहेब भालेकर, योगेश रोकडे, सतिश उमाप, अनिल शेंडगे, बाळासाहेब साळवे, राजेंद्र आल्हाट, दत्तात्रय गायकवाड, एकनाथ औचिते, बाळू औचिते, नारायण शेंडगे, मधुकर पठारे, प्रशांत औचिते, अंकुश राक्षे, शंकर सुर्यवंशी, ज्ञानदेव साठे यांच्यासह दलित महासंघाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-wrestling-65023", "date_download": "2018-12-15T21:51:51Z", "digest": "sha1:UPULWYP5HI644Z27LWVYQ5KQOKR54ORX", "length": 11160, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news wrestling जागतिक कुमार कुस्तीत अपयश | eSakal", "raw_content": "\nजागतिक कुमार कुस्तीत अपयश\nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nमुंबई - जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय पदकापासून खूपच दूर राहिले. फिनलंडला झालेल्या या स्पर्धेत अखेरच्या दिवशी ग्रीको रोमन प्रकारात ५५ किलो गटात विजय उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाला; तर दिनेश ६६ कि��ो गटाच्या पात्रता फेरीत. सुनील कुमारला ८४ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली, तर हीच वेळ सतीशवर १२० किलो गटात आली.\nमुंबई - जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय पदकापासून खूपच दूर राहिले. फिनलंडला झालेल्या या स्पर्धेत अखेरच्या दिवशी ग्रीको रोमन प्रकारात ५५ किलो गटात विजय उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाला; तर दिनेश ६६ किलो गटाच्या पात्रता फेरीत. सुनील कुमारला ८४ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली, तर हीच वेळ सतीशवर १२० किलो गटात आली.\nभारताने या स्पर्धेत एकंदर तीन पदके जिंकली. भारताने या स्पर्धेत तीनच पदके जिंकली आहेत; पण दोन कुस्तीगीर ब्राँझपदकाच्या लढतीत पराजित झाले. अनेकांना महत्त्वाच्या लढतीत निसटती हार पत्करावी लागली आहे, याचे भविष्यात नक्कीच चांगले परिणाम दिसतील, असे तोमर यांनी सांगितले.\nमराठवाड्यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा\nजालना- महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद...\nमलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव\nमलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव...\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम...\nएकटी आली, आखाडा गाजवून गेली\nबनोटी - यात्रेत सालाबादप्रमाणे दरवर्षी कुस्त्या होतात. शेवटची मानाची कुस्ती कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हारतो. हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील यात्रा...\nजागतिक महिला बॉक्‍सिंग: सोनियानेही सुवर्ण आशा उंचावल्या\nमुंबई : मेरी कोमच्या जिगरबाज यशापासून प्रेरणा घेत सोनिया चहलने जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेतील 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उत्तर...\nकॉंग्रेस पक्षामुळे राज्याची प्रगती : हर्षवर्धन पाटील\nवडापुरी : \"देशात व राज्यात झालेली प्रगती ही कॉंग्रेस पक्षामुळे झाली आहे. गेल्या चार वर्षात राज्यात व देशाच्या नागरिकांना याची जाणीव झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहा��\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/plight-of-gondhali-community-1071587/", "date_download": "2018-12-15T20:55:58Z", "digest": "sha1:XK5WZSYWHHSFSUG5D5DZ6NVD5E6LUWH5", "length": 27039, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तुणतुण्याची सुटता साथ.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nप्रत्येक गोंधळी कुटुंबाला पूर्वी पाच-दहा गावांचे वतन दिलेले असायचे. त्या गावातल्या घरी गोंधळ घालत व भिक्षा मागत ते उपजीविका करायचे.\nप्रत्येक गोंधळी कुटुंबाला पूर्वी पाच-दहा गावांचे वतन दिलेले असायचे. त्या गावातल्या घरी गोंधळ घालत व भिक्षा मागत ते उपजीविका करायचे. कालांतराने कुटुंबं वाढल्याने भिक्षा मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. आज तर अनेक जणी बोहारणीचे काम करत उपजीविका करीत आहेत. गोंधळी समाजाची ही फरफट.\nमहाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा समृद्ध आहे. त्याचाच एक अविभाज्य भाग असलेले म्हणजे गोंधळी गीते व नृत्य. नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात, दिल्लीच्या एका शाळेने राष्ट्रपतींसमोर राजपथावरही याचे सादरीकरण केले. भारताच्या उज्ज्वल परंपरांच्या विविधतेतून एकता साधणाऱ्या परंपरांपैकी ही एक परंपरा असून याच सांस्कृतिक कला-परंपरेने भारताचा सांस्कृतिक झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा अनेकदा दिमाखाने फडकावला आहे. पिढय़ान्पिढय़ा परंपरागत पद्धतीने ही कला जोपासणाऱ्या गोंधळी समाजाची, त्यातल्या महिलांची मात्र जगण्यासाठी फरफट होत आहे.\nछत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकाबाहेरील मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोरच्या फुटपाथला लागून असलेल्या मोकळ्या जागेत रात्री नऊच्य��� सुमारास सुमारे तीस ते पन्नास किलो वजनाचे जुन्या कपडय़ाचे गाठोडे डोक्यावर घेऊन आलेल्या गोंधळी महिला रोज दिसतात. पुढे अकरापर्यंत तीस-पस्तीस महिलांची इथे सहज गर्दी होते. रात्री तिथेच थंडीवाऱ्यात उघडय़ावर त्या झोपतात. रेल्वे स्थानकामधील स्वच्छतागृहांचा वापर करता येतो ही एकमेव सोय तिथे उपलब्ध आहे. अंबरनाथच्या अरुणा आमले व सोलापूरच्या रुक्मिणी नामदेव भोसले यांच्या सांगण्याप्रमाणे त्या पहाटे तीन वाजता उठून गाठोडय़ासह भेंडीबाजार(चोरबाजार)कडे कूच करतात. तिथे व्यापाऱ्यांना वजनावर किंवा नगावर ठोक भावाने कपडे विकून, पुन्हा घरोघर फिरून जुने कपडे गोळा करण्यासाठी आपापल्या भागात जातात. चाळीस-पन्नास किलोचे गाठोडे तयार झाले की ते घेऊन, रेल्वेप्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांचा रोष व विरोध पत्करत पुन्हा येथे येतात. मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक म्हणून इथे गाठोडे घेऊन उतरणे सोपे जाते. तरुण लेकुरवाळ्या महिला, नात्यातील प्रौढ महिलांना सोबत घेऊन फिरतात. बोजा वाहण्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ते सोयीचे ठरते. बऱ्याच वेळा दहा-बारा महिलांच्या गटागटाने त्या आठ-पंधरा दिवस गावोगाव फिरतात. उघडय़ावर राहतात किंवा स्वस्तात मिळाल्यास भाडय़ाने आसरा शोधतात. जर्मन-स्टीलची भांडी किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या मोबदल्यात जुने कपडे घेतात. जास्त जीर्ण असतील तर दोन रुपये किलो भावाने घेतात जे पाच रुपये किलो भावाने विकले जातात. पँट, साडय़ा वगैरेचे नग पाहून नगाच्या किमतीपोटी दहा ते चाळीस रुपये मिळतात. सुट्टी न घेता ३० दिवस हे गावोगाव फिरण्याचे, गाठोडे वाहण्याचे काम केले तर चार ते पाच हजार रुपये महिन्याकाठी मिळतात.\nगोंधळ्यांपैकी बऱ्याच महिला जिल्ह्य़ा जिल्ह्य़ातून हा व्यवसाय करताना आढळतात. या व्यवसायानिमित्ताने भांडी आणि जुने कपडय़ांचे गाठोडे मिळून एकूण तीस ते पन्नास किलो वजन रोज डोक्यावर आणि पाठीवर दूर दूर वाहून न्यावे लागते. वर्षांनुवर्षे हा व्यवसाय करणाऱ्या महिलांना पाठीच्या कण्याचे व कमरेच्या हाडांचे रोग प्रौढपणीच होत आहेत असा अनुभव येतो आहे.\nयातले अनेक जण एकीकडे या स्वत:ला गोंधळी, जोशी, वासुदेव या वेगळ्या जातीच्या म्हणवून घेतात तर दुसरीकडे आम्ही एकमेकांच्या रक्तसंबंधातले नातेवाईक आहोत असेही सांगतात. गुलबर्गा, सोलापूर, पुणे, अमरावती, ध���ळे, जळगाव, नंदुरबार, वर्धा, नागपूर, लातुर, नांदेड, मुंबई आदी ठिकाणचे त्यांच्यातले सोयरसंबंध तपासले तर काही पिढय़ांपासून याच्यात रक्तसंबंध प्रस्थापित झाल्याचे दिसते. बऱ्याच ठिकाणी सख्खे, भावभावकी, व्यवसायानुसार गोंधळी, जोशी व वासुदेव या तिन्ही जातींचे असल्याचे संबोधले जाते.\n‘गोंधळा’ची व्युत्पत्ती परशुरामांनी केलेल्या मातृवंदनातून झाल्याचे म्हटले जाते. कथा अशी की, परशुरामांनी बेटासुर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर कापले. त्याच्या नसा कापून त्याच्याच कवटीच्या रंध्रात ओवून त्या वाद्यांचा ‘तिंतृण तिंतृण’ असा आवाज करीत तो माता रेणुकेच्या जवळ आला व तिला वंदन केले. या वंदनातूनच गोंधळाचा उगम झाला व या वाद्यास ‘तुणतुणे’ असे संबोधले जाऊ लागले. गोंधळी लोक, जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांपासून आपली उत्पत्ती झाली व ‘माहुरगड’ हे आपले मूळ स्थान आहे असे मानतात. मात्र, काही संशोधकांनी गोंधळ ही कला भूतमाता व तिच्या भक्तांशी संबंधित आहे असा दावा केला आहे. संशोधकांच्या मते, श्री तुळजाभवानीचा कालखंड इ.स. १०००पूर्वीचा आहे तर रेणुका माता त्याहूनही प्राचीन आहे. गोंधळात गायल्या जाणाऱ्या, रामदासांनी रचलेल्या आरतीत, ‘कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो’ या ओळीतील ‘कवडी’ या चलनाचा संबंध येतो. कवडी हे चलन पाचव्या शतकाच्या दरम्यान कर्नाटकात प्रचलित होते. त्या वेळचे कदंब राजघराणे तुळजाभवानीला आपली कुलदेवी मानत होते. यावरून गोंधळ प्रथा तेव्हापासून प्रचलित असावी असाही संदर्भ दिला जातो. जन्म, लग्न, मुंज, गृहशांती, इ. प्रसंगी देवीचा गोंधळ घातला की आयुष्याचा गोंधळ होत नाही अशी धारणा होती. बहुतांशी समाजाचा कुळाचार असणारी एक प्रबोधक, मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे गोंधळ अशी परिस्थिती होती. शतकानुशतके चालू असलेल्या या गोंधळाचे स्वरूप, बदलत्या काळासोबत सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही दृष्टीने बदलत आले आहे.\nप्रत्येक गोंधळी कुटुंबाला पूर्वी पाच-दहा गावांचे वतन दिलेले असायचे. त्या गावातील लोकांच्या घरी गोंधळ घालणे व इतर वेळी देवीचे पुजारी या नात्याने वतनी गावात भिक्षा मागून खाण्यास त्यांना मुभा होती. गोंधळीकला दाखविताना संबळ, तुणतुणे, टाळ किंवा झांज, दिवटी व कवडय़ांची माळ ही साधने वापरतात. कालांतराने गावे तेवढीच राहिली व कुटुंब���चा विस्तार मात्र अनेक पटीने वाढला. त्यामुळे गोंधळ घालण्याचा हक्क पाच-दहा वर्षांनी एकदा मिळू लागला व एरवी उपजीविकेसाठी त्यांना भिक्षा मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणून त्यांची भटकंती वाढली.\nज्या कुटुंबांना गोंधळ घालण्याचा हक्क मिळतो ते पान-सुपारी व थोडेफार पैसे घेऊन लग्नात गोंधळ घालतात. लग्नसराई संपली की त्यांनाही इतर गोंधळ्यांबरोबर भिक्षा मागायला जावे लागते. गोंधळ्यांची मुले देवीच्या नावे पण वेगवेगळ्या पद्धतीने भिक्षा मागतात. महिला मात्र गळ्यात कवडय़ांची माळ घालून हातात परडी घेऊन दारोदार जोगवा मागण्यास जातात. लोक धान्याचे पीठ किंवा रोख पैशाच्या रूपात जोगवा वाढतात. उतारवयाच्या थकलेल्या महिलांजवळच्या देवीच्या मंदिरासमोर, दानशूर भक्तांकडून दान मिळण्याच्या अपेक्षेत, परडी घेऊन बसतात. दसरा, दिवाळी सणात यांची चंगळ असते. घरात गोडधोड करण्यापेक्षा गावातील घराघरांतून मिळेल ते मागून आणण्यावर यांचा जोर असतो. गोडाधोडाबरोबर मिळालेल्या पुरणपोळ्या, भात, भाजी, भजे यांसारखे जास्त दिवस न टिकणारे अन्न वाळवून साठवून ठेवले जाते. पुढे गरजेप्रमाणे ते जिरे, लसूण, साखर-मीठ यांसह ताकात मुरवून मोठय़ा आवडीने खातात. याला ते अंबुरा म्हणतात.\nगोंधळ्यांचे कथाकथन, गायन व नृत्य या कला सादरीकरणात त्यांच्या महिला क्वचितच भाग घेतात. मुरळी किंवा इतर जातींतल्या कलाकार महिलांचा सहभाग मात्र घेतला जातो. ज्ञान-विज्ञानाचा प्रचार व प्रसार आणि आधुनिक विकास प्रक्रिया यांमुळे त्यांची परंपरागत कला त्यांच्या उपजीविकेसाठी कमजोर ठरत आहे.\nगोंधळी, जोशी, वासुदेव ही नावे व्यवसायसदृश्य आहेत असे समजून यांच्यात विवाहसंबंध होत असले तरी इतर बाह्य़जातीत विवाह संबंध जोडणे निषिद्ध मानले जाते. जातपंचायतही त्यास विरोध करते शिवाय स्वत: पालकही ते फार अप्रतिष्ठेचे समजतात. याच जातीतील कुंभारकरांच्या मुलीने स्वमर्जीने केलेल्या आंतरजातीय विवाहाचा परिणाम अत्यंत क्लेशदायक व विषण्ण करणारा आहे. जातपंचायतीने दिलेल्या भारी दंडाच्या रकमेचा भरणा आणि केलेले लग्न मोडल्याशिवाय जातीत घेतले जाणार नाही ही भयावह धमकी आणि खोटय़ा प्रतिष्ठेपायी कुंभारकरांनी आपल्या आठ महिन्यांच्या गरोदर मुलीस गोड बोलून बाळंतपणासाठी माहेरला चल, असे सांगून वाटेतच तिचा गळा आवळून खून केला.\nसम��द्ध लोककलेचा सांस्कृतिक ठेवा जपणारा हा कलाकार गोंधळी समाज अस्थिरता, अज्ञान, दारिद्रय़, जातपंचायत यांचा बळी ठरतो आहे. त्यांची लोककला त्यांच्या उपजीविकेसाठी भिक्षा मागण्याचे साधन न बनता ती त्यांना विकास व सन्मान मिळवून द्यायला आधारभूत कशी ठरेल आणि खास करून त्यांच्या महिलांना जगण्याचा अधिकार व विकासाची संधी मिळण्यासाठी योग्य ज्ञानकौशल्ये, व साधने कशी उपलब्ध होतील हे प्रश्न आहेत.\nप्रजासत्ताक दिनानिमित्ताने गोंधळी गाणी, नृत्ये तर पुढे आली परंतु त्यांच्या कायमस्वरूपी चरितार्थाचे काय हाही प्रश्न अधांतरीच आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/unemployed-issue-in-nagpur-1649457/", "date_download": "2018-12-15T21:47:25Z", "digest": "sha1:XPSDENTFA6ZQLWFI3NEBX3EZT7NJBCYI", "length": 22938, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unemployed issue in nagpur | लोकजागर : सुन्न करणारे बेरोजगारांचे वास्तव! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nलोकजागर : सुन्न करणारे बेरोजगारांचे वास्तव\nलोकजागर : सुन्न करणारे बेरोजगारांचे वास्तव\nएकदा तर दोघेही रागाच्या भरात जीव द्यायला निघाले होते.\nनाव समीक्षा देठे, भद्रावतीला राहणारी. गेल्या सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समीक्षाचे लग्न १८व्या वर्षी झाले व २२व्या वर्षी ती विधवा झाली. प्रथम श्रेणीत पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या समीक्षाला १२ वर्षांचा मुलगा आहे. आता वय निघून चालले व नोकरीच्या संधीच दुर्मिळ झाल्याने बेरोजगारांच्या मोर्चात ती मुंडण करायला निघाली होती, पण इतरांनी तिला आवरले. एकटीचा संसार चालवायचा कसा, हा तिच्यासमोरचा प्रश्न आहे. एका सुपर बाजारमध्ये काम करणारी अंकिता विज्ञान शाखेची पदवीधर. हे काम करून अभ्यास होत नाही असे लक्षात आल्यावर तिने ते सोडले. घरचे लग्नासाठी मागे लागले. यावरून खटके उडाले. आता ती स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेगळी खोली करून राहते. तिच्या खर्चाची जबाबदारी मित्राने उचलली आहे. नोकरी मिळण्याची संधी धूसर होत चालल्याने आता या दोघांमध्येच भांडणे व्हायला लागली आहे. एकदा तर दोघेही रागाच्या भरात जीव द्यायला निघाले होते. इतर सहकाऱ्यांना कळताच त्यांनी तलावाच्या काठावरून परत आणले. उच्चशिक्षण घेतलेली दामिनी. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल या आशेने लग्न टाळले. घरच्यांशी वाद झाल्यावर गृहरक्षकाची अर्धवेळ नोकरी धरली. त्यातही खर्च भागत नाही. पुस्तके विकत घेता येत नाही म्हणून तिची तडफड व्हायची. हे बघून तिचा मित्र मदतीला आला. त्याचे भाजीपाल्याचे मोठे दुकान आहे. त्याच्या आर्थिक मदतीच्या बळावर गेल्या पाच वर्षांपासून तिचा यशासाठी संघर्ष सुरू आहे. महेश या आदिवासी तरुणाची कथाही अशीच. पदवीला असतानाच त्याला स्पर्धा परीक्षेचे वेड लागले. शासकीय वसतिगृहात भल्या सकाळी मिळणारे चणे घेऊन तो अभ्यासिकेत यायचा. रात्री उशिरापर्यंत थांबायचा. तेच आंबलेले चणे खायचा. या नादात त्याचा पदवीचाच एक पेपर राहिला. वसतिगृहाने हाकलून दिले. तरीही जिद्दी महेशने प्रयत्न सोडले नाहीत. दिवसभर अभ्यासिकेत व रात्री उशिरा सारे झोपले की वसतिगृहात, असा त्याचा क्रम तीन वर्षे सुरू राहिला. २०१३ पासून निघणाऱ्या जागाच आटत गेल्याने त्याला स्पर्धा परीक्षेचा नाद सोडावा लागला. आता पोलीस शिपाई म्हणून तो विदर्भात कार्यरत ��हे. सुन्न करणाऱ्या या बेरोजगारांच्या कथा भरपूर आहेत. नोकरीच्या आशेवर असणाऱ्या प्रत्येकाचीच कथा वेगळी व वेदना सांगणारी आहे. सरकार व त्यांच्या समर्थकांचे विकासाचे दावे, यावरून होणारी भांडणे, समाजमाध्यमावरचे आभासी जग यापलीकडेही एक वास्तव आहे व त्याला जाणून घेण्याची, भिडण्याची हिंमत कुणीही दाखवायला तयार नाही हे या बेरोजगार तरुणांच्या वर्तुळात वावरल्यावर सहज जाणवते. आठ -आठ वर्षे अभ्यास करूनही आता स्पर्धा परीक्षांमध्ये काही राम राहिला नाही, नोकरीच्या संधी नाहीत, या कटू वास्तवाने हे तरुणाईचे वर्तुळ अगदी सैरभर झालेले आहे. कोणत्याही शहरातील अभ्यासिका वा कोचिंग क्लासेसमध्ये जरा डोकावले की या अस्वस्थ तरुणाईचे दर्शन होते. या तरुणांनी बांधलेले ठोकताळे सरकारच्या नीतीमुळे कसे कोलमडून पडले हे लक्षात येते. कोणतेही सरकार आले की प्रारंभीची तीन वर्षे स्पर्धा परीक्षा फार होत नाहीत. सरकार शेवटच्या टप्प्यात आले की जागा भरायला सुरुवात करते, हा या तरुणांनी पूर्वानुभवावरून बांधलेला अंदाज. त्यामुळे २०१४ मध्ये मोदी भक्त झालेल्या या तरुणांची वाट बघण्यात तीन वर्षे निघून गेली. नंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्या, पण सरकारच्या कात्रीने त्यावर निराशेची मोहोर उमटवली. ना केंद्राच्या जागा, ना राज्याच्या, ज्या आहेत त्याही तोकडय़ा. यामुळे चिडलेल्या तरुणांनी मोर्चे काढले. त्यासाठी दहा-दहा रुपये गोळा केले. सरकारने मात्र त्यांची संभावना कोचिंगवाल्यांचे हस्तक अशी केली. या मोर्चाच्या मागे कोचिंगवाले नाहीत, असे हे तरुण आता ओरडून सांगतात. या तरुणांचा पुण्यात निघालेला मोर्चा केवळ अडीच हजाराचा होता. कोचिंगवाल्यांची फूस असती तर हा मोर्चा दोन लाखाचा झाला असता ना असा बिनतोड युक्तिवाद हे तरुण करतात. सध्याच्या सरकारांनी कंत्राटी सेवेला प्राधान्य दिल्याने ही तरुणाई पार वैतागली आहे. सरकारी पातळीवर असणारी आर्थिक अडचण व त्यातून समोर आलेले हे कंत्राटीकरण एकदाचे मान्य केले तरी त्यात होणाऱ्या फसवणुकीचे काय असा बिनतोड युक्तिवाद हे तरुण करतात. सध्याच्या सरकारांनी कंत्राटी सेवेला प्राधान्य दिल्याने ही तरुणाई पार वैतागली आहे. सरकारी पातळीवर असणारी आर्थिक अडचण व त्यातून समोर आलेले हे कंत्राटीकरण एकदाचे मान्य केले तरी त्यात होणाऱ्या फसवणुकीचे काय सरकारने नेमलेला कंत्राटदार नऊ हजारांची नोकरी पाच हजारात तरुणाला देतो. चार हजार स्वत: उकळतो. ही फसवणूक सरकारच्या लक्षात येते तरी थेट कोणताही व्यवहार नको म्हणून यातून सरकार बाहेर राहू इच्छित असेल तर मग दोन कोटी रोजगाराच्या दाव्यांचे काय सरकारने नेमलेला कंत्राटदार नऊ हजारांची नोकरी पाच हजारात तरुणाला देतो. चार हजार स्वत: उकळतो. ही फसवणूक सरकारच्या लक्षात येते तरी थेट कोणताही व्यवहार नको म्हणून यातून सरकार बाहेर राहू इच्छित असेल तर मग दोन कोटी रोजगाराच्या दाव्यांचे काय या दाव्यांना भुललो ही आमची फसवणूक नाही काय या दाव्यांना भुललो ही आमची फसवणूक नाही काय यासारखे अंगावर येणारे प्रश्न या तरुणाईकडून उपस्थित होतात. आता सरकार स्वयंरोजगाराकडे वळा असे सांगते. आठ ते दहा वर्षे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात वाया घालवणारा तरुण तेवढय़ाच सहजतेने उद्योगाकडे वळू शकतो काय, यावर कुणी विचार करत नाही. आता कौशल्य विकासाचा नारा दिला जात असला तरी पदवी शिक्षणाच्या काळात उपयोगात येणारे हे उपक्रम आहेत, याची जाणीव सरकारला कधी येणार यासारखे अंगावर येणारे प्रश्न या तरुणाईकडून उपस्थित होतात. आता सरकार स्वयंरोजगाराकडे वळा असे सांगते. आठ ते दहा वर्षे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात वाया घालवणारा तरुण तेवढय़ाच सहजतेने उद्योगाकडे वळू शकतो काय, यावर कुणी विचार करत नाही. आता कौशल्य विकासाचा नारा दिला जात असला तरी पदवी शिक्षणाच्या काळात उपयोगात येणारे हे उपक्रम आहेत, याची जाणीव सरकारला कधी येणार सरकारकडून होणारी बेरोजगारांची फसवणूक केवळ स्पर्धा परीक्षांपुरतीच मर्यादित नाही. या परीक्षांची केंद्रे जिल्हा व विभागीय पातळीवर देता येत नाही, असे आयोगाने एकीकडे सांगायचे व दुसरीकडे एमआयडीसीने जिल्हावार परीक्षा घ्यायच्या. जे एका महामंडळाला जमते ते आयोगाला जमत नाही यावर विश्वास कसा ठेवायचा सरकारकडून होणारी बेरोजगारांची फसवणूक केवळ स्पर्धा परीक्षांपुरतीच मर्यादित नाही. या परीक्षांची केंद्रे जिल्हा व विभागीय पातळीवर देता येत नाही, असे आयोगाने एकीकडे सांगायचे व दुसरीकडे एमआयडीसीने जिल्हावार परीक्षा घ्यायच्या. जे एका महामंडळाला जमते ते आयोगाला जमत नाही यावर विश्वास कसा ठेवायचा दरवर्षी पोलीस भरती होते. त्यातील जागांचा आकडा गेल्या चार वर्षांत कमी कमी होत आल��� आहे. यासाठी अनेक तरुण मेहनत घेतात. शेवटी पात्र उमेदवारांची यादी जाहीर होते व दुसऱ्याच दिवशी ही यादी रद्द होते. अनुकंपाधारकांसाठी काही पदे राखीव ठेवली जातात. त्यांना वेळेवर संधी दिली जाते. त्यांचाही नोकरीचा हक्क या तरुणांना मान्य आहे, पण ही प्रक्रिया आधीच केली असती तर तरुणांची मेहनत वाचली असती, हे सारे यंत्रणांच्या लक्षात कसे येत नाही दरवर्षी पोलीस भरती होते. त्यातील जागांचा आकडा गेल्या चार वर्षांत कमी कमी होत आला आहे. यासाठी अनेक तरुण मेहनत घेतात. शेवटी पात्र उमेदवारांची यादी जाहीर होते व दुसऱ्याच दिवशी ही यादी रद्द होते. अनुकंपाधारकांसाठी काही पदे राखीव ठेवली जातात. त्यांना वेळेवर संधी दिली जाते. त्यांचाही नोकरीचा हक्क या तरुणांना मान्य आहे, पण ही प्रक्रिया आधीच केली असती तर तरुणांची मेहनत वाचली असती, हे सारे यंत्रणांच्या लक्षात कसे येत नाही नोकरीचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यावर त्या उमेदवाराची काय अवस्था होत असेल याची कल्पना सरकार कधी करू शकेल का नोकरीचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यावर त्या उमेदवाराची काय अवस्था होत असेल याची कल्पना सरकार कधी करू शकेल का खेळाडूंसाठी तर सारखे दरवर्षी निकष बदलले जातात. आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी संलग्न असलेल्या संस्थेचे पत्र गृहीत धरले जाईल, अशी अट ठेवली. याचा फायदा घेत या संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेत अनेकांना खेळाडू बनवले. हे सरकारच्या लक्षात येत नाही का खेळाडूंसाठी तर सारखे दरवर्षी निकष बदलले जातात. आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी संलग्न असलेल्या संस्थेचे पत्र गृहीत धरले जाईल, अशी अट ठेवली. याचा फायदा घेत या संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेत अनेकांना खेळाडू बनवले. हे सरकारच्या लक्षात येत नाही का तरुणाईचे हे सारे प्रश्न अस्वस्थ करणारे आहेतच शिवाय रोजगाराच्या मुद्यावर सरकारचा नाकर्तेपणा सिद्ध करणारे आहेत. या तरुणांमध्ये धगधगत असलेल्या असंतोषाची जाणीव राज्यकर्त्यांना असली तरी त्यावर आणखी नव्या घोषणांच्या पलीकडे ते जायला तयार नाहीत. रोजगार निर्मितीच्या दरात चीन व अमेरिकेच्या तुलनेत आपण कितीतरी मागे आहोत, याचे भानही राज्यकर्त्यांना नाही. हे फारच दुर्दैवी आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/487150", "date_download": "2018-12-15T21:02:17Z", "digest": "sha1:QN3BLIAQ4TYP7Y446FVMAMQSJX7ME6PY", "length": 6267, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "धावत्या रेल्वेवर दगड फेकल्यास जन्मठेप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » धावत्या रेल्वेवर दगड फेकल्यास जन्मठेप\nधावत्या रेल्वेवर दगड फेकल्यास जन्मठेप\nमुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वेने प्रवास करणे आता अधिक धोकादायक होत चालले आहे. धावत्या रेल्वेवर दगड फेकण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे. रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणाऱयाला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. यावर रेल्वे प्रशासनाने दगडफेक करणाऱया समाजकंटकांवर यापुढे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवले जातील असे सांगितले.\nरेल्वेच्या परिसरात ट्रकला लागून अनेक झोपडपट्टय़ांची संख्या आहे. यामध्ये लोहमार्गालगतच्या झोपडय़ांमधून किंवा लोहमार्गाच्या बाजूला वावर असलेले समाजकंटक धावत्या रेल्वेवर ���गड भिरकावतात. दरम्यान, मागील काही महिन्यांमध्ये धावत्या रेल्वेवर दगडफेकीचे अनेक प्रकार घडले आहेत. परिणामी प्रवासी, मोटरमन, सुरक्षारक्षक आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील लोको पायलट जखमी होण्याचे प्रकार घडले. दरम्यान, या वर्षात जानेवारी ते मे या कालावधीत पश्चिम रेल्वेमार्गावर दगडफेकीचे 34 प्रकार घडले आहेत. दगड भिरकावणारा माथेफिरू किंवा समाजकंटक दोषी ठरल्यास रेल्वे नियमानुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा ती भोगल्यानंतर त्यात आणखी 10 वर्षांची वाढ करण्याची तरतूद कायद्यात असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.\nबेस्टमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात\nएमएमआरडीएचे पावसाळी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत\nनारायण राणेंच्या प्रवेशाला विरोध निरर्थक\nरेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sundar-pichai-back-his-campus-after-23-years-24633", "date_download": "2018-12-15T21:34:34Z", "digest": "sha1:NCD2TUZA7FWFL24O2JDID6GXNBLA2C5V", "length": 12108, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sundar Pichai is back in his campus after 23 years आयआयटीएन्सचा आयआयएमकडे ओढा आश्‍चर्यकारक: पिचाई | eSakal", "raw_content": "\nआयआयटीएन्सचा आयआयएमकडे ओढा आश्‍चर्यकारक: पिचाई\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nभारतात शिक्षणाला मोठे महत्त्व आहे. मुलांचे पालक नेहमी या विषयावर बोलताना दिसतात. आपली ध्येये गाठण्यासाठी तरुणांनी धाडस करणे महत्त्वाचे असल्याचे पिचाई यांनी नमूद केले.\nखडगपूर - आयआयटीतील तरुण वर्गाचा आयआयएमकडे वाढत असलेला ओढा आपल्यासाठी आश्‍चर्यकारक असल्याचे प्रतिपादन गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी केले.\nखडगपूर आयआयटीमध्ये आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. पिचाई म्हणाले, \"तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये नियमांचे पालन करावे, यावर सर्वांचा विशेष भर असतो. जेव्हा तुम्ही शाळेत असता तेव्हा कॉलेजचा विचार करत असता, त्याचप्रमाणे आयआयटीला आल्यानंतर लगेच आयआयएमचा विचार सुरू होतो. याचे मला खूप आश्‍चर्य वाटते.'\nभारतात शिक्षणाला मोठे महत्त्व आहे. मुलांचे पालक नेहमी या विषयावर बोलताना दिसतात. आपली ध्येये गाठण्यासाठी तरुणांनी धाडस करणे महत्त्वाचे असल्याचे पिचाई यांनी नमूद केले. 10 वर्षांनंतर आपण स्वतःला कोठे पाहाल, असा प्रश्न त्यांना विचारला असता. ''10 वर्षे हा मोठा काळ आहे. मलाही माहिती नाही मी कोठे असेल. मात्र, अशा गोष्टी तयार करेन की, त्याचा वापर होईल,'' असे पिचाई यांनी सांगितले.\nपिचाई यांनी खडगपूर आयआयटीतून 1993 मध्ये बी. टेक. ही पदवी घेतली आहे. आपण इतरांप्रमाणे त्या वेळी लेक्‍चर बंक करायचो. रात्री उशिरापर्यंतच्या जागरणाने अनेकदा सकाळी असणारे क्‍लास बुडायचे, असे पिचाई यांनी सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nदोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू\nउल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एक�� 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/02/blog-post_8.html", "date_download": "2018-12-15T20:11:57Z", "digest": "sha1:DNZCZM2RZGESTJQ6OGYUQYRSCYIVXPAB", "length": 22554, "nlines": 62, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "श्रेय ज्याचे त्यास द्यावे.. - ब्लॉगनामा", "raw_content": "\nHome / आठवणी / ग्रंथाली / पुस्तक / माधुरी शेवते / श्रेय ज्याचे त्यास द्यावे..\nश्रेय ज्याचे त्यास द्यावे..\nसह्याद्रीच्या पर्वतरांगा, चहूबाजूला गर्द झाडी, डोंगराच्या मध्यभागी नारळाच्या झाडांनी वेढलेलं तीस ते पस्तीस उंबरठ्यांचं चिमुकलं गाव, गावाच्या वेशीवर एक पार, मस्त रुंद चौथरा... डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातला एखादा दिवस, त्या दिवसाची दुपार थोडी संध्याकाळकडे झुकलेली, साडेतीन-चार वाजण्याचा सुमार.... एकंदरीत चहूबाजूंना प्रसन्न वातावरण.\nअशा नितांत सुंदर निवांत वेळी आपण दोन-चार सवंगड्यांसोबत हलक्या-फुलक्या गप्पा मारत पारावर बसलेलो असावं, अनं सवंगड्यांपैकी कुणीतरी त्याच्या आयुष्यातल्या कडू-गोड आठवणी सांगाव्यात. अगदी सहज, सोप्या भाषेत आणि प्रेमळ सुरात... वाह\nमाधुरी अरुण शेवते यांचं ‘श्रेय ज्याचे त्यास द्यावे’ हे पुस्तक वाचताना असंच काहीसं वाटलं. माझ्या धावपळीच्या वेळातून निवांत क्षण या पुस्तकासाठी ठेवले होते. त्यामुळे शांततेत या पुस्तकाचा रोमँटिसिझम अनुभवता आला.\nलेखिका अगदी सहजतेने एक एक प्रसंग उलगडत जाते. वाचत असताना एका क्षणी आपण पारावर निवांत बसून माधुरी शेवतेंच्या तोंडून हे किस्से ऐकतोय की काय, असं वाटून जातं. इतकं त्यांच्या लेखनात गुडूप व्हायला होतं आणि प्रत्येक प्रसंगात ले���िकेच्या आजूबाजूला वावरु लागतो.\nविंदा करंदीकरांची एक छानशी कविता आहे. त्या कवितेची सुरुवात अशी की – “उंची न वाढते आपली, फारशी वाटून हेवा.. श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा...” विंदांच्या या कवितेतील एक ओळ लेखिकेने आपल्या पुस्तकाला शीर्षक म्हणून दिलंय. पुढे पुस्तक वाचताना पुस्तकाचे शीर्षक किती चपखल, नेमकं आणि समर्पक आहे, हे लक्षात येतं. शीर्षकाला छेद जाईल, असं वाक्य या पूर्ण पुस्तकात कुठेही आढळत नाही. आत्मस्तुतीचा लवलेशही नसलेलं वर्णन वाचकांच्या मनाला स्पर्श करतं, अन् मनापासून भावतं.\nगुलजारसाहेब, ते दिवस, शहाळ्यातील पाणी, बाई, शर्वरी, एका श्वासाचे अंतर, चंदाराणी आणि गुलमोहर अशी दोन हाताच्या बोटावर मोजावेत इतकेच लेख या 108 पानी पुस्तकात आहेत. लेख छोटेखानी असले, तरी त्यातील माणसं, त्यातील आठवणी, प्रसंग, किस्से लेखिकेसाठी अविस्मरणीय असतीलच, पण वाचक म्हणून आपल्यालाही समृद्ध करणारे आहेत.\nपुस्तक वाचत असताना, जसजसे आपण एका पानावरुन दुसऱ्या पानावर, दुसऱ्यावरुन तिसऱ्या.. असं पुढे पुढे सरकत शेवटाकडे येतो, तेव्हा शेवटी शेवटी लेखिकेचा हेवा वाटतो. लेखिकेचं किती मनस्वी मनाच्या माणसांशी नातं जुळलं, ऋणानुबंध जुळले\nवाचकांनाही समृद्ध करणारे प्रसंग या पुस्तकाच्या अनेक कोपऱ्यात दडलेले असताना, लेखिका प्रामाणिकपणे मनोगतात नमूद करते, “मी काही लेखिका नाही, पण मनातील भावभावना आपण लिहाव्यात अशी इच्छा निर्माण झाली, त्याचे कारण आमच्या घरातील सांस्कृतिक वातावरण.”. वाचकांना समृद्ध करणे, हे जर लिहिणाऱ्यांच्या अनेक हेतूंपैकी एक असेल, तर माधुरी शेवते ते पूर्ण करतात. तरीही त्या विनम्रतेने लेखिका नसल्याचे नमूद करतात, हे त्यांचं मोठेपण आहे.\nआता थोडं पुस्तकातील लेखांकडे वळूया. मोजून आठ लेख यात आहेत. त्यातील प्रत्येक लेखाबद्दल बोलूया. अर्थात, सविस्तर नाहीच. अगदी थोडक्यात.\nपहिला लेख ‘गुलजारसाहेब’ आहे. मुळात मराठी सृष्टीत गुलजार या नावासोबत मराठीतलं नाव जोडलं जातं ते कवी अरुण शेवते यांचं. म्हणजेच लेखिकेचे पती. अरुण सरांमुळे गुलजार आणि शेवते कुटुंबीयांचा स्नेह वाढला आणि गुलजार त्यांच्या नात्यातील एक असल्यासारखे बंध जुळले. गुलजारांच्या सहवासातील आठवणी लेखिकेने सांगितल्या आहेत. आजही शेवते आणि गुलजार हे समीकरण मराठीसृष्टीत सर्वश्रुत आहे. ���्यामुळे साहित्यापलिकडचे गुलजार या लेखात वाचायला मिळतात.\nअरुण शेवतेंच्या ‘शर्वरीच्या कविता’ या संग्रहातील कवितांचा भावनुवादही गुलजारसाहेबांनी केला आहे. गुलजारांनी त्यांच्या कविताही अरुण सरांना समर्पित केल्या आहे. इतके जवळचे आणि सहृदयी नाते. गुलजार प्रत्येकवेळी नव्याने कळतात, असे म्हणतात. या लेखातूनही गुलजार नव्याने कळतात, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.\nयानंतर यशवंतराव गडाख यांच्याबद्दल लेखिकेने लिहिले आहे. महाराष्ट्रातील खूप कमी राजकीय नेते आहेत, जे साहित्यविश्वातही रमले. त्यात गडाखांचं नाव नक्कीच वरच्या स्थानावर घेता येईल. गडाख आणि शेवते यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतके की आडी-अडचणीला अगदी घरच्या माणसासारखी त्यांना हाक मारली जाते. राजकारणाच्या पलिकडचे गडाख इथे अनुभवायला मिळतात.\nग्रामीण भागाचे खाच-खळगे जे जगले, ते यशवंतराव गडाख हे खऱ्या अर्थाने लोकनेते. गाववर्गणी गोळा करुन जिल्हा परिषदेची निवडणूक लढून गडाख राजकारणात आले. मात्र जे लहानपणी सोसले होते, ते चटके ते विसरले नाहीत. दीन-दुबळ्यांसाठी कायम झटत राहिले. राजकारणातल्या या मनमिळाऊ आणि राजबिंडं व्यक्तिमत्त्वाने कुणाला भुरळ घातली नाही, तरच नवल. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जात हा माणूस प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवून आहे. अशा माणसासोबतचे कौटुंबिक सहृदयी नाते लेखिकेने या लेखात मांडले आहे.\n‘शहाळ्यातील पाणी’ या तिसऱ्या लेखातही गडाखांसारखेच प्रसंग. मात्र ज्या व्यक्तीवर आधारित हा लेख आहे, ती व्यक्ती म्हणजे टी. एन. धुवाळी. राजकारणाच्या परीघात 'धुवाळीसाहेब' म्हणून ते परिचित. शरद पवार यांचे ते 40-45 वर्षे सेक्रेटरी होते. पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी. धुवाळी हे शेवते कुटुंबीयांसाठी ‘बाबा’ होते. साक्षात पवारांच्या ‘जवळचा माणूस’ म्हणजे किती अहंकारी असायला हवे ना, पण हा लेख वाचून त्या गृहितकाला पार धक्का बसतो. कारण धुवाळीसाहेब किती नम्र स्वभावाचे होते, हे कळतं.\n‘बाई’, ‘एका श्वासाचे अंतर’ आणि ‘शर्वरी’ हे तिन्ही लेख काळजाला भिडणारे आहेत. ते यासाठी कारण रक्ताच्या नात्यातील या तीन व्यक्ती, म्हणजे लेखिकेच्या सासूबाई, पती अरुण शेवते आणि मुलगी शर्वरी यांच्यावर आधारित हे लेख आहेत.\nसुनेने सासूवर लिहिलेला ‘बाई’ हा लेख आहे की, मुलीने आईवर, असा प्रश्न पडावा, इतके ऋणानुबंध. अरुण शेवतेंवरील लेख एका प्रसंगाभोवती फिरतो. पण त्यातून अरुण सरांचं शांत, संयमी आणि समजूतदार व्यक्तिमत्त्व उलगडतं.\n‘शर्वरी’ हे नाव मराठी साहित्यसृष्टीत तसे ओळखीचे. अर्थात ते अरुण शेवतेंच्या ‘शर्वरीच्या कविता’मुळे. पण शर्वरीच्या लहानपणापासूनचा जडण-घडणीचा प्रवास, सोबतची माणसं, तिचे छंद इत्यादी गोष्टी आणि त्याआडून आई म्हणून सुख, लेखिका यात मांडते.\nशर्वरी हे नाव ठेवण्याचा किस्साही खूप छान आहे. अरुण शेवतेंच्या आईंना धाडसी कलेक्टर शर्वरी गोखले फार आवडायच्या. त्यावरुन शर्वरी नाव.\nशर्वरी गोखेल या महिला सनदी अधिकाऱ्यांच्या पहिल्या पिढीच्या प्रतिनिधी. एक आदर्श सनदी अधिकारी म्हणून त्या लोकप्रिय होत्या. कुणाच्याही दबावापुढे न झुकता, अगदी निर्भीडपणे लोकाभिमुख निर्णय घेणाऱ्या अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख होती.\nपुढे अरुण शेवतेंच्या कवितासंग्रहाने ‘शर्वरी’ शब्दात आपल्यासमोर आणली.\nउर्वरित दोन लेख, ‘चंदाराणी’ आणि ‘गुलमोहर’, हे दोन्ही लेख लेखिकेच्या माणुसकीचं मोठेपण आणि संवेदनशीलता दाखवून देतात. चंद्रा या घरकाम करणाऱ्या मद्रासी मुलीचे लेखिकेवरील आणि लेखिकेचे प्रेम सांगणारा ‘चंदाराणी’ हा लेख. चंद्राला मुलीप्रमाणे वागवणाऱ्या, तिच्या सुख-दु:खात धावून जाणाऱ्या लेखिकेचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. त्यानंतरचा ‘गुलमोहर’ हा लेखही तसाच आहे. लेखिकेतला संवेदनशीलपणा दाखवणारा. मुक्या गोष्टींविषयी असलेली संवेदनशीलता, ओढ, कौतुक, आपुलकी या बाबी तशा दुर्लभ झालेल्या काळात लेखिका गुलमोहराच्या झाडासोबतचं तयार झालेलं नातं सांगते. ते वाचताना एकाचवेळी कौतुक वाटतं आणि आदरही.\nअसे एकूण आठ लेख या छोटेखानी पुस्तकात समावले आहेत. प्रत्येक लेखातील प्रत्येक गोष्ट आता इथे सांगता येणार नाही. पण पुस्तकावरची धावती नजर अशी आहे.\nखरं तर पद्मगंधा, शब्दालय, सकाळ, चिंतन आदेश, वाघूर आणि ऋतुरंग अशा अंकांमध्ये याआधी यातील सर्व लेख प्रकाशित झाले आहेत. पण ते सर्व एका ठिकाणी पुस्तकाच्या स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ‘ग्रंथाली’चे वाचक म्हणून आभार मानायलाच हवे.\nजेव्हा हे पुस्तक खरेदी करुन तुम्ही घरी आणाल, तेव्हा असंख्य पुस्तकांच्या मांडणीत हे प्रेमळ संवाद साधणारं पुस्तक एखाद्या सुवासिक फुलासारखं शोभून दिसेल, एवढं नक्की.\nआठवणी ग्रंथा��ी पुस्तक माधुरी शेवते\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534671", "date_download": "2018-12-15T21:01:43Z", "digest": "sha1:OKQ7SGLNBMC4LTKCU44W4MF74F7HXNCP", "length": 10721, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "माणसांमध्ये रमणाऱया देवाची गोष्ट देवा शप्पथ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » माणसांमध्ये रमणाऱया देवाची गोष्ट देवा शप्पथ\nमाणसांमध्ये रमणाऱया देवाची गोष्ट देवा शप्पथ\nतो येतोय… आजच्या युगात… आजच्या रूपात’ असे आजच्या काळाशी धागा जोडणारे शब्द गेल्या काही दिवसांपासून झी युवा वाहिनीवरील एका प्रोमोतून कानावर पडताहेत. पौराणिक मालिकांच्या भाऊगर्दीत या शब्दांनीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि ‘देवा शप्पथ’ या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली. देव आहे आणि देव नाही असे मानणारे दोन व���चारप्रवाह नेहमीच आपल्याला आजूबाजूच्या माणसांमध्ये दिसतात. देव ही निरंकारी गोष्ट आहे असं एक मत आहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे. यावर भाष्य करणारी ‘देवा शप्पथ’ ही मालिका सोमवारपासून झी युवावर सुरू होणार आहे.\nआजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडायच्या झाल्या तर देव आणि माणसाची भेट कशी होईल या भन्नाट फँटसीवर बेतलेली ‘देवा शप्पथ’ ही मालिका वेगळी ठरणार आहे. नास्तिकपणा हा केवळ एक भूमिका म्हणून स्वीकारलेली भावना नसते तर देव असण्याची विचारधारा त्यांना पटत नसते म्हणूनच ती स्वीकारलेली असते. आजच्या युगातील हाच विचार घेऊन ही मालिका छोटय़ा पडद्यावर येत आहे. झी युवा या वाहिनीवर 20 नोव्हेंबरपासून रात्री 9.30 वाजता अंधश्रद्धा आणि अतिश्रद्धा यात समन्वय साधायला आलेल्या ‘देवाची गोष्ट देवा शप्पथ’ या मालिकेतून पहायला मिळणार आहे. या मालिकेत देव म्हणजेच खटय़ाळ कृष्ण उर्फ आजचा क्रिशच्या भूमिकेत क्षितिश दाते आहे. त्याचबरोबर त्याचा नास्तिक भक्त श्लोकच्या भूमिकेत संकर्षण खराडे आहे. यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे, शाल्मली टोळये, अभिषेक कुलकर्णी, कौमुदी वालोकर, चैत्राली गुप्ते, आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nझी युवा आणि झी टॉकीजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, झी युवा ही वाहिनी एक वेगळं आणि फ्रेश कन्टेन्ट देण्यासाठी आजच्या प्रेक्षकांमध्ये ओळखली जातेय. देवाशप्पथ ही एक पूर्णपणे वेगळी संकल्पना असून या मालिकेतून आम्ही देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. साताऱयाजवळच्या हरीपूरच्या कृष्णमंदिराचे पुजारी विश्वासराव दशपुत्रे अत्यंत श्रध्दाळू आणि जगातल्या सगळय़ांनाच केवळ त्याच देवभक्तिच्या तराजूत मोजणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि यांच्यापेक्षा पार अगदी वेगळय़ा टोकाला असलेलं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे श्लोक दशपुत्रे, विश्वासरावांचा धाकटा मुलगा आहे स्वकतफ&त्वावर विश्वास असलेला आणि कमालीचा नास्तिक. या दोन टोकाच्या विचारधारांमधील एक सुवर्णमध्य गाठायला देवालाच पफथ्वीवर यावं लागतं. कृष्णकांत उर्फ क्रिश या श्लोक दशपुत्रे याला क्रिश भेटायला आलाय. देव आहे नाही या विचारापुढे जाऊन, माणसाचं पफथ्वीवरील आयु��्य किंवा जगाचा राखला गेलेला समतोल कोणी एक निर्माणकर्ता असल्याशिवाय शक्य झालं असतं का जर कोणी निर्माणकर्ता असेल आणि आपल्याला त्याची कल्पनाच नसेल तर जगातलं सगळय़ात महत्त्वाचं सत्य आपल्याला माहीत नाही असा याचा अर्थ होईल. त्यामुळेच जगाचा कोणी एक निर्माणकर्ता आहे या संकल्पनेसोबत पुढे जात, एक फ्रेश विचाराचा, मनाला विचार करायला लावणारी आणि त्याचबरोबर निखळ आनंद देणारी एक मालिका झी युवा आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यात देव स्वत: माणसाची श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा कसा समन्वय घालतो हे पाहण्याची मजा प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती देईल. देवाकडे पाहण्याचा एक वेगळा पण पारदर्शक दृष्टिकोन घडवणारी ही मालिका आहे.\nसैराटचा तानाजी झळकणार हिंदी शोमध्ये\n‘झिपऱया’ला तौफिक कुरेशी यांचे पार्श्वसंगीत\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/agitation-advocates-front-loan-recovery-department-aurangabad-125440", "date_download": "2018-12-15T20:52:01Z", "digest": "sha1:JDG5O4ZVXUPGBHIFGXOJLEP3Q63SQS37", "length": 11247, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "agitation of advocates in front of loan recovery department in aurangabad ऋणवसुली न्यायाधिकरणासमोर वकिलांचे उपोषण | eSakal", "raw_content": "\nऋणवसुली न्यायाधिकरणासमोर वकिलांचे उपोषण\nशुक्रवार, 22 जून 2018\nऔरंगाबाद : औरंगाबाद ऋण वसुली न्यायाधिकरणात मागील दोन वर्षांपासून पीठासीन अधिकारी, वसुली अधिकारी व निबंधक नसल्याने वकील संघातर्फे शुक्रवारी (ता. 22) एकदिवसीय उपोषण करण्यात आले.\nऔरं���ाबाद : औरंगाबाद ऋण वसुली न्यायाधिकरणात मागील दोन वर्षांपासून पीठासीन अधिकारी, वसुली अधिकारी व निबंधक नसल्याने वकील संघातर्फे शुक्रवारी (ता. 22) एकदिवसीय उपोषण करण्यात आले.\nसिडको ऋण वसुली न्यायाधिकरणात बॅंकांचे दहा लाखांपेक्षा अधिकचे दावे चालवले जातात. मात्र पीठासन अधिकारी तसेच विविध रिक्त पदांमुळे कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे चार हजार प्रकरणे प्रलंबीत असून, सहा हजार 595 कोटी रुपयांची वसुली ठप्प झाला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरण्यात यावेत या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यामध्ये डीआटी बार असोसिएशन ऑफ ऍडव्होकेटचे ऍड. अतुल मिश्रा, गोपाल कुलकर्णी, ऍड. अण्णासाहेब मुळे (शेकटेकर), ऍड. एस. व्ही. देशमुख, ऍड. सत्यजित वकील, ऍड. डी. एस. खंबाट यांच्या सह कील मंडळी सहभागी झाले आहेत.\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nकुत्रे उकरून खातात मृतदेह\nऔरंगाबाद - मोकाट कुत्र्यांचे शहरातील नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. त्यात बेगमपुरा स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले मृतदेह कुत्रे उकरून काढत असल्याचा...\nसिग्नल पाळणाऱ्याला १८० सेकंदांची शिक्षा\nऔरंगाबाद - शहरात ज्यांना नियम पाळायचा, त्यांनाच नाहक १८० सेकंदांची शिक्षा भोगावी लागत आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना कमी गर्दी असताना अशी शिक्षा...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/11-standard-cut-list-declared-satara-127880", "date_download": "2018-12-15T21:37:10Z", "digest": "sha1:NYR5TECVOEPMMGKFB5VRC2DCRJIXYRAY", "length": 13766, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "11 standard cut off list declared in Satara साताऱ्यातील अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर | eSakal", "raw_content": "\nसाताऱ्यातील अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर\nमंगळवार, 3 जुलै 2018\nकला शाखेसाठी बहुतांश महाविद्यालयात प्रवेशाचे अर्जांची संख्या कमी असल्याने थेट प्रवेश मिळू शकणार आहे.\nसातारा : अकरावी प्रवेशासाठी विज्ञान शाखेची कट ऑफ लिस्ट 90.60 टक्‍क्‍यांवर तर वाणिज्य शाखेचे 89.80 टक्‍क्‍यांवर क्‍लोज झाली आहे. कला शाखेसाठी बहुतांश महाविद्यालयात प्रवेशाचे अर्जांची संख्या कमी असल्याने थेट प्रवेश मिळू शकणार आहे.\nशहरातील विविध महाविद्यालयांत उद्या (मंगळवारी) दुपारी तीन वाजता अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सूचना फलकांवर लावण्यात येणार आहे. पहिल्या यादीत नाव समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधारे सात जूलैपर्यंत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती विविध महाविद्यालयातील प्राचार्यांनी दिली.\nलाल बहादूर शास्त्री महाविद्यालय\nखूला ः 83.00 टक्के, एस.सी ः 56.20, एस.टी ः 75.20,व्हिजे (अ) 70.00, एनटी (ब) ः 74.80 एनटी (सी) ः 77.20 एनटी (ड) ः 72.08, एसबीसी ः 62.80 ओबीसी ः 67.80, माजी सैनिक ः 72.20, क्रीडा ः 77.80.\nखूला ः 81.00 टक्के, व्हिजे (अ) ः 72.80 एनटी (ब) ः 75.80, एनटी (सी) ः 76.80, एनटी (ड) ः 80.80, एसबीसी ः 63.00, ओबीसी ः 75.00.\nमहाराजा सयाजीराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय\nयशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स\nखूला ः 90.00 टक्के, एस.सी ः 70.80, व्हिजे (अ) ः 76.60, एनटी (ब) ः 74.80, एनटी (सी) ः 83.00, एनटी (ड) ः 72.80, एसबीसी ः 68.20, ओबीसी ः 80.80, माजी सैनिक ः 89.60, क्रीडा ः 84.60.\nलाल बहादूर शास्त्री महाविद्यालय\nखूला ः 73.20 टक्के, एस.सी ः 53.20, एस.टी ः 72.60, व्हिजे ः 63.40, एनटी (ब) ः 68.60 एनटी (सी) ः 64.40 एनटी (ड) ः 70.20, एसबीसी ः 62.80 ओबीसी ः 61.80, माजी सैनिक ः 51.60, क्रीडा ः 50.40, अपंग ः 55.20.\nमहाराजा सयाजीराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय\nखूला ः 75.00 टक्के, एस.सी ः 68.00, व्हिजे (अ) 73.2, एनटी (अ) ः 65.00 एनटी (ब) ः 74.6, एनटी (सी) ः 72.00, एसबीसी ः 73.6, ओबीसी ः 71.00.\nधनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय\nखूला ः 86.80 टक्के, एस.सी ः 64.60, एस.टी ः 47.40, व्हिजे (अ) ः 72.60, एनटी (ब) ः 74.60, एनटी (सी) ः 72.00, एनटी (ड) ः 63.60, एसबीसी ः 65.80, ओबीसी ः 74.80, माजी सैनिक ः 67.40, क्रीडा ः 56.40, अपंग ः 55.20.\nकऱ्हाड - घरगुती गॅसचा होणारा अवैध वापर टाळण्यासह सिलिंडरच्या काळाबाजारावर निर्बंध यावेत, यासाठी राज्यातील गॅस एजन्सीजची अचानक छापा टाकून तपासणी...\nसातारा तालुक्‍यातील रस्त्यांसाठी ३.३६ कोटी\nसातारा - सातारा शहरातून जाणाऱ्या प्रमुख तीन राज्य मार्गांची सुधारणा करणे आणि सातारा तालुक्‍यातील शेरेवाडी ते कुमठे, बोगदा ते डबेवाडी आणि...\nस्वतंत्र आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव\nसातारा - आयुष विभागाचा विस्तार करत नागरिकांना या उपचार पद्धतींचा अधिक लाभ मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली...\nकोरेगावचा आरोग्य विभाग ‘सलाइन’वर\nकोरेगाव - तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त असल्याने तालुक्‍याच्या आरोग्याची काळजी वाहणारा...\n'देशातील शहरांची नावे हिंदू प्रेरक ठेवा'\nसातारा - देशात सर्वत्र हिंदूप्रेरक शहरांची नावे पुन्हा ठेवायला हवीत. समर्थ सेवा मंडळाच्या वेदांचे रक्षण करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे वेदांचा...\n...अन् जीवदान मिळालेल्या घारीने घेतली आकाशात भरारी\nकऱ्हाड : येथील शनिवार पेठेत झाडावरील पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या पक्षाची पालिकेच्या अग्नीश्यामक दलाच्या जवानांनी सुटका केली. नागरीकांना सतर्कतेने ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=133&limitstart=10", "date_download": "2018-12-15T21:15:28Z", "digest": "sha1:6P63JLXJRO4JJGOG4OEUC5BQ74FH27KQ", "length": 11121, "nlines": 140, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअर्चना जोशी , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२\nदिवाळी आली की घरसजावटीचे वेध लागतात. कल्पक सजावटीने आपलं घर अधिक सुंदर करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे आडाखे बांधत असतो. अशा वेळी मात्र घराची कशा पद्धतीने सजावट करावी याबाबत मनात पुरता गोंधळ उडतो. यासाठी घरसजावटीसाठी सहजसोप्या युक्त्या करता येतील.\nमनोज अणावकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२\nफटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. परंतु आनंदाच्या भरात फटाके वाजवताना त्याचा आपल्या इमारतीला धोको पोहचू नये, याबाबतही काळजी घेणं आवश्यक आहे.\nआपण दिवाळी आली की, घराची झाडलोट करतो, कधीकधी रंगरंगोटीही करतो, पडदे बदलतो तसंच गृहसजावटीच्या नवनवीन वस्तू खरेदी करतो. या सर्वामागे आपल्या घराविषयीचा आपल्याला वाटणारा जिव्हाळा असतो. सणाला घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपलं घर अधिक सुंदर आणि नीटनेटकं दिसावं, हा यामागचा हेतू असतो. पण हे सर्व करत असताना घराची सुरक्षितता बघणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.\nशनिवार , ३ नोव्हेंबर २०१२\nदिवाळी म्हणजे दिव्यांची आरास.. प्रत्येक जण दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी बाजारात काय नवीन आले आहे याची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करणाऱ्यांना काय भेट द्यावी, भाऊबिजेसाठी भावाला वा बहिणीला कोणती वस्तू द्यावी याचे आडाखे बांधले जातात. निर्मिती आर्ट्सने तुमच्यासाठी खास पर्या�� उपलब्ध केले आहेत. विशेष म्हणजे या वस्तू पर्यावरणपूरक आहेत. बांबू, टेराकोटा, नारळाच्या करवंटय़ा, झाडांच्या शेंगा यांपासून तयार केलेल्या वस्तू घराच्या सजावटीत भर घालतील.\nशनिवार , ३ नोव्हेंबर २०१२\nबंगाल, ओरिसा, मध्य प्रदेशमधील कलाकारांनी डोक्रा क्राफ्टमधील तयार केलेले दिवे बाया डिझाइनने आणले आहेत. हे दिवे घरसजावटीसाठी व दिवाळीत भेटवस्तूंसाठी खूप उपयुक्त आहेत. या दिव्यांची किंमत एक हजारापासून ते आठ हजारांपर्यंत आहे. हे दिवे बाया डिझाइन, रघुवंशी मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, फिनिक्स मिल्स, लोअर परेल, मुंबई येथे उपलब्ध आहेत.\nदीप उजळत राहो दारी\nप्रणोती प्रकाश , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२\nदिवाळी आणि दीप यांचं अतूट नातं.. त्यामुळे दिवाळीत दारात दीप तेवत ठेवण्यालाही खूप महत्त्व आहे. एक छोटासा तेवत राहणारा दिवा सारं वतावरण मंगलमय करून टाकतो. यंदा दिवाळीसाठी बाजारात विविध प्रकारचे दिवे आले आहेत, त्याविषयी..\nदीपावली.. मांगल्याचा, आनंदाचा सण अंध:काराला नष्ट करून सर्वत्र चतन्यदायी आशेचा प्रकाश पसरविणारा सण अंध:काराला नष्ट करून सर्वत्र चतन्यदायी आशेचा प्रकाश पसरविणारा सण दिवाळी म्हणजे उत्साह, आनंद, चविष्ट फराळ, नानाविध नवीन वस्तू, प्रेमाच्या भेटी, नवीन कपडे, फटाके आणि अर्थातच पणत्यांचा तेजोमयी प्रकाश दिवाळी म्हणजे उत्साह, आनंद, चविष्ट फराळ, नानाविध नवीन वस्तू, प्रेमाच्या भेटी, नवीन कपडे, फटाके आणि अर्थातच पणत्यांचा तेजोमयी प्रकाश कारण छोटय़ाशा, नाजुकशा पणत्यांशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही.\nमेकओव्हर : मॉडय़ुलर किचन\nक्रॉफर्ड मार्केट : जीवनावश्यक वस्तूंची ऐतिहासिक मंडई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/10/blog-post_241.html", "date_download": "2018-12-15T20:14:53Z", "digest": "sha1:RW4T3MK5MJQFEUTUVBQVCP5MCRQBUYYQ", "length": 19647, "nlines": 83, "source_domain": "www.idainik.com", "title": "‘कमळा’बाईचा जोर; ‘घड्याळ’बाबांना घोर - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > ‘कमळा’बाईचा जोर; ‘घड्याळ’बाबांना घोर\n‘कमळा’बाईचा जोर; ‘घड्याळ’बाबांना घोर\nसातारा : शरद पवार यांचा बालेकिल्‍ला असलेल्या सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कारस्थानात गुंग असताना महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील मात्र सातारा जिल्ह्यात भरपूर वेळ देत बालेकिल्ल्याला सुरुंग लाव���न फोडाफोडी करण्यात दंग आहेत. ग्रामीण भागात भाजप नेत्यांचे कार्यक्रम वाढू लागल्याने ‘कमळा’बाईंचा जोर अन् ‘घड्याळ’बाबांना घोर, अशी अवस्था ठळकपणे दिसत आहे.सातारा जिल्ह्यात लोकसभेचे सातारा व माढा हे दोन मतदारसंघ येतात. माढा मतदार संघात फलटण, माण हे पूर्णत: तर खटाव व कोरेगाव तालुका अंशत: समाविष्ट आहे.\nशरद पवारांचा बालेकिल्‍ला म्हणून सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात ओळखली जाते. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी शिरकाव केला. काँग्रेस-राष्ट्रवादीमधे तिसर्‍या फळीत असलेली अनेक मंडळी भाजपच्या तंबूत गेली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांसह भाजपनेत्यांनी त्यांना त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात ताकद दिल्याने सत्तेचा झटका प्रशासनाच्या पातळीवर दिसू लागला. राष्ट्रवादीमध्ये असताना आमदारांचे बगलबच्चे म्हणून ओळखले जाणारे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये जाऊन नेते झाले.\nआता प्रशासकीय पातळीवर एक वेळ आमदारांचे ऐकले जात नाही एवढे भाजपमध्ये गेलेल्या छोट्या कार्यकर्त्याचे ऐकले जात असल्याच्या सुरस कथा सांगितल्या जात आहेत. विशेषत: महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आपली ऊठ-बस सुरु ठेवली आहे. कार्यकर्त्याला थेट ताकद देवून त्याच्या मतदार संघात जावून जाहीर कार्यक्रम घेवून तिथल्या विरोधकावर टिकास्त्र करुन भाजपचे वातावरण तयार करण्याचे काम चंद्रकांत पाटील यांच्याकडून होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील प्रबळ जिल्हा परिषद गटात चंद्रकांत पाटील यांचे दौरे वाढले आहेत. जाता-येता कार्यकर्त्यांना वेळ देवून प्रशासनाला सूचना देवून भाजप कार्यकर्त्याला बुथ टू बुथ प्रचार यंत्रणा राबवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.\nवास्तविक महागाई, पेट्रोल-डिझेल - गॅसची दरवाढ, बाजारातील मंदी, बेरोजगारी असे कितीतरी विषय सत्ताधारी भाजप सरकारविरोधात विरोधी पक्षाकडे आहेत. मात्र, बालेकिल्ल्यात प्रभावी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ताधारी पक्षाविरोधात धार बोथट झाल्याचे दिसत आहे. भाजपने बुथ टू बुथ प्रचार यंत्रणेला सुरुवात केली असताना र���ष्ट्रवादी मात्र अजूनही जुन्याच यंत्रणेत गाफील आहे. राष्ट्रवादीची नेतेमंडळी कारस्थानांमध्ये गुंग आहेत. भाजपची तयारी केवळ लोकसभा निवडणुकीची नाही तर विधानसभा निवडणुकीच्यादिशेने दिसत असताना राष्ट्रवादी मात्र असुरी बहुमताच्या इतिहासात गाफील राहिली आहे.\nराष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीला जूनमध्ये प्रदेशने मान्यता दिली आहे. मात्र, अद्यापही कुरघोड्यांच्या राजकारणात प्रदेशने मान्यता दिलेली यादी प्रसिद्धच करण्यात आलेली नाही. राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात वातावरण असल्याने त्या लाटेत आपण निवडून येवू असा अहंकार राष्ट्रवादीमधील काहींना जडला असल्याने ते जनतेला गृहीत धरु लागले आहेत. मात्र, त्याचवेळी अ‍ॅन्टीइनकंबन्सी म्हणजे एकेकाला तीन-तीन चार-चार वेळा निवडून दिल्यानंतर मतदार संघातील प्रश्‍न सुटत नसतील तर तिथे जनता पर्यायी विचार करु शकते. याचा सोयीस्कर विसर राष्ट्रवादीतील काही ठाणेदारांना पडला आहे, याकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पहावे लागणार आहे.\nजसजशा निवडणुका जवळ येथील तसतसे भाजप सत्तेचा वापर करत कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या घराघरात प्रयत्न करताना दिसणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सर्व हालचाली त्या दिशेने आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकमेकांच्या पाडापाडीची कारस्थाने करण्यात गुंग राहिली तर ‘हा पवारांचा बालेकिल्‍ला होता’ असे म्हणण्याची वेळ येणार आहे.\nसातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले गेल्या खेपेला 3 लाखांहून अधिक मतांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतील काही आमदारांचा या वेेळेस त्यांना विरोध आहे. केंद्रातील, राज्यातील सत्ता फसवाफसवीमुळे जाईल, असे उदयनराजेंना वाटते. त्यामुळे काही आमदारांचा विरोध असतानाही उदयनराजेंना राष्ट्रवादी सोडाविशी वाटत नाही. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर उदयनराजेंसाठी पायघड्याच अंथरल्या आहेत. मराठा समाजाचा भाजपला विरोध असल्याचे जे चित्र दिसत आहे ते फडणवीसांना बदलायचे आहे.\nत्यासाठी मराठ्यांचा छत्रपती फडणवीसांना भाजपमध्ये हवा आहे. उदयनराजे भाजपमध्ये गेले, तर फडणवीस त्यांना महाराष्ट्रभर फिरवल्याशिवाय राहणार नाहीत. उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले, तर समोर उमेदवार कोण आणि लढाई क��णाला धरून आणून करायची, असा कथित सवाल विरोधी पक्षांपुढे आहे. शरद पवार हे सर्व जाणतात. त्यामुळे आपले हक्‍काचे पान विरोधकांच्या गोटात पाठवण्याची व निवडणूक होऊ देण्याची रिस्क पवार का घेतील का आणि बूथ एजंटांपासून सर्व पद्धतीचे इंतजाम असलेली बांधीव पार्टी सोडण्याची रिस्क उदयनराजे तरी कशाला घेतील\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_880.html", "date_download": "2018-12-15T20:39:14Z", "digest": "sha1:3LXNPJL6Z6EWGGGKWVBZH7JHQWJS6LRU", "length": 8809, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सकल मराठा-धनगर-मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nसकल मराठा-धनगर-मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन\nनेवासा (प्रतिनिधी) - मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा शहरात रविवार पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी अनिल ताके यांनी दिला. मराठा,धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण प्रश्‍नावर शुक्रवारी समाज बांधवांनी नेवासा तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढल्यानंतर आता रविवार पासून नेवासा शहरातील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्‍वर गणपती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. हे ठिय्या आंदोलन बेमुदत असल्याचे सकल मराठा समाजाचे अनिल ताके यांनी यावेळी बोलतांना सा���गितले.\nरविवारी सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनामध्ये अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, संभाजी माळवदे, दीपक धनगे, बाळासाहेब कोकणे, अशोक कोळेकर, युफुस बागवान, राजेंद्र उंदरे, अभिजित मापारी, संदीप गाडेकर, देविदास जगताप, गणेश कोरेकर, विशाल सुरडे, असिफ पठाण, कल्पेश बोरकर हे मुख्य आंदोलक असून त्यांना पाठींबा देण्यासाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक काकासाहेब गायके,जितेंद्र कुर्‍हे, संदीप बेहळे, अंबादास ईरले, फारुकभाई आतार, भाजपचे माजी शहराध्यक्ष पोपटराव जिरे, जानकीराम डौले, किशोर ठाणगे, भाजपचे जिल्हा चिटणीस नामदेवराव खंडागळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार,मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश झगरे, नारायण लोखंडे,धनंजय डीके, कानिफराजे डीके, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अँड.संजीव शिंदे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/626247", "date_download": "2018-12-15T21:03:10Z", "digest": "sha1:F6XMBH3H5GPWDMI5Q5AORQM4WXFMUOHQ", "length": 6554, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार\nवयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार\nसंगमेश्वर आंबवपोंक्षे-कोष्टेवाडीतील घटना, डेरवण रूग्णालयात उपचार सुरू\nसंगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे-कोष्टेवाडीतील सुभद्रा बाळकृष्ण लोकरे (75) यांच्यावर त्यांची सून सुमेधा सुनील लो��रे हिने रागाच्या भरात कोयतीने वार करीत तिला गंभीर जखमी केल्याचा प्रकार मंगळवारी घडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुभद्रा यांना डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शिक्षक मुलाच्या पत्नीने केलेल्या या कृत्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nलोकरे यांच्या डोक्याच्या पुढील दोन्ही बाजूस व दोन्ही हातावर कोयतीने वार करण्यात आले आहेत. सुभद्रा लोकरे यांनी मंगळवारी रात्री 11 वाजता शुद्धीवर आल्यावर पोलिसांसमोर आपली कैफियत मांडली. घरात एकटय़ा राहणाऱया लोकरे यांना दोन मुलगे असून मोठा मुलगा व त्याची पत्नी मुंबईत राहते. तोच त्यांचं पालन पोषण करतो. तर लहान मुलगा सुनील बाळकृष्ण लोकरे हा करजुवे येथे शिक्षक आहे तो पत्नी सुमेधा व मुलांसह सुभद्रा यांच्या शेजारी राहतो.\nदरम्यान, गेले वर्षभर सून सुमेधाकडून मारहाण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंगळवारीही त्या घराच्या अंगणात बसल्या असताना मुलगा कामावर गेल्यावर सून सुमेधा हिने धावत येऊन त्यांच्यावर कोयतीने वार केले. अत्यवस्थ अवस्थेत सुनेवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.\nमुलांच्या ऑनलाईन अतिवापरावर हवेत पालकांचेच निर्बंध\nकोकणातील गड-किल्ल्यांना मिळणार नूतनीकरणाचा साज\n‘रिफायनरी’च्या पाण्यासाठी आणखी 15 गावांचा बळी\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vijaypadalkar.com/pustake.html", "date_download": "2018-12-15T20:52:27Z", "digest": "sha1:LSLOUUDNMFSCIWMGBCSKK2TROOHGSO5N", "length": 5612, "nlines": 60, "source_domain": "www.vijaypadalkar.com", "title": "पुस्तके - Vijay Padalkar", "raw_content": "\nललित / आस्वादक समीक्षा\n‘विचार करणारा माणूस हा ‘अल्पसंख्य’च असतो’ हे सत्य प्रभावीपणे मांडणारी, महाराष्ट्र शासनाचा ‘श्री. ना. पेंडसे’ पुरस्कार प्राप्त कलाकृती...\nभ्रम आणि भ्रमनिरास, कल्पित आणि वास्तव यांच्या जाळ्यांतून वाट काढीत मधली गांगारेषा टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मनस्वी कवीची ही कहाणी...\nशेक्सपिअरसारख्या शब्दप्रभूला दृश्य प्रतिमांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना, सिने दिग्दर्शकांना आलेल्या यशापयषाची चिकित्सा करीत नाटक आणि सिनेमा या वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या कलांच्या साम्यभेदांचा तौलनिक अभ्यास करणारा हा ग्रंथ...\nगंगा आये कहां से\n२००६ साली विजय पाडळकर यांनी गुलजार यांची [टप्प्या टप्प्याने] सुमारे वीस तास मुलाखत घेतली. त्या मुलाखतीवर आधारित गुलजार यांच्या संपूर्ण १६ चित्रपटांचा हा अभ्यास व आस्वाद...\nललित / आस्वादक समीक्षा\nजगभरातील श्रेष्ठ साहित्याची मराठी वाचकाला ओळख करून द्यायची व तसे करतांना त्याची साहित्य विषयक जाण वाढवायची हे या उद्दिष्टाने लिहिलेले पाडळकरांचे हे पहिले पुस्तक...\nजगभरातील लघुकथांचा अभ्यास करीत असतांना पाडळकर यांना ज्या अप्रतीम कथा भेटल्या, त्या कथा व त्यांचे कथाकार यांच्यावर आस्वादक समीक्षेच्या पद्धतीने लिहिलेले लेख...\nसर्व ललित / आस्वादक समीक्षक पुस्तके...\nजागतिक कथा साहित्याचे साक्षेपी वाचक आणि अभ्यासक विजय पाडळकर यांनी लिहिलेल्या, स्वत:च्या विविध अनुभवांमधून निर्माण झालेल्या कथांचा संग्रह. लहानशा घटीतापासून तो मोठा अवकाश व्यापणारे, अनुभवानुकूल आकार घेणारे हे कथालेखन...\nएका कुमारवयीन मुलीच्या जीवनातील तीन वर्षांची ही कहाणी. तिच्या मनावर पडलेल्या जगाच्या प्रतिबिंबांची ही कहाणी. तिच्याच शब्दांत...\n१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.\nललित / आस्वादक समीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T21:04:57Z", "digest": "sha1:BDU2UVWRWRYHHYGP3FKZAL7BMAMHMVR3", "length": 14463, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दिव्यांग सेनेच्या शहर सरचिटणीसपदी जहांगीर रहेमान शेख | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळस�� पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri दिव्यांग सेनेच्या शहर सरचिटणीसपदी जहांगीर रहेमान शेख\nदिव्यांग सेनेच्या शहर सरचिटणीसपदी जहांगीर रहेमान शेख\nपिंपरी, दि. ३० (पीसीबी) – दिव्यांग सेनेच्या पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस या पदावर जहांगीर रहेमान शेख यांची निवड करण्यात आली आहे.\nकर्णबधिर, अंध, मतिमंद, शारीरिक अपंग यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.\nPrevious articleआळंदीतील नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक\nNext articleमहाराष्ट्र शिव वाहतुक सेनेच्या शहर उपविभाग संघटकपदी इमरान मिया बेग\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड ��ोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\n“राजतिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”, सोशल मीडियावरील...\nमध्य प्रदेशमध्ये बसपा ठरणार किंगमेकर; मायावतींनी आमदारांना दिल्लीत बोलावले\nदौंड तालुक्यातील कासुर्डी येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार; तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या...\nराजस्थानात गेहलोत मुख्यमंत्री; पायलट उपमुख्यमंत्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nस्वायत्त महिला प्रतिष्ठानच्या वतीने निगडीतील मुलांना खाऊवाटप करून बालदिन साजरा\nपिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T20:14:45Z", "digest": "sha1:IY54RC37YF36NYROTG7HAWGMQNW7KL24", "length": 15596, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता संजय दत्तवर वेब सीरिज | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातू��� हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Lifestyle ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता संजय दत्तवर वेब सीरिज\nब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता संजय दत्तवर वेब सीरिज\nमुंबई, दि.१ (पीसीबी) – अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या बायोपिकवरून जरी बरेच वाद निर्माण झाले असले तरी बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता संजूबाबाच्या आयुष्यावर आधारित वेब सीरिज येणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील जे पैलू चित्रपटाच्या माध्यमातून उलगडू शकले नाही, ते सर्व वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.\nयासंदर्भात एका आंतरराष्ट्रीय डिजीटल प्लॅटफॉर्मने संजय दत्त प्रॉडक्शनशी संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना संजूबाबाच्या आयुष्यावर तीन भागांमध्ये वेब सीरिजची निर्मिती करायची आहे. ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी दाखवण्यात आल्या होत्या. परंतु, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या त्यात नाही दाखवल्या गेल्या. या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर त्या सर्व गोष्टी आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nसंजय दत्तची प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा त्याची फक्त चांगली बाजू दाखवण्यासाठीच ‘संजू’ची निर्मिती केल्याची टीका अनेकांनी केली होती. आता वेब सीरिजवरून काही नवीन वाद सुरू होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nPrevious articleइम्रान खान यांचाही केजरीवाल झाला कुमार विश्वास यांची टिप्पणी\nNext articleशिक्रापूरमध्ये बसच्या धडकेत सव्वा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू\n१०० कोटींची कमाई करण्यात ‘धडक’ यशस्वी\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होणार\nमादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्काचा बोलका पुतळा\n‘भारतात क्रिकेटइतके महत्व अन्य खेळांना दिले जात नाही ही शोकांतिकाच’ – तापसी पन्नू\n‘मला जूही चावलासोबत लग्न करायचे होते’- सलमान खान\n‘तारक मेहता फेम’ कवी कुमार आझाद यांचे निधन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडलीच तर राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री\nपश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेचा मंडप कोसळला\nपुणे पोलीस दलात अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त बॉम्ब शोधक रोबोट दाखल होणार\nतनुश्री दत्तावर कायदेशीर कारवाई करणार- नाना पाटेकर\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी\nशरद पवारांच्या वाढदिवसांवर खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे आवाहन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘मला जूही चावलासोबत लग्न करायचे होते’- सलमान खान\nजिओचा गीगा टीव्ही लाँच; नवा फोनही भेटीला येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vmbhonde.wordpress.com/2011/11/13/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T21:35:01Z", "digest": "sha1:O5K4HNQBZCHA4MBZUZX5Y72G7JID56L7", "length": 10649, "nlines": 183, "source_domain": "vmbhonde.wordpress.com", "title": "ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य | विलास कडून.. / વિલાસ તરફથી..", "raw_content": "\nमाझ मराठी स्फूट लिखाण\nट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य\nट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार\nबघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने\n“बघ माझी आठवण येते का\n”पाहतेस काय प्रेमात पडशिल”\nसाधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.\nअं हं. घाई करायची नाही.\nतुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही\n“गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का\n‘तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..’\n‘अहो, इकडे पण बघा ना…’\n“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.\nथांब लक्षुमी कुंकू लावते\nतुमचे लक्ष आमच्याकडे का\n“लायनीत घे ना भौ”\nराजे तुम्हि पुन्हा जन्माला या\nह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.\n१३ १३ १३ सुरूर \n“हाय हे असं हाय बग”\nनवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.\n“हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात\nअच्छा, टाटा, फिर मिलेंगे.\nहरी ओम हरी, श्रीदेवी मेरी…\nयोग्य अंतर ठेवा वाहनामध्ये …आणि …मुलांमध्ये..\nवाट पाहिन पण एस टी नेच जाई��.\nगेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी\nनाद नाही करायचा ढाण्या वाघाचा\n१ १३ ६ रा\nहॉर्न . ओके. प्लीज\n“भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे”\nनानाचा जोर…पप्पु, पिंकी, छोटी, चिंटु, ताई, अमोल, बबलु\nएका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)\nतुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं\nमाझ्या वाहनात लाख मोलाची माणसं\nयाचा विचार करून गाडी चालवा\nबाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये–\nमॉम सेज नो गल्स\nबाई(क) च्या मागे नका लागु…माझ्याशी गाठ आहे…\nएका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू, सोनू ….\nअणि खाली लिहले होते …..\nबैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने \nएका टेम्पोच्या मागे लिहिलेले: “मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल ” आणि\n“ड्रायवर शिकत आहे” (बारीक़ अक्षरात)\nउगीच हॉर्न वाजवू नये\nतुला चिरडायला एक सेकंद पुरेल\nआलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद\nPosted in मराठी इ मेल\nआता फक्त हसायचं, रडायचं नाही »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nvmbhonde च्यावर मराठी भाषेची ताकद\nshantanubhat च्यावर मराठी भाषेची ताकद\nvmbhonde च्यावर मी गर्दीत वाट हुडकतोय……\nमाझ मराठी स्फूट लिखाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.com/raj-thackeray-communicates-north-indians-in-hindi/", "date_download": "2018-12-15T20:53:24Z", "digest": "sha1:M33M3TZ7TD357XVJRXXIJX54WGVQGMMV", "length": 32392, "nlines": 333, "source_domain": "jaimaharashtranews.com", "title": "राज ठाकरे यांचे उत्तर भारतीयांना हिंदीतून खडे बोल! -", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र – नाशिक\nपश्चिम महाराष्ट्र – पुणे\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराज ठाकरे यांचे उत्तर भारतीयांना हिंदीतून खडे बोल\nराज ठाकरे यांचे उत्तर भारतीयांना हिंदीतून खडे बोल\nराज ठाकरे यांची बदलली ‘भाषा’\nउत्तर भारतीयांविरोधात ‘खळ्ळ खट्याक’चा इशारा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यांच्याशी प्रथमच हिंदी भाषेतून संवाद साधला.\nराज ठाकरे यांनी का केलं हिंदीतून भाषण\nआपण हिंदीतून का भाषण करतोय याचा खुलासा राज ठाकरे यांनी केलाय. आपण गुजराती समाजाशी मराठीमध्ये संवाद साधला होता. या सभेतही मी मराठीतच बोललो असतो, मात्र हे भाषण उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणीही दाखवणार असल्याने आयोजकांनीच त्या लोकांनाही राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी आपण भाषण हिंदीतून देत आहोत, असं राज यांनी स्पष्ट केलं.\n“हिंदी भाषेल�� राष्ट्रभाषा मानणं चुकीचं\nहिंदी भाषा सुंदर भाषा आहे, मात्र तिला राष्ट्रभाषा मानणं चुकीचं आहे. कारण राष्ट्रभाषेचा निर्णय देशात कधी झालाच नव्हता. हिंदीप्रमाणेच मराठी, तामीळ इत्यादी भाषाही राष्ट्रभाषाच आहेत, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.\n“मी स्पष्टीकरण द्यायला नव्हे, तर भूमिका हिंदीत मांडायला आलोय”\nअब्रहम लिंकन यांच्या विधानाचा दाखला देत आपण येथे स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे, तर आपली भूमिका हिंदीतून मांडायला आलो आहे, असं राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातील स्पष्ट केलं. यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या लेखाचे संदर्भ देत राज्यघटनेचा अभ्यास नीट न केल्यामुळे लोकांचा असा गैरसमज झालाय, की कोणीही कोणत्याही राज्यात कसंही जाऊ शकतं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.\n“भारतातील विविध राज्यं म्हणजे विविध देश\n70% पंतप्रधान उत्तर प्रदेशातील, तरीही उत्तर प्रदेशातील युवकांना रोजगारासाठी बाहेरच्या राज्यात का जावं लागतं, हे तुम्ही त्या नेत्यांना विचारा.\nरेल्वेतील नोकरी भरतीसंदर्भातील जाहिरात एकाही मराठी वर्तमानपत्रात नव्हती. केवळ बिहार, उत्तर प्रदेशातील वर्तमानपत्रात छापून आल्या. त्यामुळे तेथून मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मुंबईत आले. येथे नोकरी असल्यास प्राधान्य मराठी तरुणी, तरुणींना मिळावं, हे सांगण्यासाठी गेलेल्या मनसैनिकांना उत्तर भारतीयांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळेच पुढील संघर्ष घडला, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.\n“उत्तर भारतीयांनी आत्मपरीक्षण केल्यास संघर्ष होणार नाही”\nयूपी, बिहार, झारखंडमधून दररोज 48 ट्रेन्स भरून येतात, आणि रिकाम्या जातात. येथे वाढत असलेल्या गुन्हेगारीलाही उत्तर भारतीय जबाबदार आहेत. हे गुन्हेगार महाराष्ट्रात गुन्हे करून उत्तर भारतात पळतात. आझाद मैदानात झालेल्या दंगलीमध्ये उत्तर भारतातील मुस्लिमांची संख्या मोठी होती. जर परप्रांतीय आमच्या माता भगिनींशी आक्षेपार्ह वर्तन करत असतील, तर त्याला आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ.\n“राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी”\nदक्षिण भारतातून एकेकाळी मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतीय मुंबईमध्ये येत. त्यांच्याविरोधात आंदोलन करून त्यांना पुन्हा त्यांच्या राज्यांत पाठवून दिलं. मात्र त्यानंतर तेथील नेत्यांनी आपल्या राज्यांत औद्योगिकीकरण वाढवून तेथील लोकांना नोकरी मिळवून दिली आणि त्यामुळेच आता दक्षिणेतून नोकरीसाठी लोक येणं बंद झालं. हिच माझी भूमिका उत्तर भारतीयांबद्दल असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.\nसर्व राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी. प्रत्येक राज्याने दुसऱ्या राज्यापेक्षा अधिका चांगलं व्हायचा प्रयत्न केला, तर त्यामुळे देशाचंच भलं होणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.\n“आता तुम्हीच आपल्या लोकांना सांगा, की आता बास\nप्रत्येक राज्याची सामावून घेण्याची एक मर्यादा असते. महाराष्ट्राची ही मर्यादा संपली आहे. त्यामुळे तुम्हीच आपल्या राज्यातून येणाऱ्या लोकांना स्वतःच सांगा, की आता बास\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा मुख्यमंत्री आसताना वेगळी होती, आता पंतप्रधान झाल्यावर त्यांची भाषा बदलली असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.\nअमिताभ बच्चन कॉण्ट्रोव्हर्सीवर राज यांचं उत्तर\nअमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहंशाह मानले जातात. एवढा मोठा कलाकारही जेव्हा निवडणूक लढवताना अलाहबाद मतदारसंघ निवडतो, सुनेच्या नावाने कन्याशाळादेखील उत्तर प्रदेशात काढतो, जर इतका मोठा कलाकार आपलं राज्य विसरत नाही, तर राज ठाकरे त्याच्यापुढे एक छोटा माणूस आहे, तर तो आपल्या महाराष्ट्राची बाजू का नाही घेणार, असं पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\nकेंद्राला जर महाराष्ट्राकडून 100 रुपये मिळत असतील, तरी महाराष्ट्राला केवळ 13.20 रुपये मिळतात, मात्र बिहारकडून 100 रुपये मिळत असल्यास बिहारला 139 रुपये केंद्राकडून मिळतात. हा मुद्दा मांडत राज ठाकरे यांनी परप्रांतीय नेत्यांचा समाचार घेतला.\nPrevious अन् 6 तासानंतर झाली मांजरीच्या पिल्लाची सुटका\nNext Bulandshahr Violence: पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंग यांची हत्या\nउकाड्याने त्रस्त मुंबईकर हवामान बदलामुळे सुखावला\nधुळे, नगरमध्ये महापालिकेसाठी आज मतमोजणी\nदेशाच्या आर्थिक सल्लागारपदी कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती\nविधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का\nशरद पवार ते ‘पवार साहेब’\nसामान्य कार्यकर्ता ते लोकनेता; गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षमय प्रवास…\nउकाड्याने त्रस्त मुंबईकर हवामान बदलामुळे सुखावला\nधुळे, नगरमध्ये महापालिकेसाठी आज मतमोजणी\nविधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वा���तंय का\nराम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य\nMMRDA दारू विक्रेत्यांच्या बाजूने\n…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार\nविधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का\nशरद पवार ते ‘पवार साहेब’\nसामान्य कार्यकर्ता ते लोकनेता; गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षमय प्रवास…\nउकाड्याने त्रस्त मुंबईकर हवामान बदलामुळे सुखावला\nधुळे, नगरमध्ये महापालिकेसाठी आज मतमोजणी\nराज ठाकरे यांचं पहिल्यांदाच हिंदीमधून भाषण\nदिवाळी पहाट… गाण्यांचा फराळ…\nसुधीर मुनगंटीवार EXCLUSIVE | सर्वांसाठी मोठा निधी उभा केला\nअमृतसर रेल्वे दुर्घटनेचे हादरवणारी #Video\nजय अंबे: सलाम ‘ती’च्या कर्तृत्वाला\nविधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का\nशरद पवार ते ‘पवार साहेब’\nसामान्य कार्यकर्ता ते लोकनेता; गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षमय प्रवास…\nउकाड्याने त्रस्त मुंबईकर हवामान बदलामुळे सुखावला\nधुळे, नगरमध्ये महापालिकेसाठी आज मतमोजणी\nDaily Horoscope Your Zodiac Sign मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन\nMonthly Horoscope Your Zodiac Sign मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन\nYearly Horoscope Your Zodiac Sign मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन\nमेष विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. मन प्रसन्न राहील. धनप्राप्तीचा उत्तम योग आहे.\nकर्क मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्य संपन्न होऊ शकते. धनप्राप्तीचा उत्तम योग आहे.\nविधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का\nविधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का\nशरद पवार ते ‘पवार साहेब’\nसामान्य कार्यकर्ता ते लोकनेता; गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षमय प्रवास…\nउकाड्याने त्रस्त मुंबईकर हवामान बदलामुळे सुखावला\nधुळे, नगरमध्ये महापालिकेसाठी आज मतमोजणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://mandarwaani.blogspot.com/2012/10/code.html", "date_download": "2018-12-15T21:03:00Z", "digest": "sha1:V7S6VJJWIQAQ6Z2ESOI6BHJA4KZ4ZOKH", "length": 4069, "nlines": 90, "source_domain": "mandarwaani.blogspot.com", "title": "गोष्टी मनातल्या: Code", "raw_content": "\nदिवाळीची खरेदी चालू होती. आत दुकानात गर्दी होती म्हणून मी आणि मृण्मय दुकानाबाहेर बसलो होत��. मृण्मयची बडबड सुरु होती.\nमृण्मय: बाबा, मला आत आईकडे जायचे आहे.\nमी: अरे, आई ड्रेस ट्राय करते आहे. थांब इथेच...\nमृण्मय: तुला कसे माहित\nमी: अरे मी आणि आई सगळं सांगतो ना एकमेकांना..\nमृण्मय: मग मला का नाही सांगत तुम्ही\nमी: अरे तुला कळत नाही ना अजून सगळे... थोडा मोठा झालास की सांगू..\nमी: मी ऑफिसचे नाही कि नाही सांगत सगळे..\nमृण्मय: सांग ना.. कळते मला..\nमी: मी ऑफिसमधे कोड लिहितो ना, ते कसे कळणार तुला...\nमृण्मय: अरे, एक ब्लॉक असतो. त्याच्या खाली लिहिलेले असते कि काय लिहायचे आहे त्या ब्लॉक मधे\nमृण्मय: त्या ब्लॉकमधे काही ब्लॅक असतात आणि काही व्हाईट असतात. ब्लॅकमधे काही लिहायचे नसते..\nआणि मी कपाळावर हात मारून घेतला\nLabels: मराठी, मृण्मय, विनोद\nतो आणि ती (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/raj-thackeray-raza-academy-morcha-case-and-fir-cancellation-265405.html", "date_download": "2018-12-15T21:40:00Z", "digest": "sha1:MLLWXCODTGNESEKE6YYAOWS3GEMSBTIQ", "length": 12417, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरेंना दिलासा, 'त्या' मोर्च्याविरोधातील एफआयआर रद्द", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nराज ठाकरेंना दिलासा, 'त्या' मोर्च्याविरोधातील एफआयआर रद्द\nरझा अकादमीविरुद्ध काढलेल्या मोर्चासंदर्भात डी बी मार्ग पोलीस स्टेशनने दाखल केलेली केस आणि एफआयआर दोन्हीही मुंबई हायकोर्टाने रद्दबातल केल्या आहेत.\n18 जुलै : २०१२ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रझा अकादमीविरुद्ध काढलेल्या मोर्चासंदर्भात डी बी मार्ग पोलीस स्टेशनने दाखल केलेली केस आणि एफआयआर दोन्हीही मुंबई हायकोर्टाने रद्दबातल केल्या आहेत.\nराज ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानादेखील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता. त्याविरोधात डी बी मार्ग पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. या संदर्भातले आरोपपत्र सहा महिन्यात दाखल होणं हे कायद्याच्या दृष्टीनं अपेक्षित असताना २०१२ तील ही केस असताना २०१४ आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.\nहाच तांत्रिक मुद्दा घेत पक्षाचे नेते शिरीष सावंत केस आणि एफआयआर रद्द करण्यात यावा अशी रीट याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. राजेंद्र शिरोडकर आणि आर्चित साखळकर यांनी यावेळी पक्षातर्फे बाजू मांडली. यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरत कोर्टाने केस आणि एफआयआर रद्द केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: raj thackareyडी बी मार्ग पोलीस स्टेशनमनसेरझा अकादमीराज ठाकरे\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=420", "date_download": "2018-12-15T21:20:13Z", "digest": "sha1:M4S3NJJSHG2NFTOHBGCNGUVW5VPRGS34", "length": 4719, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nपारधी समाजातील महिलांची स्थिती\nसौ. सुप्रिया संग्राम पवार\nपारधी ही एक भटकी जमात आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषत: ही जमात खानदेश, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड व पुणे याठिकाणी बहुसंख्याकाने स्थिर झाली आहे.\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/619913", "date_download": "2018-12-15T21:47:27Z", "digest": "sha1:JZOIPMGBHXEI5S3DJQO7II5SNAUDTOTV", "length": 4702, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोल डिझेलची दरवाढ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोल डिझेलची दरवाढ\nएका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोल डिझेलची दरवाढ\nऑनलाईन टीम / मुंबई :\nगेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत अधिकच वाढ होत आहे. सतत वाढत चाललेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी अनेक ठिकाणी नव्वदी गाठली असताना बुधवारी (19 सप्टेंबर) हे दर वाढलेच नाहीत. मात्र आता एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलची दरवाढ सुरुच आहे. मुंबईत गुरुवारी (20 सप्टेंबर) पेट्रोल 6 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 89.60 तर डिझेलचा प्रति लिटर दर 78.42 झाला आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे. राजधनी दिल्लीत पेट्रोल 6 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.22 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 73.87 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.\n‘पद्मावत’च्या निषेधार्थ पुण्यात वाहनांची तोडफोड\nभाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत\nध्यास उत्तम प्रशिक्षक घडवण्याचा\nमोदी सरकारच्या 4 वर्षात भूकबळीत वाढ\nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमा��िती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.vijaypadalkar.com/parichay.html", "date_download": "2018-12-15T21:04:47Z", "digest": "sha1:QIJMURHYOEVV6PX2XWIJQHYJFHYLWVFN", "length": 41063, "nlines": 72, "source_domain": "www.vijaypadalkar.com", "title": "परिचय - Vijay Padalkar", "raw_content": "\nललित / आस्वादक समीक्षा\nप्रथम कालखंड - द्वितीय कालखंड\nविजय पाडळकर यांचा जन्म ४ ऑक्टोबर१९४८ रोजी बीड, (मराठवाडा, महाराष्ट्र) येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील पाडळी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील वसंतराव पाडळकर हे उप-शिक्षणाधिकारी होते तर आई वासंतिका [कालिंदी] या गृहिणी होत्या. वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत, म्हणून विजय पाडळकर यांचे शिक्षण देगलूर, कंधार, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या गावी झाले. इ.स. १९७२ साली ते नांदेडच्या पीपल्स कॉलेजमधून एम.कॉमची परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. कॉलेज शिक्षण घेत असतानाच, इ.स. १९७० साली, विजय पाडळकर यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरी पत्करली.\n२५ जानेवारी १९७७ रोजी विजय पाडळकर यांचा विवाह अंबाजोगाई येथील पुष्पा विष्णुपंत कह्राडे यांच्याशी झाला. या दांपत्यास क्षिप्रा, क्षमा, मुग्धा आणि क्षितीज अशी चार मुले आहेत. बँकेच्या नोकरीत पाडळकरांनाही वरचेवर बदल्यांना सामोरे जावे लागले. मात्र नोकरीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच इ.स. २००१ साली त्यांनी लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली.\nविजय पाडळकर यांनी कॉलेजमध्ये असतानाच लेखनास सुरुवात केली होती. त्यांची पहिली कथा १९६८ साली पीपल्स कॉलेजच्या मासिकात प्रकाशित झाली. या वर्षीच्या कथा स्पर्धेत त्यांना पहिले बक्षीस मिळाले. पुढे दोन वर्षे त्यांनी कॉलेजच्या मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून काम केले. ‘किर्लोस्कर’ या त्या काळाच्या लोकप्रिय मासिकात त्यांच्या काही कविताही प्रकाशित झाल्या. मात्र या काळात त्यांनी लेखनाकडे फारसे गंभीरपणे पाहिले नाही.\nविजय पाडळकर यांचे नियमित लेखन सुरू झाले ते १९८४ साली. मराठवाडा विभागातील अग्रेसर दैनिक ‘मराठवाडा’ मध्ये त्यांनी ‘अक्षर संगत’ या नावाचे साप्ताहिक सदर सुमारे दीड वर्षे लिहिले. या लेखनाची सर्व स्तरावर अतिशय प्रशंसा झाली. ‘पुस्तक��तील मजकुराचा योग्य तऱ्हेने उपयोग करीत पुस्तकाची ओळख करून द्यायची व तसे करतानाच मोकळेपणाने व ललित लेखनाच्या पद्धतीप्रमाणे आपला अभिप्राय नोंदवीत जायचा ही तुमच्या लिहिण्याची पद्धत मला नवीन आणि आकर्षक वाटली.’ असे या लेखनाबद्दल श्रेष्ठ लेखक विश्राम बेडेकर यांनी लिहिले. १९८६ साली या सदरातील निवडक लेखांचे संकलन स्वयंप्रभा प्रकाशन, नांदेड तर्फे प्रकाशित झाले. या पुस्तकाला प्रतिष्ठेचा ‘वाल्मिक पुरस्कार’ मिळाला. या पुस्तकामुळे आस्वादक समीक्षक म्हणून पाडळकर यांचे नाव सुप्रतिष्ठित झाले.\n​१९८७ सालच्या ‘हंस’ च्या दिवाळी अंकात पाडळकरांनी आर.के.नारायण यांची ‘गाईड’ ही कादंबरी व तिच्यावर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’ हा चित्रपट यांच्या साम्य भेदांची चर्चा करणारा लेख लिहिला. हा साहित्य आणि चित्रपट या कलांचे तुलनात्मक विश्लेषण करणारा मराठीतील पहिला लेख होय. यानंतर पाडळकरांनी सिनेआस्वादाच्या या दिशेने अधिक लेखन करण्यास सुरुवात केली.\nइ.स. १९९० साली विजय पाडळकरांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाच्या रविवार पुरवणीत जागतिक कथेचा मागोवा घेत कथा या साहित्य प्रकारचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘कथांच्या पायवाटा’ ही लेखमाला लिहिली. जगातील काही महत्त्वाच्या कथाकारांचे कार्य आणि त्यांच्या एका लक्षणीय कथेचे विश्लेषण अशी रचना असलेली ही लेखमालाही गाजली.\nगाजलेल्या साहित्यकृती आणि त्यावर आधारित चित्रपट यांच्यातील साम्य भेदांची चर्चा करणारे पाडळकरांचे नऊ लेख ‘चंद्रावेगळे चांदणे’ [१९९५] या पुस्तकात एकत्रित केलेले असून या पुस्तकासाठी पाडळकर यांना पहिला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. तसेच या पुस्तकासाठी त्यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘नरहर कुरुंदकर’ पुरस्कारही प्राप्त झाला.\n१९९८ साली पाडळकर यांनी लिहिलेली ‘गाण्याचे कडवे’ ही कुमार कादंबरी प्रकाशित झाली व तिला महाराष्ट्र शासनाचा कुमार-साहित्यासाठीचा प्रथम पुरस्कार मिळाला.\nआस्वादक साहित्यसमीक्षेचे त्यांचे यानंतरचे पुस्तक ‘रानातील प्रकाश’ हे १९९९ साली प्रकाशित झाले.\n​‘डॉन किहोते’ [क्विझोट] ही म्युगुएल डी सर्वांतीस याची जगप्रसिद्ध, श्रेष्ठ कादंबरी. या कादंबरीचा वाचकांवर तर प्रचंड प्रभाव पडलाच पण असंख्य कलावंतांना व लेखकांनाही तिने मोहिनी घातली. जगातील चार ���्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतीवर या कादंबरीच्या पडलेल्या प्रभावाचे आस्वादक विश्लेषण करणारे ‘मृगजळाची तळी’ हे पाडळकरांचे पुस्तक इ.स. २००० मध्ये प्रकाशित झाले.\nसाहित्य आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातील अनेक प्रकल्प विजय पाडळकरांना खुणावत होते. मात्र या प्रकल्पांसाठी, बँकेतील वाढत्या जबाबदाऱ्या सांभाळून, पुरेसा वेळ देणे शक्य नाही हे ध्यानात आल्यामुळे त्यांनी ३१ जानेवारी २००१ रोजी बँकेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. चित्रपट या कलेचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्यांनी ‘फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेचा ‘फिल्म अॅप्रिसिएशन कोर्स’ केला. १४ मे ते ९ जून २००१ या चार आठवड्यांच्या शिक्षणक्रमात आलेल्या अनुभवांची नोंद त्यांनी आपल्या डायरीत केली व नंतर ते लेखन विस्ताराने ‘अंतर्नाद’ मासिकातून क्रमशः प्रकाशित झाले. या लेखनाचे पुस्तकरूप ‘सिनेमाचे दिवस पुन्हा’ या नावाने ‘मौज प्रकाशन’ मुंबई यांनी २००६ साली प्रकाशित केले.\nनोकरीतून निवृत्त होण्यापूर्वी, १९९६ ते १९९९ या काळात पाडळकरांनी ललित मासिकांत ‘वाटेवरले सोबती’ या नावाचे एक सदर लिहिले. पुस्तकातून मनात येऊन बसलेले व आता वाटेवर सोबत चालणारे अनेकजण पाडळकरांना वाचनाच्या प्रवासात भेटले होते. त्यांची आठवण जागविणारे आणि त्यांची ओळख वाचकांना करून देणारे हे लेखन लोकप्रिय बनले. हे लेख पुढे २००२ साली ‘वाटेवरले सोबती’ याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले.\n​विविध प्रकारचे आस्वादक ललित लेखन करीत असताना विजय पाडळकर हे स्वतंत्र कथाही लिहित होते. त्यांच्या कथा ‘हंस’, ‘दीपावली’, ‘अंतर्नाद’ अशा मासिकांतून प्रकाशित होत होत्या. ‘लहानशा घटितापासून तो मोठा अवकाश व्यापणारे, अनुभवानुकूल आकार घेणारे हे कथालेखन ‘पाखराची वाट’ [२००३] या त्यांच्या कथा संग्रहात समाविष्ट करताना पाडळकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या १५ लघुतम कथा, दहा कथा आणि एक दीर्घकथा एकत्रित करण्यात आल्या आहेत. कथेच्या साऱ्याच विभ्रमांची मनोहर रूपे येथे पहावयास मिळतात. या संग्रहाबद्दल श्रेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी लिहिले, ‘‘तुम्ही स्वत: उत्तम कथाकार आहात आणि कथा या साहित्यप्रकाराची तुम्हाला फार चांगली जाण आहे. ‘लघुतम कथा’ या वाड़मयप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याची मोलाची कामगिरी तुम्ही केली आहे.’\nसत्यजित राय हे सर्वश्रेष्ठ जागतिक चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक. त्यांचे बहुसंख्य चित्रपट गाजलेल्या साहित्य कृतींवर आधारलेले आहेत. विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्या आणि त्यावर आधारित राय यांचे ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’, व ‘अपूर संसार’ हे तीन चित्रपट यांचा तौलनिक अभ्यास करणारे पाडळकरांचे ‘नाव आहे चाललेली’ हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन’ पुणे यांनी २००४ साली प्रकाशित केले. सत्यजित राय यांच्या ‘अपू त्रिवेणी’चा असा अभ्यास जगात प्रथमच केला गेला. या पुस्तकाची फार उत्तम दाखल घेतली गेली. अशोक राणे या श्रेष्ठ चित्रपट समीक्षकांनी या पुस्तकासंदर्भात लिहिले, ‘साहित्य आणि चित्रपट यांचा नातेसंबंध अभ्यासपूर्णरीत्या उलगडून दाखविणारे पुस्तक मराठीत हवेच होते. आपण हे काम केलेत, अतिशय आस्थेने केलेत. मनस्वीपणे केलेत. म्हणूनच आपले हे पुस्तक अत्यंत वाचनीय तर झाले आहेच पण वाचकांच्या चित्रपट विषयक जाणीवा विस्तारणारे झाले आहे.’\nअंतोन चेकोव्ह हा विजय पाडळकरांचा अत्यंत आवडता कथाकार. या महान कथाकाराचे जीवन आणि त्याचे कथा साहित्य यांचा मर्मग्राही वेध घेणारा पाडळकर यांचा ग्रंथ- ‘कवडसे पकडणारा कलावंत’- मॅजेस्टिक प्रकाशन मुंबई यांनी १ जुलै २००४ रोजी चेकोव्हच्या मृत्यू-शताब्दीचे निमित्त साधून प्रकाशित केला. रशियातील दुसरा श्रेष्ठ कथाकार गॉर्की याने चेकोव्हची एक आठवण लिहून ठेवली आहे. एकदा तो चेकोव्ह्ला भेटायला गेला तेव्हा चेकोव्ह बागेत एका झाडाखाली बसला होता. पानातून सूर्यप्रकाशाचे कवडसे खाली उतरत होते. चेकोव्ह्ने डोक्यावरील हॅट काढली व तिच्यात ते कवडसे पकडून कवडश्यासह हॅट डोक्यावर घालण्याचा तो प्रयत्न करीत होता व ते जमत नाही म्हणून लहान मुलासारखा चिडत होता. पाडळकरांचे पुस्तक म्हणजे चेकोव्ह्च्या जीवनातील व साहित्यातील सत्त्यांचे कवडसे पकडण्याचा प्रयत्न आहे.\nया ग्रंथाचे वाचकांनी व समीक्षकांनी उत्तम स्वागत केले. महाराष्ट्र राज्य पुरस्कार २००४-०५, बी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद, आपटे वाचन मंदिर पुरस्कार, इचलकरंजी आणि केशवराव कोठावळे पुरस्कार, मुंबई इत्यादी पुरस्कारांनी त्याचा गौरव करण्यात आला. आस्वादक समीक्षेचा उत्तम नमुना म्हणून त्याचा उल्लेख केला जातो.\n​सर्वोत्तम जागतिक चित्रपटांपैकी एक मानला जाणार���, अकिरा कुरोसावा या जपानी दिग्दर्शकाचा, ‘राशोमोन’ हा चित्रपट आणि तो ज्या दोन लघुकथांवर आधारित आहे त्या कथा यांचा वेध घेणारे व ‘राशोमोन’चा सांगोपांग अभ्यास करणारे ‘गर्द रानात भर दुपारी’ हे पाडळकर यांचे पुस्तक ११-२-२००७ रोजी प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांच्या हस्ते नांदेड येथे प्रकाशित झाले. याप्रसंगी गुलजार म्हणाले, ‘पाडळकर करीत असलेला साहित्य आणि सिनेमा या दोन कलांचा अभ्यास अत्यंत मोलाचा असून तो या पद्धतीने भारतात यापूर्वी कोणीही केलेला मला ठाऊक नाही’\n‘भ्रम आणि भ्रमनिरास’ या चक्रांतून माणूस सारखा फिरत असतो’ या आशयसूत्राभोवती गुंफलेली श्री. पाडळकर यांची ‘अल्पसंख्य’ ही कादंबरी मार्च २००८ मध्ये ‘राजहंस प्रकाशन, पुणे’ यांच्यातर्फे प्रकाशित झाली. ‘अल्पसंख्य’ या नावामुळे मनात उभ्या राहणाऱ्या ‘त्याच न त्याच’ प्रश्नांना पूर्ण छेद देणारी, बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर ‘अल्पसंख्य’ आणि ‘बहुसंख्य’ या दोन्ही प्रकारच्या सामान्य माणसांचे जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी, कोणताही अभिनिवेश नसणारी ही वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी आहे.\n‘विचार करणारा माणूस हा ‘अल्पसंख्य’च असतो’ हे सत्य प्रभावीपणे मांडणाऱ्या या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा ‘श्री. ना. पेंडसे’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nश्रेष्ठ कवी आणि दिग्दर्शक गुलजार यांच्या चित्रपट दिग्दर्शकीय कारकीर्दीचा संपूर्ण आढावा घेण्याचा संकल्प विजय पाडळकर यांनी केला. या कामी गुलजार यांनी त्यांना मोलाची साथ दिली. पाडळकरांनी गुलजार यांची सुमारे वीस तास दीर्घ मुलाखत घेतली. गुलजारांचे सारे सोळा चित्रपट पाहून, अभ्यासून, त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून पाडळकरांचा ‘गंगा आये कहां से’ हा ग्रंथ निर्माण झाला. या पुस्तकासाठी प्रास्ताविक लिहितांना गुलजार यांनी ‘हिंदुस्तान की हर भाषा को सिनेमा पर लिखने के लिये एक पाडलकर की जरूरत है’ असे उद्गार काढले. हा ग्रंथ मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांनी ऑगस्ट २००८ मध्ये प्रकाशित केला. या लेखनासाठी पाडळकर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘पु.ल. देशपांडे पुरस्कार’ मिळाला.\nजगातील सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शकांपैकी निवडक अशा पन्नास दिग्गजांच्या कार्यावर, कर्तृत्वावर, स्वप्नांवर आणि स्वप्नपूर्तीवर, तसेच कल्पनांवर आणि कृतींवर प्रकाशझोत टाकणारी लेखमाला विजय पाडळकर यांनी २००८ साली ‘लोकसत्ता’ दैनिकात वर्षभर लिहिली. एका साक्षेपी अभ्यासकाने व अभिजात रसिकाने घेतलेला कलेचा हा लालित्यपूर्ण वेध जाणकारांना व सामान्य वाचकांनाही फार आवडला. सुमारे ५०० अभिजात चित्रपटांचे संदर्भ असलेल्या त्या लेखमालेचे ग्रंथरूप २०१० साली ‘सिनेमायाचे जादुगार’ या नावाने ‘यक्ष प्रकाशन’ तर्फे प्रसिद्ध झाले. जागतिक सिनेमाच्या विशाल विश्वाची ओळख ज्याला करून घ्यावयाची आहे त्याच्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.\n​विजय पाडळकरांची दुसरी कादंबरी ‘कवीची मस्ती’ ही २०१४ साली ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस’ मुंबई तर्फे प्रकाशित झाली. या कादंबरीत पाडळकर यांनी एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. ‘डॉन क्विझोट’[किहोते] ही सर्वांतीस याची कादंबरी जगातील पहिली आधुनिक कादंबरी मानली जाते. ती एक महान आणि कालजयी कलाकृती आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. या कादंबरीचा जगभरच्या विचारवंतांवर आणि लेखकांवर प्रभाव पडला आहे. या कादंबरीतील ‘डॉन’ आणि ‘सांचो’ ही पात्रे या काळात आणि महाराष्ट्रात आली तर ती कोणत्या रूपात अवतरतील अशी विलक्षण संकल्पना घेऊन लिहिलेली ही कादंबरी. ही काल्पनिक असली तरी तिला वास्तवाचा भक्कम आधार आहे कारण ‘सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट ही सत्य आणि कल्पित यांचे मिश्रण असते’ असा लेखकाचा दावा आहे. या कादंबरीबद्दल डॉ. सुधीर रसाळ यांनी ‘‘या जातीची कादंबरी मराठीत यापूर्वी कुणीही लिहिली नाही.’ असे मत व्यक्त केले आहे.\nअभिजात साहित्य आणि चित्रपट यांच्या इतकेच विजय पाडळकरांचे हिंदी सिने संगीतावर प्रेम आहे. गाणी ऐकण्याच्या छंदातून ते गाणी जमविण्याच्या छंदाकडे वळले. दहा हजाराहून अधिक हिंदी सिने गीतांचा त्यांचा संग्रह आहे. हा छंद जोपासतांना त्यांच्या ध्यानात आले की हिंदी चित्रपटातील गीतकार हा अतिशय दुर्लक्षित घटक आहे. ज्यांनी हा सिने संगीताचा कारवा पुढे नेला आहे अशा गीतकारांपैकी कित्येक जण आज विस्मृतीच्या काळोखात लुप्त झाले आहेत. शैलेंद्र, साहीर, मजरूह, राजेंद्र कृष्ण अशा सुप्रसिद्ध गीतकारांसोबतच अलक्षित अशा वली साहेब, पंडित इंद्र, सरशार सैलानी, कैफ इरफानी, शमीम जयपुरी वगैरे कवींच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडणारा हा आगळा वेगळा ग्रंथ. हा विश्वसनीय इतिहास आहे, ही एक वा��नीय बखर आहे आणि आजच्या युगातील एका महत्त्वाच्या कलेचा अभ्यासपूर्ण आस्वाद देखील आहे. ‘बखर गीतकारांची’ या ग्रंथात ज्ञात-अज्ञात अशा ८९ गीतकारांबद्दल पाडळकरांनी जाणकारीने व जिव्हाळ्याने लिहिले आहे. १००० हून अधिक अप्रतीम गाण्यांचे संदर्भ असलेला हा मौल्यवान संदर्भ-ग्रंथ २०१४ साली ‘मैत्रेय प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केला आहे.\n​हिंदी चित्रपटांविषयी मराठीत भरपूर लेखन झालेले असले तरी हिंदी सिनेमाचा इतिहास पूर्वी कुणी सांगितला नव्हता. पाडळकर यांनी २०१३ साली हा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी सुमारे २०० चित्रपटांच्या सी.डी. मिळवून ते चित्रपट त्यांनी पुन्हा पाहिले. त्यांच्याविषयीची माहिती मिळविली. या अभ्यासातून हिंदी सिनेमाचा विसाव्या शतकात विकास कसा झाला याचे रूप त्यांच्या मनात निर्माण झाले. ह्या विषयाचा आवाका फार मोठा असल्या कारणाने त्यांनी तो दोन खंडात प्रकाशित करण्याचे ठरविले आहे.\n‘देवदास ते भुवन शोम’ या २०१५सालि ‘मैत्रेय प्रकाशन, मुंबई’ यांनी प्रकाशित केलेल्या पहिल्या खंडात सुमारे पंचाहत्तर हिंदी चित्रपटांचा अभ्यास सादर केलेला आहे. वेगवेगळ्या कालखंडात हिंदी सिनेमाला कसे नवे नवे कलाकार मिळत गेले, त्यांनी कोणते प्रयोग सिनेमात केले आणि कलेची पालखी कशी पुढे नेली याचे तपशीलवार वर्णन या ग्रंथात केलेले आहे. ज्यांनी हे चित्रपट आधी पाहिले असतील त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद तर मिळेलच पण या चित्रपटाची पूर्वी ध्यानात न आलेली सौंदर्यस्थळे देखील त्यांना दिसतील. गॉसिपला मुळीच थारा न देता शक्यतो काटेकोरपणे हा इतिहास मांडला असल्यामुळे तो एक विश्वसनीय दस्तऐवज बनला आहे.\n​शेक्सपिअर हा जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार समजला जातो. सामान्य वाचकांपासून ते अभिजात कलावंतांपर्यंत, लेखकांपर्यंत, तत्त्वचिंतकांपर्यंत असंख्यांवर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. त्याच्या नाटकांची मोहिनी जगभरातील महान चित्रपट दिग्दर्शकांवर देखील पडलेली असून त्याच्या नाटकांवर आजवर चारशेपेक्षा अधिक चित्रपट निर्माण झाले आहेत. शेक्सपिअरसारख्या शब्दप्रभूला दृश्य प्रतिमांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना, सिने दिग्दर्शकांना आलेल्या यशापयषाची चिकित्सा करीत नाटक आणि सिनेमा या वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या कलांच्या साम्यभेदांचा त��लनिक अभ्यास करणारा ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’ हा ग्रंथ विजय पाडळकर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध केला आहे. २०१६ साली जगभर शेक्सपिअरची चारशेवी पुण्यतिथी साजरी केली गेली. हे औचित्य साधून ‘मौज प्रकाशन मुंबई’ यांनी प्रकाशित झालेल्या या ग्रंथात गेल्या पंधरा वर्षांपासून पाडळकर करीत असलेल्या साहित्य आणि चित्रपट या दोन कलांच्या सखोल अभ्यासाचे प्रतिबिंब पडलेले दिसते.\nआपली विपुल ग्रंथ निर्मिती करीत असताना विजय पाडळकरांनी काही अप्रतीम साहित्य कृतींचे अनुवाद देखील केले. ‘बनफूल’ या बंगाली लेखकाच्या ‘भुवन शोम’ या कादंबरीचा त्यांनी त्याच नावाने अनुवाद केला. सुप्रसिद्ध कवी आणि दिग्दर्शक यांच्या ‘रावीपार’ या कथासंग्रहाचा त्यांनी केलेला अनुवाद विशेष गाजला. गुलजार यांच्याच ‘आंधी’[पटकथा], ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ [निवडक कविता], आणि ‘बोस्कीचे कप्तान काका’ [बाल साहित्य] या पुस्तकांचाही अनुवाद त्यांनी केला आहे.\nमहाराष्ट्र बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर विजय पाडळकर यांनी ‘यक्ष’ या दिवाळी अंकाची निर्मिती आणि संपादन सुरु केले. २००१ साली त्यांनी संपादन केलेल्या ‘यक्ष’ दिवाळी अंकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रथम पुरस्कार मिळाला. २००२ व २००३ चे दिवाळी अंकही सामान्य रसिक व जाणकारांच्या प्रशंसेस पात्र ठरले.\n१९९६ साली उदगीर येथे भरलेल्या पहिल्या ‘लातूर जिल्हा साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद विजय पाडळकर यांनी भूषविले होते. पाडळकर हे २०१० साली ठाणे येथे संपन्न झालेल्या ‘ठाणे जिल्हा साहित्य संमेलना’चेही अध्यक्ष होते.\n​रसिकांना अभिजात जागतिक चित्रपट पहावयास मिळावेत म्हणून विजय पाडळकर यांनी नांदेड येथे २००७ साली ‘मॅजिक लॅन्टर्न फिल्म सोसायटी’ स्थापन केली.\n‘मौज प्रकाशन मुंबई’ यांनी प्रकाशित केलेल्या ‘जी. एं.ची पत्रे’ [खंड ३ व ४ ] या पुस्तकांना पाडळकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावना विशेष गाजल्या आहेत.\nव्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘पिंजरा’ या कथेवर आधारित ‘पिंजरा’ या लघुपटाची निर्मिती पाडळकरांनी केली आहे. पाडळकरांच्या ‘सभा’ या कथेवर शशिकांत लावणीस यांनी ‘सभा’ या नावाचा लघुपट तयार केला आहे.\n१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.\nललित / आस्वादक समीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/massive-tur-purchase-scam-in-murum-bazar-osmanabad-259617.html", "date_download": "2018-12-15T20:23:12Z", "digest": "sha1:XZ27CZOKNZC33GZ7RG6WVK6CBMRABZTO", "length": 12908, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबाद : मुरुम बाजारातील मोठा तूर खरेदीत घोटाळा उघड", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nउस्मानाबाद : मुरुम बाजारातील मोठा तूर खरेदीत घोटाळा उघड\nहमी भावानं तूर खरेदीचे आदेश असताना बाजार समिती प्रशासनानं तब्बल साडे चार हजार क्विंटल तूर हमी भावापेक्षा कमी भावानं केली खरेदी\n02 मे : कुंपणच शेत खातंय ही म्हण आहे. असाच प्रकार उस्मानाबादच्या मुरुम बाजार समितीत घडला आहे. हमी भावानं तूर खरेदीचे आदेश असताना बाजार समिती प्रशासनानं तब्बल साडे चार हजार क्विंटल तूर हमी भावापेक्षा कमी भावानं खरेदी केली.\nबाजार समितीच्या तळावर लावलेले या बोर्डावर पाच हजार पन्नास रुपये क्विंटलनं तूर खरेदी सुरु आहे असं म्हटलयं. पण वस्तूस्थिती तशी नाही. निदान उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरुम बाजार समितीत तरी तशी परिस्थिती नाही. मुरुम बाजार समितीत तब्बल 4 हजार 835 क्विंटल तूर हमी भावापेक्षा खरेदी केलीये. डिसेंबर ते 18 मार्च दरम्यान बाजार समितीत आलेल्या तुरीचा हिशोबच ठेवण्यात आलेला नाही.\nधक्कादायक बाब म्हणजे बाजार समितीनं तूर खरेदी आणि इतर शेतमाल खरेदी करताना सावकारासारखी भूमिका बजावलीये. बाजार समितीला या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत निबंधकांनी दिलेत.\nशेतकरी अडचणीत सापडला असताना सरकारी यंत्रणेनं शेतकरीपुरक भूमिका घेणं आवश्यक आहे. मात्र राज्यकर्त्यांचे आदेश न पाळणाऱ्या बाजारसमितीनं सावकारी थाटात शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/congress-lays-foundation-pune-metro-day-pm-modi-22614", "date_download": "2018-12-15T21:03:45Z", "digest": "sha1:YJ4MZBOIHIUOD5EPKK6VDZE7FDGJER4Y", "length": 14986, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress lays foundation for Pune Metro a day before PM Modi मोदींच्या आधी कॉंग्रेसनेच केले पुणे मेट्रोचे भूमिपूजन | eSakal", "raw_content": "\nमोदींच्या आधी कॉंग्रेसनेच केले पुणे मेट्रोचे भूमिपूजन\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\nपुणे : 'केंद्र आणि राज्य सरकार प्रादेशिक भेदभाव करत आहेत. याचमुळे त्यांनी नागपूर मेट्रोला प्राधान्य दिले आणि पुणे मेट्रो जाणीवपूर्वक रखडून ठेवली,' असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शुक्रवार) केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या (शनिवार) होणार आहे. त्याच्या आधीच कॉंग्रेसने भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला.\nगेली अनेक वर्षे रखडलेली पुणे मेट्रो आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रुळावर आली आहे. शासनस्तरावरील सर्व परवानगी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने केले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी-भाजपमधील या मुद्यावरील तणाव दूर केला. भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही भाषण होणार आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, कॉंग्रेसने या कार्यक्रमाला असलेला विरोध कायम ठेवत पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्तेच भूमिप��जन करण्याची भूमिका घेतली.\n'पुणे मेट्रोसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व परवानगी पृथ्वीराज चव्हाण यांनीच दिल्या होत्या. यासाठी भाजपने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत,' असा दावा कॉंग्रेसने केला होता. या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनीही मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याच्या निर्णयावर टीका केली. या कार्यक्रमाचा निषेध म्हणून कॉंग्रेसने आज स्वारगेटजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन केले.\nयावेळी चव्हाण म्हणाले, \"पुण्यात मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या काळात झाला. त्याला गतीही मिळाली. नागपूरआधी पुणे मेट्रो प्रकल्प उभारणे अपेक्षित होते. पण नागपूरलाच प्राधान्य देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पश्‍चिम महाराष्ट्रावर सूड उगविण्यासाठी ही संधी साधली आहे.''\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T21:25:37Z", "digest": "sha1:VWYYWWXPQTLBCIVONNIQB7B2JOCVQWTK", "length": 9098, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जलयुक्त अभियानामुळे जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीकडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजलयुक्त अभियानामुळे जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीकडे\nनगर – जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. याशिवाय, कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. या कामांना अधिक गती देण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.\nप्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर झाला. यानिमित्त पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्य शासन नागरिकांसाठी करीत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.\nयावेळी महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर स्मार्ट ग्राम पुरस्कार, क्रीडा पुरस्कार आणि पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेतकऱ्यांमध्ये जिद्द ही जन्मत: भिनलेली असते\nNext articleएकनिष्ठांना शिवसेना कधीही डावलत नाही\nदुष्काळाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला\nराज्यात थंडीचा जोर कायम : नगर 10 अंशांवर\nसाताराकरांचे कृत्रिम पाणीटंचाईला तोंड\nराहुरी कृषीविद्यापीठातर्फे कवठे परिसरात मोफत पेरणी\nजिल्ह्यातील 23 धरणांत 71 टक्‍के पाणी\nपुणे कॅन्टोन्मेंट बॅंकेची “भारत बिल पेमेंट सुविधा’\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nऍटर्नी जनरल आणि कॅगला लोकलेखा समितीपुढे बोलावणार : खर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/mahilani-karavi-hi-kame-vastu-anusar/", "date_download": "2018-12-15T22:00:36Z", "digest": "sha1:CYOGDOD4JTVCPTVHIWJZEV3GE44GR2GQ", "length": 8485, "nlines": 46, "source_domain": "www.marathigold.com", "title": "वास्तूशास्त्रा अनुसार सर्व महिलांनी आपल्या घरामध्ये केली पाहिजेत ही चार कामे, पैश्यांनी भरून राहील भंडार", "raw_content": "\nYou are here: Home / Dharmik / वास्तूशास्त्रा अनुसार सर्व महिलांनी आपल्या घरामध्ये केली पाहिजेत ही चार कामे, पैश्यांनी भरून राहील भंडार\nवास्तूशास्त्रा अनुसार सर्व महिलांनी आपल्या घरामध्ये केली पाहिजेत ही चार कामे, पैश्यांनी भरून राहील भंडार\nएका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो हे तुम्ही नक्कीच ऐकले असेल. यावर विचार केला तर हे खरे देखील ठरेल कारण महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे मानले जाते कि एक महिला कोणत्याही घराला स्वर्ग बनवू शकते आणि महिलेने मनात आणले तर कोणत्याही घराला बिघडवू शकते. त्यामुळे जर घरामध्ये राहणाऱ्या महिलेने काही असे कार्य केले ज्यामुळे घरामध्ये कधीही पैश्यांची कमी होणार नाही. तसे पाहता महिला आपल्या जीवनामध्ये अनेक कार्य करते आणि महिला मेहनती देखील असतात.\nमहिला घरातील लक्ष्मी आहे जिचा सन्मान करणे आवश्यक आहे महिलाच घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी बनवून ठेवतात. तुम्ही पाहिले असेल कि ज्या घरामध्ये महिलांना दुख मिळते त्या घरामध्ये सुख शांती नसते. दररोज कोणत्याना कोणत्या कारणामुळे वादविवाद होत असतात यासाठी महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांना दुख दिले नाही पाहिजे.\nवास्तूशास्त्रानुसार काही कार्य असे आहेत जे महिलांनी केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहते आणि घरा मध्ये कधीही धनाची कमी होत नाही. महिलांनी आपल्या घरामध्ये कोणते कार्य केले पाहिजे या बद्दल पुढे आपण पाहू.\nमहिलांनी आपल्या घरामध्ये पुढील कार्य केले पाहिजेत\nमहिलांनी आपल्या घरामध्ये घरातील मंदिर / देवारा नेहमी पूर्वोत्तर दिशेला ठेवला पाहिजे आणि त्या मंदिरा मध्ये नेहमी वेळोवेळी साफसफाई केली पाहिजे. ज्या घरामध्ये महिला असे करतात त्यांच्या घर परिवारा मध्ये सुख समृद्धी राहते. याच सोबत जीवनात येणाऱ्या सगळ्या समस्या पासून सुटका मिळते, सगळ्या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते.\nघरामध्ये महिलेने तुळशीचे रोप लावले पाहिजे आणि दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केली पाहिजे. ज्या घरामध्ये महिला तुळशीची पूजा करतात त्या घरामध्ये कधी आर्थिक समस्या येत नाहीत. तुळशीची पूजा करताना तेल किंवा तुपाचा दिवा लावला पाहिजे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आणि आपल्या जीवना मध्ये पैश्यांची कमी होत नाही.\nमहिलांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होतात आणि घरामध्ये वाईट शक्ती वास करू शकत नाहीत. याच सोबत वेळोवेळी गंगाजल आणि कच्चे दुध शिंपडले पाहिजे. यामुळे घर परिवारात आनंद राहतो.\nअनेक महिला आपले सगळे कामे झाल्यानंतर रात्री आपले डोके धुण्यासाठी वेळ निश्चित करतात पण ज्या महिला रात्रीच्या वेळी केस धुतात त्यांच्या घरामध्ये नेहमी तणावाचे वातावरण राहते. यासाठी घरातील कोणत्याही महिलेने रात्री केस धुतले नाही पाहिजेत यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद वाढतो.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणू��� घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/stop-back-pain/worker-with-backache-while-lifting-box-in-warehouse/", "date_download": "2018-12-15T21:58:24Z", "digest": "sha1:QRF6M7ZY3XYZC5MM76DMNR7DHAEDDQRW", "length": 1563, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Worker with backache while lifting box in warehouse - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/dr-ambedkar-agriculture-swavalamban-scheme-benefits-235-farmers-nagpur-district/12061031", "date_download": "2018-12-15T20:21:17Z", "digest": "sha1:X7PS755RUKGOGQQ3WGRFMNVFIIN3L2EH", "length": 9482, "nlines": 72, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ नागपूर जिल्ह्यातील २३५ शेतकऱ्यांना – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nडॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ नागपूर जिल्ह्यातील २३५ शेतकऱ्यांना\nनागपूर : शासनातर्फे अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने २३५ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.\nअनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी २.५ लाख, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५० हजार, इनवेल बोअरसाठी २० हजार, पंपसंचासाठी १० हजार, शेततळ्याला प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख, ठिबक सिंचनासाठी ५० हजार व तुषार सिंचनासाठी २५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील या योजनेसाठी २३५ शेतकऱ्यांची निवड कृषी विभागाने केली आहे. ४ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामध्ये ३ अपंग शेतकरी, ४४ महिला व इतर १८८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.\nत्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत आदिवासींसाठी आरक्षित करण्यात आलेल्या क्षेत्रासाठी ११ लाख तर क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेत सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसारखेच लाभ मिळतात. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत क्षेत्राबाहेरील ७९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यात १७ महिला व इतर ६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर क्षेत्राअंतर्गत ३ लोकांना लाभ देण्यात आला.\nया दोन्ही योजनेसाठी शेतकऱ्यांची मागणी जास्त असल्याने, जास्त अनुदानाची मागणी पुनर्विनियोजनामध्ये करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांनी सांगितले.\nसलमान खान – कैटरीना कैफ ने कर ली है जनवरी की Booking, फिल्म भारत की ताज़ा डीटेल्स\n‘Cheat India’ की रिलीज पहले इमरान हाशमी ने फिल्म के बारे में दिया बड़ा बयान\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nअगर देश हिंदू राष्ट्र बनता है तो देश के भीतर ही कई राष्ट्र बनाने की स्थिति आ जायेगी – कुमार केतकर\nZomato द्वारा निकला गया बिज़नेस असोसिएट कंपनी के ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई की तैयारी में\nExclusive Video : सख्त पुलिस अधिकारी ही नहीं कवि, शायर और गायक भी हैं उपराजधानी के डीसीपी\nकमलनाथ को इंदिरा गांधी ने क्यों कहा था ‘तीसरा बेटा’\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nरेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी मालकी हक्काचे पट्टेवाटप\nअगर देश हिंदू राष्ट्र बनता है तो देश के भीतर ही कई राष्ट्र बनाने की स्थिति आ जायेगी – कुमार केतकर\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nरेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी मालकी हक्काचे पट्टेवाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2016/06/", "date_download": "2018-12-15T20:11:48Z", "digest": "sha1:VSISNTMH7J5S7DODYBFL3Q4MK22AXEEG", "length": 4906, "nlines": 35, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "June 2016 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nदिग्गजांच्या अनुभवांचा संच : उतरतात त्या आठवणी\nतुमच्या आठवणी तुम्हाला खूप काही शिकवणाऱ्या असतात. मग थोरा-मोठ��यांच्या, ज्यांनी समाजमनावर आपली वेगळी छाप पाडली हे, ज्यांनी सार्वजनिक ...\nबब्याचं घर परवा गावी गेलो तेव्हा बब्याचं घर बंद दिसलं. घराला टाळं होत. बाजूला चौकशी केली, तर कळलं बब्या आता फार घरी राहत नाही. इकडे ...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/content/franklin-mf-performance", "date_download": "2018-12-15T20:30:12Z", "digest": "sha1:N5MU7SOBLLE2VON23JHP44L4LAOJPRGZ", "length": 12137, "nlines": 203, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Franklin MF Performance | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उ���डा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nजर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.\nआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:\nतुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.\nगुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.\nआपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.\nनवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.\nआपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर ड���क्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=423", "date_download": "2018-12-15T21:07:49Z", "digest": "sha1:BJRXOTIXP7UCPEOC4WXDJJ34MMYISCIV", "length": 4422, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/8314-farah-khan-tweets-against-sajid-khan-metoo", "date_download": "2018-12-15T21:54:28Z", "digest": "sha1:EARBFIJKUL5S6ZSO3JT6AKE55UYD26TI", "length": 7903, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#MeToo आपल्या भावाविरोधात उभी राहिली 'ही' बॉलिवूड दिग्दर्शिका! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#MeToo आपल्या भावाविरोधात उभी राहिली 'ही' बॉलिवूड दिग्दर्शिका\nदिग्दर्शक साजिद खान यांच्यावर सुरू असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर पहिल्यांदाच त्याची बहिण फराह खान हिनं प्रतिक्रिया दिली आहे. \"मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे\", असं फराह खाननं म्हटलं आहे.\nफराह स्वत:एक दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर आहे. नेहमीच आपल्या भावाच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या फराह खाननं आता साजिदच्या कृष्णकृत्याची ट्विटरवर निंदा केलीआहे. महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनी साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या ट्विटर पोस्टद्वारे त्यांनी साजिद खानचं विकृत वर्तन आणि महिलांप्रती असलेलं त्याचं असभ्य वर्तन जगासमोर आणलं होतं. त्यानंतर फराह खाननं ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे.\n\"जे काही आरोप सुरू आहेत त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना खूपच दु:ख झालंआहे. माझं कुटुंब मानसिक धक्क्यातून जात आहे. जर माझ्या भावानं अशाप्रकारे असभ्य वर्तन केलं असेल तर त्याला याची शिक्षा भोगावीच लागेल. माझ्या भावाच्या कोणत्याही कृतीचं मी समर्थन करत नाही. मी त्या प्रत्येकमहिलेच्या पाठीशी उभी आहे’ असं फराहनं ट्विट करत म्हटलं आहे.\nव्यवसायिकाच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्री झीनत अमान यांनी केली जुहू पोलिसांकडे तक्रार\nलवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार रणवीर-दीपिका\nबॉलिवूडमध्ये, लवकरचं प्रिया वारियरची एन्ट्री\nवरुण धवनच्या 'ऑक्टोबर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2017/06/", "date_download": "2018-12-15T21:00:19Z", "digest": "sha1:WN2L2RG6GEC3WYDEUE5VPOYFH3S3CV3Q", "length": 6253, "nlines": 44, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "June 2017 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nआकाशच्���ा इंटरकास्ट लग्नाची गोष्ट\nआता जवळपास महिना व्हायला आलाय आकाश आणि निकिताच्या लग्नाला. या दोघांच्या लग्नाचा प्रसंग थरारक आहे. लग्नाचा दिवस तर विसरुच शकत नाही. मुळात थ...\nगांधी हा प्राणीच डेन्जर होता. त्याला वगळून पुढे जाताच येत नाही. गांधी मेला नाही. गांधी मरणारही नाही. मुळात गांधी मरतच...\nहे भयंकर अस्वस्थ करणारं चित्र आहे\nइंग्लिश शाळांच्या पिवळ्या धमक बस सक्काळ-सक्काळ धावतात नुसत्या. इकडून तिकडे, तिकडून इकडे. कुठल्यातरी फूटपाथवर किंवा दुकानाच्या आडोशाला डोळे...\nवो भी क्या दिन थे, जब राज ठाकरे 'राजसाब' थे...\nआता तीनशे साठ अंशात मत बदललंय. विचार बदललेत. प्रत्येक मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. पण जर तीनशे साठ अंश हे चक्र उलट फिर...\nलिहावं की नाही आणि लिहावं तर नक्की काय लिहावं, अशा बारीक-सारीक प्रश्नांशी येऊन गेले पाच दिवस थांबतोय. काही मुद्द्यांवर दुमत आहे, तर का...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-12-15T20:22:52Z", "digest": "sha1:2QATFRA2K4PH2T3ZI6V5I2GQGZF7ITUO", "length": 4818, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इंग्लिश चित्रपट अभिनेते\" वर्गातील लेख\nएकूण ४६ पैकी खालील ४६ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2018-12-15T22:07:34Z", "digest": "sha1:QDWESETAI2Z3ITXADNVHXDTVQZQADDYL", "length": 3059, "nlines": 68, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "लॉन टेनिस - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :लॉन टेनिस= खेळाचा एक प्रकार\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०११ रोजी ०८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T20:38:28Z", "digest": "sha1:7MNGH6HWRGBL567EKRPHKBZ6YYWUZP5W", "length": 16047, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरीत सायकल चोरीला गेल्याने अल्पवयीन मुलाने पाच दुचाक्या जाळल्या | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडण���क आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Pimpri पिंपरीत सायकल चोरीला गेल्याने अल्पवयीन मुलाने पाच दुचाक्या जाळल्या\nपिंपरीत सायकल चोरीला गेल्याने अल्पवयीन मुलाने पाच दुचाक्या जाळल्या\nपिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – सायकल चोरीला गेल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने पेट्रोल टाकून पाच दुचाक्या जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.३०) रात्री उशीरा तीनच्या सुमारास पिंपरीमधील लिंकरोड येथील पत्राशेड येथे घडली.\nपिंपरी पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा तीनच्या सुमारास पिंपरीतील लिंकरोड येथे असलेल्या पत्राशेड येथील घराबाहेर उभ्या केलेल्या तब्बल पाच दुचाक्या एका अल्पवयीन मुलाने पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र अग्निशमन दलाचे बंब घटना स्थळी पोहचे पर्यंत पाचही दुचाक्या पूर्णपने जळून खाक झाल्या होत्या. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याची सायकल चोरीला गेल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleफडणवीस सरकारची सर्वपक्षीय कोंडी; धनगर, मुस्लिम आरक्षणाचाही आग्रह; पुण्यात जाळपोळ, सोलापुरात दगडफेक\nNext articleपिंपरीत सायकल चोरीला गेल्याने अल्पवयीन मुलाने पाच दुचाक्या जाळल्या\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्त��� उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nलोहा नगरपरिषद, शेंदुर्णी आणि मौदा नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले\nशिवसेनेचे सगळे नखरे माहीत आहेत, ते कुठेही जाणार नाहीत – मुख्यमंत्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2.html", "date_download": "2018-12-15T20:23:34Z", "digest": "sha1:DUGRHYHZ3J7EJAXT7XUDT5AP3XWSG6OK", "length": 28925, "nlines": 300, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळा��� भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला\nतीन नागरिकांचा मृत्यू, १५ जखमी\n११ तास चालली चकमक\nचिनी बनावटीच्या एके रायफल्स व ग्रेनेड्‌स मिळाले\nगुरदासपूर, [२७ जुलै] – पाकिस्तानमधून घुसखोरी करून आलेल्या अतिरेक्यांनी आज सोमवारी पहाटे पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील दीनानगर शहरात शक्तिशाली हल्ला केला. अतिरेक्यांनी बसवर गोळीबार केल्यानंतर दीनानगर पोलिस ठाणे व बाजूलाच असलेल्या पोलिस वसाहतीतील एक इमारतही ताब्यात घेतली. अत्याधुनिक शस्त्र व स्फोटकांनी सज्ज असलेल्या या अतिरेक्यांनी पोलिस ठाण्यातील कैदी आणि पोलिसांच्या नातेवाईकांना ओलिस ठेवून केलेल्या गोळीबारात पोलिस अधीक्षक बलजीत सिंग यांच्यासह पाच पोलिस शहीद झाले. दोन कैद्यांसह तीन नागरिकांचाही यात मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. तब्बल ११ तास चाललेल्या या मोहिमेत लष्करी जवान आणि एनएसजीच्या कमांडोंनी सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घातले. मोहीम फत्ते केल्यानंतर जवानांनी ‘जो बोले सो निहाल…’ अशा जोरदार घोषणा केल्या.\nपाकच्या हद्दीतून घुसखोरी केल्यानंतर दहशतवाद्यांनी आधी पंजाब परिवहन मंडळाच्या जम्मूकडे जाणार्‍या एका बसवर गोळीबार केला. सर्व दहशतवादी लष्करी गणवेशात होते. यानंतर एका कारचालकाला जखमी करून त्याच्याच कारने दहशतवादी पोलिस ठाण्यात आले आणि बॉम्बस्फोट व गोळीबार करून ठाण्याचा ताबा घेतला.\nठाण्याच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कैद्यांना व पोलिसांच्या नातेवाईकांना ओलिस ठेवून अतिरेक्यांनी पोलिसांवर भ्याड हल्ला केला. यात पोलिस अधीक्षक बलजीत सिंग, दोन पोलिस कॉन्स्टेबल आणि दोन होमगाडर्‌‌स शहीद झाले. पण, लष्करी जवान आणि एनएसजीच्या कमांडोंनी मोर्चा सांभाळल्यानंतर पहिल्या तासातच एका अतिरेक्याचा खात्मा केला. जवान आणि कमांडोंनी अतिरेक्यांना सर्व बाजूंनी घेरले आणि विशिष्ट अंतराने अतिरेक्यांना टिपण्यास सुरुवात केली. नागरिकांना कोणतीही हानी व्हायला नको, यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला होता. हेलिकॉप्टरमधूनही अतिरेक्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. पहाटे साडेचारच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी पाचच्या सुमारास संपली. ११ तासांच्या धाडसी कारवाईनंतर जवानानी सर्व अतिरेक्��ांना ठार केले. ठार अतिरेक्यांकडून चिनी बनावटीच्या एके रायफल्स आणि हॅण्ड गे्रनेड्‌स ताब्यात घेण्यात आले आहेत. अतिरेक्यांजवळ ग्लोबल पोझिशन सिस्टीमही (जीपीएस) आढळून आली. हे अतिरेकी पाकमधूनच जम्मू-पठाणकोट किंवा चाकहिरा भागातील कुंपण नसलेल्या सीमेवरून भारतात आले होते. लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मद यासारख्या जहाल दहशतवादी संघटनांचे ते सदस्य असावेत, अशी शक्यता पंजाबचे पोलिस महासंचालक सुमेध सिंग सैनी यांनी कारवाई संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.\n१५ जखमींमध्ये काही पोलिस आणि जवानांचाही समावेश असून, यातील काहींना उपचारासाठी गुरदासपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, गंभीर जखमींना अमृतसर येथे भरती करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंजाब आणि जम्मू-काश्मिरातील सीमांवर अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला. याशिवाय, गुजरात, उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश आणि राजस्थानातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nपंतप्रधानांनी घेतली क्षणाक्षणाची माहिती\nदीनानगरच्या पोलिस ठाण्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडून क्षणाक्षणाची माहिती प्राप्त केली. सोबतच आवश्यक ते दिशानिर्देशही त्यांनी वेळोवेळी दिले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही पंतप्रधानांना प्रत्येक घडामोडीची माहिती उपलब्ध करून दिली. अतिरेक्यांची संख्या नेमकी किती आहे, याबाबतची नेमकी माहिती नसल्याने गृहमंत्र्यांनी लष्कर आणि एनएसजी कमांडोंना आघाडी सांभाळण्याचे निर्देश दिले होते.\nराजनाथसिंह आज निवेदन करणार\nदरम्यान, या दहशतवादी हल्ल्याच्या मुद्यावर गृहमंत्री राजनाथसिंह उद्या मंगळवारी लोकसभेत सविस्तर निवेदन करणार आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबतच लष्करातील अधिकारीही उपस्थित होते.\nबलजीतसिंगचे वडीलही झाले होते शहीद\nसोमवारीच्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधीक्षक बलजीतसिंग यांचे वडील अचारसिंग हेदेखील १९८४ मध्ये पंजाबात दहशतवादी कारवाया शिगेला पोहोचल्या असताना शहीद झाले होते. दरम्यान, बलजीतस��ंग यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य (1548 of 2477 articles)\nविठ्ठला, दुष्काळाचे संकट दूर कर\nमुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाला साकडे सपत्नीक केली महापूजा पंढरपूर, [२७ जुलै] - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी पहाटे आषाढी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/about-district-bias-banks-20437", "date_download": "2018-12-15T21:23:50Z", "digest": "sha1:6EJN4GSAH2EVOOTDJCJ5UQAKJF55TSG7", "length": 19331, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "About District of bias banks? जिल्हा बॅंकाबाबत पक्षपात का? | eSakal", "raw_content": "\nजिल्हा बॅंकाबाबत पक्षपात का\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका या ठेवी स्वीकारणाऱ्या आणि पतपुरवठा करणाऱ्या सुविधा तर आहेतच, एवढेच नव्हे तर त्या ग्रामवि कासाचे एक ऊर्जा केंद्र आहेत. जिल्ह्यांत खेडोपाडी विखुरलेल्या लक्षावधी सामान्य, उपेक्षित माणसांसाठी जिल्हा बॅंका मोठा आधार आहेतच; पण देशाच्या आर्थिक विकासाचा संदेश त्यांच्या आयुष्याशी जोडून देणाऱ्या त्या विश्‍वासाचे केंद्रही आहेत.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका या ठेवी स्वीकारणाऱ्या आणि पतपुरवठा करणाऱ्या सुविधा तर आहेतच, एवढेच नव्हे तर त्या ग्रामवि कासाचे एक ऊर्जा केंद्र आहेत. जिल्ह्यांत खेडोपाडी विखुरलेल्या लक्षावधी सामान्य, उपेक्षित माणसांसाठी जिल्हा बॅंका मोठा आधार आहेतच; पण देशाच्या आर्थिक विकासाचा संदेश त्यांच्या आयुष्याशी जोडून देणाऱ्या त्या विश्‍वासाचे केंद्रही आहेत.\nदेशभरात 370 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका असून, त्यांच्या चौदा हजारांहून अधिक शाखा आहेत. सहकारी बॅंकांशी संलग्न 92 हजार 790 प्राथमिक सोसायट्या आहेत. त्यात प्रामुख्याने शेतकरी वर्गाची खाती आहेत. या घडीला महाराष्ट्रात 31 जिल्हा बॅंकांच्या 3746 शाखा आहेत. या बॅंकांशी 21 हजारांहून अधिक विविध कार्यकारी प्राथमिक सेवा सोसायट्या संलग्न आहेत. अलीकडील काळात सहकार चळवळीत काही गैरप्रकारही झाले आहेत. मात्र या चळवळीने केलेले काम विचारात घेता व अन्य विश्‍वा��ार्ह पर्याय उपलब्ध नाही, हे लक्षात घेता या गैरप्रकारांना आळा घालून चळवळीला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला पाहिजे.\n8 नोव्हेंबरला पंतप्रधानांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर उद्‌भवलेली परिस्थिती हाताळण्यात सरकार कमी पडत आहे, असेच अनुभवास येत आहे. रोज याबाबत नवनवीन नियम, धोरणे जाहीर होत आहेत. नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्याच्या बाबतीत सरकारी यंत्रणेत सुसूत्रता नाही. रद्द झालेल्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा उपलब्ध करून देणे, नवीन चलन उपलब्ध करून देणे व ते करताना सर्वांना समान न्याय आणि कमीत कमी त्रास, यावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. चलन उपलब्धीचा लाभ शहरी भागाला जेवढा आणि ज्या प्रमाणात होतो, तेवढा तो ग्रामीण भागाला होताना दिसत नाही. कारण या भागात काम करणाऱ्या आणि केवळ त्यांच्याच माध्यमातून शक्‍य असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना यातून वगळण्यात आले आहे. याबाबतही केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्या धोरणात विसंगती असल्याचे दिसून येते.\nग्रामीण भागात सर्व दूर पोहोचलेल्या आणि ग्रामीण जनतेला पतपुरवठा करणाऱ्या जिल्हा सहकारी बॅंकांना रद्द केलेल्या पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आलेली नाही; तसेच जिल्हा बॅंकांना पुरेसा चलनपुरवठाही होत नसल्याने ग्रामीण भागात मोठी अस्वस्थता आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही शासकीय पातळीवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण जनतेची आणि मुख्यत्वे शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. जिल्हा बॅंकांना वगळल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. चांगला पाऊस होऊनही रब्बी हंगामात जिल्हा बॅंकांकडून वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्यामुळे बियाण्यांअभावी शेतकरी लागवड करू शकणार नाहीत किंवा पेरणी केली, तरी तिचा वेग मंदावलेलाच राहील. ही परिस्थिती झाली लागवडीबाबतची. खरीप हंगामाचे पीक हाती आले आहे, ते विकून पैसा हातात येईल, या आशेवर शेतकरी होता. मात्र चलनातील मोठ्या\nनोटा रद्द केल्यामुळे आणि शंभराच्या व अन्य नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने या व्यवहारांना खीळ बसली आहे. त्या���ुळे शेतमाल विक्रीसाठी तयार असला, तरी तो घेण्यास गिऱ्हाईक नाही. परिणामी शंभर रुपये किलो विकला जाणारा टोमॅटो चार रुपयांपर्यंत खाली आला.\nदेशात सुमारे दोन लाख 20 हजार एटीएम सेंटर आहेत. त्यातील ग्रामीण भागात किती आहेत आणि त्यात किती वेळा पैसे उपलब्ध असतात ग्रामीण भागात मोठ्या व्यापारी बॅंका व राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जाळे किती आतील भागात पोचले आहे ग्रामीण भागात मोठ्या व्यापारी बॅंका व राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जाळे किती आतील भागात पोचले आहे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता काय आहे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता काय आहे आणखी तीन महिने देशवासीयांना या कळा सोसाव्या लागतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम कसा जाईल, याचा विचारही करता येत नाही. देशाच्या लोकसंख्येपैकी 55 ते 60टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात आहे आणि त्यांना चलनपुरवठा करणाऱ्या जिल्हा सहकारी बॅंकांना सरकारकडून पुरेसा चलनपुरवठा होत नाही. या परिस्थितीत केवळ उणिवांवर बोट न ठेवता व दोषांचे चर्चित चर्वण न करता तातडीने जिल्हा सहकारी बॅंकांना पुरेसा चलनपुरवठा होण्यासाठी सरकारने पावले उचलून ग्रामीण भागाला दिलासा द्यावा.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करण��र आहे. मागास आणि अल्प...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/03/blog-post_33.html", "date_download": "2018-12-15T20:19:23Z", "digest": "sha1:NJBCKODHCZESP7IE7AVJ4EOJKXB3TFZS", "length": 11860, "nlines": 48, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "ब्लॅक आऊट - ब्लॉगनामा", "raw_content": "\nकेवळ 56 सेकंदांची जाहिरात. साधारणतः जाहिरातीचा अॅव्हरेज टाईम तीस ते चाळीस सेकंदाचा असतो. त्या तुलनेत 'ब्लॅक आऊट' तशी मोठ्या लांबीची म्हणायला हवी. पण पाहताना असे वाटते की, ही जाहिरात अजून मोठ्या लांबीची का नाही किंबहुना शॉर्टफिल्म का नाही किंबहुना शॉर्टफिल्म का नाही पण कदाचित कमी वेळेची बनवली गेलीय, म्हणून तिचा दर्जा टिकून आहे.\nकोणतीही गोष्ट कमीत कमी शब्दात लिहिणे अवघड असते, तसेच दृकश्राव्य माध्यमाचे आहे. तिथेही कमीत कमी वेळेत एखादा संदेश पोहोचवणे मोठं कठीण काम. कधी कधी अडीच-तीन तासांचा अवधी सुद्धा कमी पडतो. असे असताना 'ब्लॅक आऊट' ही जाहिरात एका मिनिटात कित्येक सिनेमे ओवाळून टाकावे एवढा खणखणीत संदेश देऊन जाते.\n‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड’ या संस्थेसाठी ही जाहिरात तयार केली गेली होती. स्टोरी अगदी साधी सोपी आहे. मात्र ती सुचण्यास तितकेच सृजनशील कल्पकतेचे डोके हवे.\n56 सेकंदांची जाहिरात. बिल्डिंग मधील जिन्या वरुन एकजण उतरत असतो. 11 व्या सेकंदाला लाईट जाते. संपूर्ण स्क्रीन ब्लॅक होते. थेट 37 व्या सेकंदाला स्क्रीनवर चित्र दिसते. मध्ये काय होते तर तो जिन्या वरुन उतरणारा माणूस धडपडतो. ‘ये लाईट को भी अभी..’ असे म्हणत ती व्यक्ती धडपडते. तितक्यात त्याच अंधारात कुणीतरी एकजण येतो आणि त्या धडपडलेल्या व्यक्तीला दरवाजापर्यंत पोहोचवतो.\nजाहिरातीच्या 37 व्या सेकंदाला ज्यावेळी लाईट येते, त्यावेळी प्रेक्षक म्हणून आणि माणूस म्हणून आपण हादरुन जातो. त्यावेळी स्क्रीनवर असे चित्र असते की, त्या धडपडणाऱ्या माणसाला त्या अंधारातून दरवाजापर्यंत सोडणारी व्यक्ती अंध असते. तो धडपडणारा माणूस त्या व्यक्तीला ‘थँक्यू’ म्हणतो, तेवढ्यात आपल्याला दरवाजापर्यंत पोहोचवणारी व्यक्ती अंध असल्याचे कळते आणि तो आवाक होतो. अंध व्यक्ती ‘टेक केअर आ’ म्हणून पुढे निघून जाते.\nअंधारात चाचपडणाऱ्या एका दृष्टी असलेल्या माणसाला एका अंध माणसाने मदत केलेली असते. किती कमी कालावधीत किती मोठा संदेश दिलाय – ‘Learn to See’\nअभिनय देव यांनी ही जाहिरात दिग्दर्शित केलीय. अभिनय देव म्हणजे रमेश देव यांचा धाकटा मुलगा. आणि आपल्या अजिंक्य देव यांचा धाकटा भाऊ. प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून आपल्या कलात्मक सृजनशीलतेला वाव देणारा हा माणूस सिनेमांच्या मुख्य प्रवाहात का नाही, असे कायम वाटत आलेय. वन ऑफ द मोस्ट क्रिएटिव्ह पर्सन.\nसर्फ एक्सेलच्या 'दाग अच्छे हैं' कँपेनवाल्या जाहिराती असोत वा 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या जाहिराती असोत, किंवा नाईके, मोटोरोला... सर्वच एकास एक भन्नाट आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता तीस-चाळीस सेकंदात काठोकाठ भरण्याची हातोटी अभिनय देव यांच्यात आहे.\nमध्यंतरी देल्ही बेल्ली, गेम प्लॅन, फोर्स 2, ब्लॅकमेल यांसारखे सिनेमे अभिनय देव यांनी दिग्दर्शित केले. पुढेही त्यांनी असे सिनेमे करायला हवेत. आयटम साँगच्या जीवावर सिनेमे चालतील, या आशेने सिनेमे बनवणाऱ्यांनी सिनेमा या कलेलाच एक आयटम साँग करुन टाकलंय. अशा भाऊगर्दीत अभिनय देव यांच्यासारख्या माणसाने आपल्या सृजनशील कल्पनांनी वेगळे प्रयोग करायला हवेत. सिनेमाचा दर्जा टिकेलच, सोबत संपूर्ण क्षेत्राचा दर्जा वाढण्यासही मदत होईल. असो.\nजाता जाता... साठ्ये कॉलेजला असताना, जाहिरात विषय शिकवण्यासाठी अभिनय देव आले होते. एक तासाचा एक लेक्चर घेतला होता. त्यावेळी त्यांना जवळून ऐकता आले होते. भारी माणूस आहे एकंदरीत. क्रिएटिवव्हीटी खच्चून भरलीय या माणसात.\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत ��सायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/499137", "date_download": "2018-12-15T21:43:13Z", "digest": "sha1:OJHUZVLOZOCWTPTRWMGJERXIOAWAFYL5", "length": 9257, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गर्ल्स हॉस्टेल एक गूढ कथा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » गर्ल्स हॉस्टेल एक गूढ कथा\nगर्ल्स हॉस्टेल एक गूढ कथा\nजेव्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना, आपल्या मनात एक विचित्र प्रकारचे भय निर्माण करते. भयकथा ऐकताना आजवर अनेक वेळा आपण हॉस्टेलमधील एखादी गूढ भय कथा ऐकतोच. जे स्वत: हॉस्टेलमध्ये राहतात किंवा ज्यांनी हॉस्टेलमधील जीवन अनुभवलंय त्यांना असे किस्से चांगलेच माहीत असतात. अशाच अनाकलनीय भयाची चाहूल सोबत घेऊन गर्ल्स हॉस्टेल… कोणीतरी आहे तिथे ही नवीन मालिका, 10 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता झी युवावर सुरू होत आहे.\nगर्ल्स हॉस्टेल ही मालिका महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा छोटय़ा शहरांतून, मुंबईसारख्या मोठय़ा शहरामध्ये, स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आलेल्या 9 मुलींची आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका भयावह घटनेची गोष्ट आहे. एक अशी घटना ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच हादरून जाते. दिवसरात्र जागणारं आणि गर्दीनं ओसंडून वाहणारं मुंबई शहर, महिलांसाठी अजूनही म्हणावं तसं सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, नेहा आणि वनिता या पुणे, नाशिक, पंढरपूर, मराठवाडा अशा आणि इतर वेगवेगळय़ा शहरांतून आलेल्या मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये एकमेकींच्या सानिध्यात रूममेट्स म्हणून धमाल मस्ती आणि लुटुपुटीची भांडण करूनसुद्धा मजेत राहत आहेत. रोजच्या आयुष्यातील संघर्ष करत असतानाच होस्टेलच्या भिंतीच्या आत मात्र त्यांना प्रचंड सुरक्षित वाटते. त्यांच्या सावित्री गर्ल्स हॉस्टेलच्या सुरक्षित जगात अतिशय भयानक घटना घडते. ज्यामुळे या मुलींच्या आयुष्यातील धमाल मस्ती संपून त्याची जागा थरकाप उडवणारे भय घेते. गूढ घटनांची साखळी वाढू लागते आणि त्यानंतर सुरू होतं एक अनाकलनीय प्रसंगांचं भयंकर चक्र… या सर्व मुली एक एक करून या चक्रात गुरफटल्या जातात. प्रत्येकवेळी कोणीतरी आहे तिथे ही भावना बळावू लागून हॉस्टेलमध्ये एक भीतीचे सावट पसरू लागते. झी युवा आणि झी टॉकीजचे बिझिनेस हेड निखिल साने या मालिकेनिमित्त बोलताना म्हणाले, भय, गूढ, थरार आणि साहसाचे, मानवी मनाला नेहमीच आकर्षण वाटत असते. ही उत्कंठा आणि रहस्ये काही कथा-कादंबऱया त्याचप्रमाणे अनेक सिनमे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अशा कथा अनुभवताना पुढे काय हा प्रश्न आपल्याला मनात सतावत असतो हाच अनुभव झी युवाची नवीन मालिका गर्ल्स हॉस्टेल… कोणीतरी आहे तिथे देणार आहे.\nया मालिकेत सुद्धा सर्वच नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. या कलाकारांचे छोटय़ा पडद्यावरचं पदार्पण असलं तरी विविध नाटकांमधील भूमिकांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी यातली प्रत्येक व्यकिरेखा सशक्तपणे साकारली आहे. या मालिकेची कथा प्रसिद्ध लेखक शेखर ढवळीकर आणि पटकथा अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकर यांची आहे, तर संवाद कुमुद इतराज यांचे आहेत. सोमिल क्रिएशनची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.\nश्रद्धा कपुर साकरणार सायना नेहवालची भूमिका\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा ���वाज अ.ब.क चित्रपटात\n‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय’ गाण्याची धमाल\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nमिचेलच्या सीबीआय कोठडीत वाढ\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKO/MRKO017.HTM", "date_download": "2018-12-15T21:00:04Z", "digest": "sha1:VEPLXIQ3XKUBQ7FXJ2IW3KPGUT5XLMYJ", "length": 9481, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी | फळे आणि खाद्यपदार्थ = 과일과 음식 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > कोरियन > अनुक्रमणिका\nमाझ्याजवळ एक स्ट्रॉबेरी आहे.\nमाझ्याजवळ एक किवी आणि एक टरबूज आहे.\nमाझ्याजवळ एक संत्रे आणि एक द्राक्ष आहे.\nमाझ्याजवळ एक सफरचंद आणि एक आंबा आहे.\nमाझ्याजवळ एक केळे आणि एक अननस आहे.\nमी फ्रूट सॅलाड बनवित आहे.\nमी टोस्ट खात आहे.\nमी लोण्यासोबत टोस्ट खात आहे.\nमी लोणी आणि जॅमसोबत टोस्ट खात आहे.\nमी सॅन्डविच खात आहे.\nमी मार्गरीनसोबत सॅन्डविच खात आहे.\nमी मार्गरीन आणि टोमॅटो घातलेले सॅन्डविच खात आहे.\nआम्हाला पोळी आणि भात हवा / हवी आहे.\nआम्हाला मासे आणि स्टीक्स हवे आहे.\nआम्हाला पिझ्झा आणि स्पागेटी हवे आहे.\nआम्हाला आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे\nआम्हाला सूपसाठी गाजर आणि टोमॅटोंची गरज आहे.\nआपली भाषासुद्धा माध्यमांमुळे प्रभावित झालेली आहे. नवीन माध्यमे इथे खासकरून मोठी भूमिका बजावतात. एक संपूर्ण भाषा पाठ्य संदेश, ईमेल आणि गप्पांमुळे प्रकट झाली. ही माध्यम भाषा नक्कीच प्रत्येक देशात वेगळी आहे. काही वैशिष्ट्ये, अर्थातच, सर्व माध्यम भाषेमध्ये आढळतात. वरील सर्वांमध्ये, आपल्या वापरकर्त्यासाठी गती ही महत्वाची आहे. जरी आपण लिहीले, तरी आपल्याला थेट संप्रेषण तयार करायचे आहे. म्हणजेच, आपल्याला शक्य तितक्या लव���र माहितीची देवाणघेवाण करायची आहे. म्हणून आपण प्रत्यक्ष संभाषण अनुकृत करू शकतो. अशाप्रकारे, आपली भाषा भाषिक अक्षरांनी विकसित झाली. शब्द आणि वाक्ये अनेकदा लघूरुपित केली जातात. व्याकरण आणि विरामचिन्हांचे नियम सामान्यतः टाळले जातात. आपले शब्दलेखन हे खराब आहे आणि त्यामध्ये शब्दयोगी अव्यये अनेकदा पूर्णपणेगायब असतात. माध्यम भाषेमध्ये भावना या क्वचित दर्शवतात. इथे आपण तथाकथित भावनादर्शक असा शब्द वापरतो. अशी काही चिन्हे आहेत जे की, त्या क्षणाला आपण काय अनुभवतो ते दर्शवितात. तेथे सुद्धा मजकुरांसाठी वेगळी नियमावली आणि गप्पा संभाषणासाठी एक अशुद्धभाषा आहे. माध्यम भाषा ही, त्यामुळे खूपच लहान भाषा आहे. पण ती सारख्या प्रमाणात सर्वजण (वापरकर्ते) वापरतात. अभ्यास दाखवतो की, शिक्षण आणि विचारशक्ती काही वेगळे नाहीत. खासकरून तरुण लोकांना माध्यम भाषा वापरणे आवडते. त्यामुळेच टीकाकार विश्वास ठेवतात की, आपली भाषा धोक्यात आहे. विज्ञान नैराश्यपूर्णतेने काम चमत्काराच्या घटना पाहते. कारण मुले फरक करू शकतात, त्यांनी केव्हा आणि कसं लिहावं. तज्ञ विश्वास ठेवतात की, नवीन माध्यम भाषेमध्येसुद्धा फायदे आहेत. कारण ते मुलांच्या भाषा कौशल्य आणि कल्पकतेला प्रोत्साहित करू शकते. आणि: बरंच काही आजही लिहितायत- पत्रांनी नाही, पण ई-मेलने आम्ही याबद्दल आनंदी आहोत \nContact book2 मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/rare-coincidence-happening-after-111-years/", "date_download": "2018-12-15T21:56:28Z", "digest": "sha1:O2B7GBWXPYDETITDAPRYBWC3ABDMDOFK", "length": 7299, "nlines": 35, "source_domain": "www.marathigold.com", "title": "111 वर्षा नंतर बनत आहे दुर्लभ योग, कुबेर देवता उघडणार त्यांचा खजिना, या राशींचे उघडणार नशीब", "raw_content": "\nYou are here: Home / Astrology / 111 वर्षा नंतर बनत आहे दुर्लभ योग, कुबेर देवता उघडणार त्यांचा खजिना, या राशींचे उघडणार नशीब\n111 वर्षा नंतर बनत आहे दुर्लभ योग, कुबेर देवता उघडणार त्यांचा खजिना, या राशींचे उघडणार नशीब\nग्रहांमध्ये नेहमी बदल होत असतो ज्यामुळे 12 राशीवर त्याचा प्रभाव होतो. ग्रहाच्या बदला मुळे काही योग होतात जे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात. जर एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये शुभ योग झाला तर त्याचे भाग्य त्याला उत्तम साथ देते. त्याव्याक्तीला जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात आणि त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये यश मिळते. ज्योतिषशास्त्रा नुसार अनेक वर्षा नंतर दुर्लभ संयोग बनत आहे ज्यामुळे काही राशींवर कुबेर देवता प्रसन्न होणार आहेत. याराशीवर धन वर्षा होऊ शकते.\nचला पाहू कोणत्या त्या भाग्यवान राशी आहेत\nमेष राशीवर कुबेर देवतेची कृपा दृष्टी राहील ज्या व्यक्तीचे अजून पर्यंत विवाह झालेला नाही त्यांना लवकरच चांगला प्रस्ताव येऊ शकतो. एखाद्या खास मित्रासोबत भेट घडू शकते. जे व्यक्ती नोकरी करतात त्यांच्या कडून केली गेलेली कामे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांना पसंत पडू शकतात. व्यापाऱ्यांना व्यापार निमित्त यात्रा होऊ शकते जी तुमच्यासाठी फायदेशीर घडू शकते. कुबेर देवतेची कृपा आर्थिक समस्या दूर करू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पुढील काळ ठीक राहू शकतो.\nसिंह राशीच्या व्यक्तींवर कुबेर देवता प्रसन्न राहतील. जीवनसाथी सोबत असलेले गैरसमज दूर होऊ शकतात. एखादा जुना विवाद समाप्त करू शकाल. ज्या कार्यात किंवा योजनेत सहभागी व्हाल त्यामध्ये यश प्राप्त होऊ शकते. तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते.\nकन्या राशीच्या व्यक्तींना कुबेर देवतेच्या कृपेने कौटुंबिक विवादातून सुटका मिळू शकते. तुम्ही तुमच्या घरासाठी आवश्यक खरेदी करू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यावसायिक फायदा होऊ शकतो.\nतुला राशीच्या व्यक्तींना कुबेर देवता जुन्या आजारा पासून सुटका मिळवून देऊ शकतात. जे व्यक्ती व्यापार करतात त्यांना चांगला लाभ होऊ शकतो. जागा जमिनीची कामे मार्गी लागू शकतात. धर्माच्या कार्यात रुची वाढू शकतात. कुबेर देवतेच्या कृपेने अचानक धन लाभ होऊ शकतो.\nकुंभ राशीच्या व्यक्तीना कुबेर देवतेच्या कृपेने मानसिक शांतता मिळू शकते. जीवनसाथी सोबत नाते सुधरु शकतात. अचानक धन प्राप्तीचे योग आहेत. भौतिक सुख सुविधेत वाढ होऊ शकते.\nमीन राशीच्या लोकांना कुबेर देवतेच्या कृपेने कार्य क्षमतेत वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळू शकते. आरोग्यात सुधारणा होऊ शकते. आपली आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/feedback?start=25", "date_download": "2018-12-15T20:30:08Z", "digest": "sha1:AOO7MIOQP32G7ASZZACKDICCCRWS2WRH", "length": 12539, "nlines": 167, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "प्रतिक्रिया", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nचांगली वेबसाइट आहे. आपल्या समाजातील वधू वरांची येवढी माहिती आजपर्यंत कुठे मिळाली नव्हती. good job\nचांगला उपक्रम आहे. समाजबांधवांनी जिव्हेश्वर.कॉमला माहिती पाठवली पाहिजे, म्हणजे या वेबसाईटमार्फत ती माहिती सर्वांच्यापर्यंत पोहचेल.\nआपल्या साळी समाजाची प्रगती पाहून अभिमान वाटला. काळाप्रमाणे आपणही प्रगत झाले पाहिजे हे या टिमने दाखवुन दिले. त्यांचे अभिनंदन\nवधुवर्,साहित्य,ताज्या बात्म्या,समाज प्रबोधन,इत्यादि सर्व माहिति एकत्रित सर्वाना मिळालि.शतःशहा धन्यवाद. प्रकाश सरोदे जालना\nअप्रतिम, मला आवडल.आपल्या समाज्याची संपूर्ण माहिती सर्वांना वाचायला मिळेल. ह्या विश्वकोशाचा वटवृक्ष होवो हीच सदिच्छा. जय जिव्हेश्वर \nअप्रतिम, मला आवडल.आपल्या समाज्याची संपूर्ण माहिती सर्वांना वाचायला मिळेल. ह्या विश्वकोशाचा वटवृक्ष होवो हीच सदिच्छा. जय जिव्हेश्वर \nखुप छान उपक्रम आहे. जिव्हेश्वर.कॉम ह्या डिजीटल विश्वकोशा चा वटवृक्ष होवो हीच मनापासून सदिच्छा .....\nचांगला उपक्रम आहे. सर्वना अनेक शुभेच्छा\nनितिन मोरे इंदौर (मध्य प्रदेश)\nसौ शुभश्री विलास चिल्लाळ\nखूप छान. मला आवडल.आपल्या समाज्याची संपूर्ण माहिती सर्वांना वाचायला मिळेल. आपला समाज नावाजला जाईल. ह्या विश्वकोशाचा वटवृक्ष होवो हीच सदिच्छा..... धन्यवाद.\nछान... बाकी बोलायला शब्दच नहियेत. सिम्प्ली ग्रेट\n अभिनन्दन आणि खुप आभार \nखुप छान उपक्रम आहे. जिव्हेश्वर.कॉम ह्या डिजीटल विश्वकोशा चा वटवृक्ष होवो हीच मनापासून सदिच्छा .....\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रह���ंची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T20:48:22Z", "digest": "sha1:AHYQN446D56HLR76DJSZQQWHOAY7S4VK", "length": 15991, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दापोडीत एकाला परदेशी डॉलर देतो असे सांगून दोन लाखांची फसवणूक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Chinchwad दापोडीत एकाला परदेशी डॉलर देतो असे सांगून दोन लाखांची फसवणूक\nदापोडीत एकाला परदेशी डॉलर देतो असे सांगून दोन लाखांची फसवणूक\nदापोडी येथे एका इसमाला परदेशी डॉलर देतो असे सांगून चक्क कागदाचा बंडल देऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २२ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान दापोडी येथील काटे बंगला समोरील भोसले कंट्री बार येथे घडली.\nविक्रम शर्मा (वय २७, रा. विमाननगर, पुणे) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रफिक हलिम हुसेन (वय २७), मोहम्मद दिलावर मोहम्मद शहा शेख (वय २५, दोघेही रा. नजीर गल्ली, येरवडा) या दोघांना अटक करण्यात आली असून इतर दोघे फरार आहेत.\nपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम शर्मा यांना २२ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान फोनवरील दोन अनोळखी इसमांनी तुम्हाला परदेशी डॉलर देतो असे सांगून गुलाबनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काटे बंगला समोरील भोसले कंट्री बार, दापोडी येथे बोलवून घेतले. तसेच त्यांच्याकडून रोख दोन लाख रुपये घेतले. मात्र त्यांना परदेशी डॉलर न देता त्यांना चक्क कागदाचा बंडल देऊन फसवणूक केली. याप्रकरणी रफिक हलिम हुसेन, मोहम्मद दिलावर मोहम्मद शहा शेख दोघांना भोसरी पोलीसांनी अटक केली असून इतर दोघेजन फरार आहेत. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.\nPrevious articleरहाटणी महिलेची गॅलरीतून उडी प्रकरण; पतीच्या मित्रानेच केली होती शरीर संबंधाची मागणी म्हणून घेतली उडी\nNext articleवाकडमध्ये पोलीसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी तरुणाला अटक\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nपिंपळे सौदागरमध्ये हॉटेल ‘जस्ट इन ग्रील’ जळून खाक\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवा���\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nचाकण येथे ‘गायछाप’ या तंबाखू विक्री कंपनीचा ट्रेडमार्क वापरुन बनावट तंबाखू...\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो...\nकामशेतमध्ये विचित्र अपघात; रिक्षाचालकाच्या मांडीत घुसले हँडल\nवादग्रस्त श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीत २ हजार मतांनी विजयी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकाळेवाडीत फिरस्त्याने विवाहित महिलेला स्पर्श करुन केला विनयभंग\nउद्योगनगरीतील डेंगू, स्वाईनफ्ल्यू सारख्या आजारी रुग्णांवर वेळेत उपचार करण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T20:56:42Z", "digest": "sha1:IDUXS2JOKJPGLZUJ6EFZYOCFTRWL5AJU", "length": 15932, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राहुल गांधी व्यसनी, पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत – मनजिंदर सिंग सिरसा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh राहुल गांधी व्यसनी, पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत – मनजिंदर सिंग सिरसा\nराहुल गांधी व्यसनी, पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत – मनजिंदर सिंग सिरसा\nनवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे व्यसनी आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची त्यांची लायकी नाही, असे वादग्रस्त विधान शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी केले आहे.\nदिल्लीतील राजौरी गार्डन पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. मनजिंदर सिंग सिरसा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी विमानतळावर रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. या ट्विटमध्ये सिरसा यांनी म्हटले आहे की, जो पंजाबमधील ७० टक्के तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन आहे, असे म्हणत होता, तोच आज व्यसनी दिसत आहे. त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात जायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.\nराहुल गांधी यांनी आधी कर्जमाफीचे आश्वासन पंजाबमध्येही दिले होते. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आता नरेंद्र मोदी सरकारने कर्ज माफ करावे, अशी मागणी केली आहे . आता मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांचीही राहुल गांधींकडून फसवणूक केली जात आहे, अशी खोटारडी व्यक्ती पंतप्रधानपदाची दावेदार होऊ शकत नाही, असे सिरसा यांनी म्हटले आहे.\nPrevious articleशबाना आजमींना रेल्वे बाबतची चुकीची पोस्ट करणे पडले महागात; मागावी लागली जाहिर माफी\nNext articleधक्कादायक: माजी मंत्र्याच्या नोकराने सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन केली हत्या\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सो��्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nतेलंगणात अकबरुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी\nपाच राज्यांच्या निकालातून जनतेचा राग व्यक्त झाला आहे – संजय राऊत\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nराजस्थानात गेहलोत मुख्यमंत्री; पायलट उपमुख्यमंत्री\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\nशीख विरोधी दंगलीप्रकरणी एकाला फाशी, तर एकाला जन्मठेपेची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Vali_Vadh_Na_Khal_Nirdalan", "date_download": "2018-12-15T21:17:36Z", "digest": "sha1:AMKZ4JOEZTNITSFZSODEXJTFVFXXUOKK", "length": 4678, "nlines": 65, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "वालीवध ना खलनिर्दालन | Vali Vadh Na Khal Nirdalan | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nमी धर्माचें केलें पालन\nअखिल धरा ही भरतशासिता\nन्यायनीति तो भरत जाणता\nत्या भरताचा मी तर भ्राता\nजैसा राजा तसे प्रजाजन\nशिष्य, पुत्र वा कनिष्ठ भ्राता\nधर्मे येते त्यास पुत्रता\nतूं भ्रात्याची हरिली कांता\nमनीं गोपुनी हीन प्रलोभन\nतूं तर पुतळा मूर्त मदाचा\nसुयोग्य तुज हा दंड वधाचा\nअंत असा हा विषयांधांचा\nमरण पशूचें पारध हो‍उन\nदिधलें होतें वचन सुग्रिवा\nजीवहि देइन तुझिया जीवा\nभावास्तव मी वधिलें भावा\nदिल्या वचाचें हें प्रतिपालन\nनृपति खेळती वनिं मृगयेतें\nलपुनि मारिती तीर पशूतें\nदोष कासया त्या क्रीडेतें\nशाखामृग तूं क्रूर पशूहुन\nअंत्य घडी तुज ठरो मोक्षदा\nसांभाळिन मी तुझ्या अंगदा\nराज्य तुझें हें, ही किष्किंधा\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १/१२/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.\nअंगद (तारासुत) - वाली आणि तारा यांचा पुत्र.\nकिष्किंधा - वाली व सुग्रीव यांचा देश. म्हैसूर व हैद्राबाद यांच्यामध्ये.\nखल - अधम, दुष्ट.\nमद - उन्माद, कैफ\nवाली - एक वानर. सुग्रीवाचा वडील भाऊ. किष्किंधा नरेश. याने सुग्रीव पत्‍नी रुमा हीचे हरण केले होते.\nविषयवासना (विषय) - कामवासना.\nसुग्रीव - एक वानर. वालीचा भाऊ. यांस वालीने पदच्युत केले होते.\nआज मी आळविते केदार\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/lonavala-nagar-parishad-election-result-21372", "date_download": "2018-12-15T21:24:01Z", "digest": "sha1:Q4KDL7KZLHU6JOKJXZJL4SAHB4DK36KD", "length": 13539, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "lonavala nagar parishad election result चुरशीच्या लढतीत शिवसेनेवर मात | eSakal", "raw_content": "\nचुरशीच्या लढतीत शिवसेनेवर मात\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nभाजप-रिपाइं युतीला ९, तर शिवसेना-काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा\nभाजप-रिपाइं युतीला ९, तर शिवसेना-काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा\nलोणावळा - पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा नंदकुमार जाधव या विराजमान झाल्या आहे. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या लढतीत सुरेखा जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवार शादान चौधरी यांचा १ हजार ६३१ मतांनी पराभव करत विजय मिळविला. लोणावळ्यात भाजप व आरपीआय (आठवले गट) युती सर्वांत मोठा पक्ष ठरला असून युतीचे ९ नगरसेवक निवडून आले आहे. शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी ६ मिळाल्या असून अपक्षांनी ४ जागांवर बाजी मारली आहे. यामध्ये गवळीवाडा प्रभागातून काँग्रेसच्या सुवर्णा अकोलकर या सर्वाधिक १२५८ मतांनी विजय मिळवला असून तुंगार्ली प्रभागातून नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढवीत असलेले राजू बच्चे यांनी सलग तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणत ११३० मतांनी बाजी मारली. भांगरवाडी प्रभाग क्र. पाचमधील लढत सर्वाधिक चुरशीची झाली. भाजपचे देविदास कडू यांनी माजी नगरसेवक दत्तात्रेय येवले यांचा अवघ्या चार मतांनी पराभव केला. तर विद्यमान नगरसेवक सुनील इंगुळकर यांनी भाजपचे विजय मोरे यांचा १८९ मतांनी पराभव केला.\nखंडाळ्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातून भाजपच्या माजी नगरसेविका रचना सिनकर यांनी शिवसेनेचे अशोक गवारणे यांच्यावर एकतर्फी विजय मिळवला. नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी बुधवारी (ता. १४) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. गुरुवारी (ता. १५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील रेल्वे इन्स्टिट्यूट येथे मतमोजणीस सुरवात झाली. मुख्य निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी मतमोजणी केंद्रास भेट देत प्रक्रियेची पाहणी केली. लोणावळ्याचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प���रवर्गासाठी राखीव होते. नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शालिनी अमित गवळी यांनी ६ हजार ४३०, काँग्रेसच्या ५ हजार ९५९ मते मिळाली. मतदारांनी त्याखालोखाल नोटाचा पर्याय स्वीकारत ४६६ मते दिली. बसपाच्या संध्या भोसेकर यांना ३९५, तर अपक्ष वैशाली पोटफोडे यांना ३९६ मते मिळाली.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाहित्यिकांची विविध रूपं (विजय तरवडे)\nसाहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-news-farmer-insurance-65884", "date_download": "2018-12-15T21:18:58Z", "digest": "sha1:RXA4UNTMX7GEVZSMG5TGQ6OWBRILVBHN", "length": 16512, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed news farmer Insurance ६.४३ लाख शेतकऱ्यांनी भरला ५५ कोटींचा विमा | eSakal", "raw_content": "\n६.४३ लाख शेतकऱ्यांनी भरला ५५ कोटींचा विमा\nशुक्रवार, 11 ऑगस्ट 2017\nबीड - गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी ५७ कोटी रुपयांचा पीकविमा उतरविला होता. यावर्षी पेरणीनंतरपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने खरीप पिके सुकू लागली असून पिके हातची जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी तब्बल ६ लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी सुमारे ५५ कोटींचा पीकविमा उतरविला आहे. एकीकडे पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा सव्वा लाखाने वाढली असली तरी दुसरीकडे प्रिमीअमची रक्कम मात्र गतवर्षीपेक्षाही कमी झाली आहे.\nबीड - गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी ५७ कोटी रुपयांचा पीकविमा उतरविला होता. यावर्षी पेरणीनंतरपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने खरीप पिके सुकू लागली असून पिके हातची जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी तब्बल ६ लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी सुमारे ५५ कोटींचा पीकविमा उतरविला आहे. एकीकडे पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा सव्वा लाखाने वाढली असली तरी दुसरीकडे प्रिमीअमची रक्कम मात्र गतवर्षीपेक्षाही कमी झाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी केवळ कापसाऐवजी इतर पिकांचाही विमा मोठ्या प्रमाणात उतरविल्याने प्रिमीअमची रक्कम कमी झाल्याचे निरीक्षण अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी नोंदविले आहे.\nगतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त म्हणजेच तब्बल १२५ टक्के इतका पाऊस झाला होता. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी जिल्ह्यातील ५ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी ५७ कोटींचा पीकविमा भरला होता. यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाला. यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा पेरण्याही लवकर उरकण्यात आल्या. मात्र पिकांची उगवण झाल्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला असून बहुतांश भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. पिकांची परिस्थिती वाईट असल्याने यावर्षी पीकविमा उतरविण्याला शे���कऱ्यांनी पसंती देत आपली पिके संरक्षित करून घेतली.\nयावर्षी राष्ट्रीयीकृत बॅंक तसेच जिल्हा बॅंकेत मिळून ४ लाख ४३ हजार २०४ शेतकऱ्यांनी एकूण ३४ कोटी ९८ लक्ष ६९ हजारांचा पीकविमा भरला. याशिवाय ई-महासेवा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने १ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनी तर ५ ऑगस्टला ई-महासेवा केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने १२ हजार ९११ शेतकऱ्यांनी जवळपास २० कोटींचा पीकविमा भरला आहे. जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पिकांसाठी एकूण ६ लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी जवळपास ५५ कोटींचा पीकविमा उतरविला आहे. बॅंकांमध्ये भरलेल्या पीकविम्याचा विचार केल्यास सर्वाधिक १३ कोटी १३ लाख रुपयांचा पीकविमा जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमध्ये भरण्यात आला आहे.\nबॅंकांमध्ये भरला ३५ कोटींचा पीकविमा\nजिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये १३ कोटी १३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत ९ कोटी ४५ लाख रुपये, स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ८ कोटी ६२ लाख रुपये, बॅंक ऑफ बडोदामध्ये ४६ लाख, बॅंक ऑफ इंडियामध्ये ३७ लाख, बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये १ कोटी ९ लाख, कॅनरा बॅंकेत ७ लाख, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये ५८ लाख, देना बॅंकेत ९ लाख, आयडीबीआयमध्ये २९ लाख, पंजाब नॅशनल बॅंकेत १ लाख, सिंडीकेट बॅंकेत ३ लाख, युको बॅंकेत २ लाख, युनायटेड बॅंकेत १३ लाख, विजया बॅंकेत १८ लाख, ॲक्‍सिस बॅंकेत अडीच लाख, एचडीएफसी बॅंकेत २२ लाख तर आयसीआयसीआय बॅंकेत १५ लाख रुपयांचा असा बॅंकांमध्ये एकूण ३५ कोटींचा पीकविमा भरण्यात आला आहे.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची...\nबीड जिल्ह्यात डिजिटल जुगाराचा नवा फंडा\nबीड - तंत्रज्ञानाच्या चांगल्या वापराबरोबरच त्याचा काही जणांकडून वाईट वापरही करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात लुडो किं��� गेमच्या माध्यमातून डिजिटल...\nदिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन\nबीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बुधवारी सकाळी गोपीनाथगडावर (ता....\nतरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nमाजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%81-%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T21:42:18Z", "digest": "sha1:5ZM5PYK3YE4OMIQ266MNOQQ3IOZG3JA2", "length": 5604, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रविवारी पंचम मराठा वधु-वर परिचय मेळावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरविवारी पंचम मराठा वधु-वर परिचय मेळावा\nचिंचवड – पंचम मराठा वधु-वर सूचक मंडळाच्या वतीने रविवार (दि. 4) सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार या वेळेत वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nचिंचवड येथील चैतन्य सभागृह येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती पंचम मराठा वधु-वर सूचक मंडळाने दिली आहे. चिंचवड गावातील चापेकर चौक येथे पंचम मराठा वधु-वर सूचक मंडळाचे कार्यालय आहे. या ठिकाणी इच्छुक वधुवरांची नाव नोंदणी सुरु आहे, तरी इच्छुक वधु-वरांनी नावनोंदणीसाठी 8237059305 या मोबाईल क्रमांकावर अथवा 020-27613847 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किसनराव झेंडे व सचिव कैलास इंदलकर यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉल ड्रॉप कमी करण्यासाठी कंपन्या 74 हजार कोटी खर्च करणार- अरुणा सुंदरराजन\nNext articleद. आफ्रिकेच्या संघाला धक्का ; एबी डिव्हिलिअर्स पहिल्या त��न सामन्यांना मुकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/8747-kripashankar-simha-attends-chhatpooja-instead-of-congress-program", "date_download": "2018-12-15T21:53:55Z", "digest": "sha1:YWY5JXFDWBHCH7EQLJ54H4SBYFN3BZQB", "length": 7817, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "काँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाँग्रेसचा कार्यक्रम सोडून कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला\nजुहू चौपटीवर छठपूजेच आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह आशिष शेलार, अभिनेता राविकिशन अशी मंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग हे देखील या कार्यक्रमाला हजर होते. जवळच सुरू असलेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमाऐवजी कृपाशंकर सिंग यांनी मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या छठपूजेला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.\nआमचं सरकार आल्यानंतर पूजेचं आयोजन सुरू झालं असल्याचं मुखमंत्री या वेळी म्हणाले. ‘गेल्या 4 वर्षांपासून आम्ही हे आयोजन करतोय. देशाला हेवा वाटेल तसंच बिहार आणि उत्तरांचाल येथील राहिवाश्यांना जुहू चौपाटीवर येऊन पूजा करावीशी वाटेल असं वातवरण आम्ही महाराष्ट्रात तयार करू’, असं म्हणत उत्तर भारतीयांची मनं जिंकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.\nतसंच यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘उत्तर भारतीय युवा परिवर्तन मंच’ची स्थापना करण्यात आली.\nछठ पूजा हा उत्तर भारतीय लोकांच्या सर्वात पवित्र पर्वांपैकी एक आहे.\nसूर्य मावळतीला आलेला असतांना सूर्याला अर्घ्य अर्पून छठी मातेची पूजा केली जाते.\nयावेळी उत्तर भारतीय समाजातील सर्व कुटुंबं तलावांच्या काठावर एकत्र येऊन फळफळावळ, फुले मिठाया इत्यादीचे वाटप करतात.\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा - गडकरी\nमुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट 'या' कारणांमुळे रखडला\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nमुफ्तींचा सत्तास्थापनेचा चंग, पण विधानसभाच भंग\nवसुंधरा राजे विजयी, पण तरीही मुख्यमंत्रीपद नाही\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्यो���िषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/dr-shashikant-bamb-committed-suicide-in-poona-hospital-pune/articleshow/66120919.cms", "date_download": "2018-12-15T22:08:40Z", "digest": "sha1:NQC3KQ5QAHTADCSQA56BJVHQCWFN7NLB", "length": 11325, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "डॉक्टरची आत्महत्या: dr shashikant bamb committed suicide in poona hospital pune - पुना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची आत्महत्या | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nपुना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची आत्महत्या\nपुना हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर शशिकांत बंब यांनी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यांच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, असं म्हटलं आहे. दरम्यान, बंब यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nपुना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची आत्महत्या\nपुना हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर शशिकांत बंब यांनी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यांच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, असं म्हटलं आहे. दरम्यान, बंब यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nडॉ. शशिकांत बंब हे पुना हॉस्पिटलमध्ये दंत चिकित्सक होते. आज सकाळी ७.३० वाजता ते नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर ते डॉक्टरांच्या विश्रांती कक्षात गेले. येताना त्यांनी घरून दोरी आणली होती. या विश्रांती कक्षातच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली असता बंब यांच्या खिशात सुसाइड नोट सापडली. त्यात त्यांनी कुणालाही दोषी धरलेलं नाही.\nदरम्यान, नैराश्यामुळे बंब यांनी पाऊल उचल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:पुना हॉस्पिटल|पुणे|डॉक्टरची आत्महत्या|डॉक्टर शशिकांत बंब|suicide|Pune|Poona Hospital|dr shashikant bamb\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपुना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची आत्महत्या...\nकालवा दुर्घटनाग्रस्तांना प्रति कुटुंब ९५ हजाराची मदत...\nनिवडणुकीमुळे जाणवले नाट्य परिषदेचे अस्तित्व...\nअतिरिक्त सचिव असल्याची बतावणी करून हॉटेलची फसवणूक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/medha-news-ravindra-dhanawade-martyr-pulwama-68800", "date_download": "2018-12-15T21:54:24Z", "digest": "sha1:GP5CEV4GOH76F4DUAACJ35IZO6ZZNRS7", "length": 15090, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "medha news ravindra dhanawade martyr in pulwama गणेशोत्सवातही सुन्न मेढा, मोहाट | eSakal", "raw_content": "\nगणेशोत्सवातही सुन्न मेढा, मोहाट\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nहुतात्मा रवींद्र धनावडेंना उत्स्फूर्त बंदद्वारे श्रद्धांजली; मनामनात गहीवर\nमेढा - जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झालेले मोहाट (ता. जावळी) येथील सुपुत्र रवींद्र धनावडे यांना श्रद्धांजली आणि त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जावळीचे मु��्यालय असलेल्या मेढा आणि परिसरातील मोहाट गावासह सर्वत्र आज कडकडीत बंद पाळण्यात आला. अगदी अत्यावश्‍यक सेवांसह सर्व घटकांतून उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. त्यामुळे ऐन गणशोत्सवात मेढ्यात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता, तद्वत सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.\nहुतात्मा रवींद्र धनावडेंना उत्स्फूर्त बंदद्वारे श्रद्धांजली; मनामनात गहीवर\nमेढा - जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झालेले मोहाट (ता. जावळी) येथील सुपुत्र रवींद्र धनावडे यांना श्रद्धांजली आणि त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जावळीचे मुख्यालय असलेल्या मेढा आणि परिसरातील मोहाट गावासह सर्वत्र आज कडकडीत बंद पाळण्यात आला. अगदी अत्यावश्‍यक सेवांसह सर्व घटकांतून उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. त्यामुळे ऐन गणशोत्सवात मेढ्यात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता, तद्वत सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.\nमेढ्याच्या चौकाचौकांत ‘हुतात्मा जवान रवींद्र धनावडे अमर रहे’ चे फलक लावण्यात आले होते. विविध मंडळे, मित्र व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा धनावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावले होते. तालुक्‍यातून आपल्या हुतात्मा सुपुत्राच्या दर्शनासाठी मिळेल त्या वाहनाने लोक मोठ्या संख्येने सकाळपासून मेढ्यात व मोहाटमध्ये जमू लागले होते. मेढ्यासह मोहाटपर्यंत ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आलेला होता. सर्वत्र शांततापूर्ण असे सुन्न वातावरण होते. या आकस्मित घडलेल्या घटनेमुळे मेढा व मामुर्डीमध्ये असणारे नियोजित कार्यक्रम संयोजकांनी रद्द केले होते.\nमोहाटमध्ये हुतात्मा जवान धनावडे यांच्या घरी नकळत माहिती कळल्याने सारेच नातेवाईक गहीवरून गेले होते. जो तो सुन्न झाल्याचे वातावरण प्रत्येकाचे हृदय हेलावणारे ठरले होते. रवींद्रच्या आठवणी त्यांचे कुटुंबिय व मित्रमंडळी काढत होते. सर्वांशीच आदराने व चांगुलपणाने वागणारा रवींद्र आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मेढ्यापासून ते जन्मगाव असलेल्या मोहाटपर्यंत पार्थिवाची मिरवणूक काढण्यासाठी ट्रॅक्‍टर-ट्रॉलीची केलेली सजावट आणि ठिकठिकाणी लावलेले श्रद्धांजली फलक पाहून रवींद्रचे जवळचे नातेवाईक मेढ्यातच आक्रोश करत असताना अनेकांच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्यानंतर त्यांना ग्रामस्थांनी मोहाट येथे नेले. तेथे हळहळू गर्दी वाढत होती. पार्थिव कधी येणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते.\nमाझा दादा चांगला येऊ दे...\nरवींद्रच्या घरात गणपती बसलेले असल्याने गणेशाला हात जोडून ‘माझा दादा चांगला येऊ दे’ ही आईची हाक प्रत्येकाच्या काळजाला चिरत होती. सारे वातावरण हृदयद्रावक झाले होते.\nऔट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब\nऔरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे....\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी...\n'देश आर्थिक संकटात' : यशवंत सिन्हा\nपुणे : \"देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nजम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\n#DecodingElections : भाजपबाबत हे तर होणारच होतं...\nदेशात हुकुमशाही सारखं वातावरण असल्याचं चित्र निर्माण केलं जात होतं ते बरोबर आहे की नाही हा वादाचा मुद्या असला तरी देशाची लोकांसाठी विश्‍वासार्ह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/stop-worrying-start-living-in-present-moment-1418903/", "date_download": "2018-12-15T20:55:39Z", "digest": "sha1:VXEFGZPP52355DW4G64QUMFCLZUM5L4K", "length": 28038, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Stop Worrying Start Living in Present moment | आजचं ‘आज’! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nउद्यासाठीचा विचार, नियोजन, त्यानुसार आज करायची कामं यांना ‘आज’ जरूर स्थान आहे.\nआज उजाडला की, काल संपलेला आहे, मृतवत् आहे, ही जाणीव कालच्या ओझ्यांपासून मुक्त व्हायला आपल्याला मदत करील. आज जसा आहे तसा आनंदानं जगता येईल. तेच ‘उद्या’च्या बाबतीत. उद्यासाठीचा विचार, नियोजन, त्यानुसार आज करायची कामं यांना ‘आज’ जरूर स्थान आहे. पण ‘उद्या’ची काळजी, चिंता, भय यांनी आज दबून जायचं काहीच कारण नाही.\nसकाळची कार्यालयीन वेळ. बारानंतर साहेबांच्या केबिनमधून एक सूचना आली की, एक वरिष्ठ अधिकारी काही वेळातच ऑफिसमध्ये स्पॉट व्हिजिटसाठी येत आहेत. थोडय़ाच वेळात त्या साहेबांची कार बाहेर थांबली. सॅल्यूट करून दार उघडणाऱ्या दरवानाकडं ओळखीचा कटाक्ष टाकून ते त्यांच्याबरोबरच्या सचिवासह साहेबांच्या केबिनमध्ये गेले. केबिनमधले साहेबही पटकन पुढं आले, त्यांनी स्वागत केलं. पंधरा ते वीस मिनिटांत त्यांच्या हातातल्या कागदांवरून, उलगडत असलेल्या फाईलवरून, ते सचिवांना लिहून घ्यायला सांगत असलेल्या सूचनांवरून, काम महत्त्वाचं आहे आणि ते काम चटकन उरकलं जाणार याचा अंदाज, बाहेरून आतली चाहूल घेणाऱ्यांना लागला.\nवरिष्ठ अधिकारी स्वत: एकटेच बाहेर आले. वेगवेगळ्या विभागांत जाऊन त्यांनी प्रत्येकाला ओळख दिली. तिथंच एक टेबलवर असलेल्या व्यक्तीजवळ ते थांबले. ‘येस रोहितजी’ अशी वैयक्तिक ओळखीनं सुरुवात करून त्यांच्याशी चार शब्द बोलले. आले तितक्याच वेगानं ते बाहेरही पडले.\nकाही माणसं उठून ‘रोहितजीं’च्या टेबलाजवळ आली. नवीन मंडळींना उत्सुकता होती, यांची काही खास ओळख असावी. रोहितजींच्या चेहऱ्यावर मात्र कोरडेपणा आणि थोडे त्रासिक भाव होते. ओळखीचा उल्लेख इतरांनी केल्यावर ते म्हणाले, ‘‘ते आपलं तुमच्यावर इम्प्रेशन टाकायला ठीक आहे. मी काही त्याला आज ओळखत नाही. फार पूर्वीपासून ओळखतो.’’ विचारणारी मंडळी ऐकतच राहिली. ‘‘माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहानच. वयानं आणि नोकरीतही. प्रमोशनचा अभ्यासही आम्ही बरोबर केला. तो लकी ठरला. पहिल्या प्रयत्नात पास होऊन आता कुठल्या कुठं गेला. आम्ही राहिलो आहे तिथंच’’ कुणी तरी म्हणालं, ‘‘पण त्यांनी एवढय़ा गडबडीत थांबून तुमची आदरानं चौकशी केली’’ कुणी तरी म्हणालं, ‘‘पण त्यांनी एवढय़ा गडबडीत थांबून तुमची आदरानं चौकशी केली’’ रोहितजींच्या चेहऱ्यावर फारसा बदल झाला नाही, ‘‘तो आपला देखावा’’ रोहितजींच्या चेहऱ्यावर फारसा बदल झाला नाही, ‘‘तो आपला देखावा\nडायोजेनिसची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एके दिवशी दिवसाढवळ्या दुपारी हातात कंदील घेऊन रस्त्यावरून जाताना त्याला अनेकांनी पाहिलं. तशी त्याची थोरवी लोकांना माहीत होती. असेल काही तरी नवीन प्रकार म्हणून काहींनी दुर्लक्ष केलं. काही त्याच्यावर विचार करीत पुढं निघून गेले. तो मात्र रात्रीच्या अंधारात एखाद्या माणसाच्या चेहऱ्याकडं कंदिलाच्या प्रकाशात पाहावं, तसं भर सूर्यप्रकाशात पाहात, निरीक्षण करीत पुढं चालत होता. त्याची थोरवी जाणणाऱ्या एकानं मात्र त्याला जवळ आल्यावर थांबवलं, आणि विचारलं, ‘‘एवढय़ा भर उन्हात आपण कंदील लावून काय शोधत आहात’’ डायोजेनिस म्हणाला, ‘‘मी माणूस शोधतोय.’’ त्यावर आश्चर्य वाटून त्याला थांबवणाऱ्या सद्गृहस्थानं विचारलं, ‘‘अहो ही इतकी माणसं रस्त्यावरून जात-येत आहेत आणि तरी तुम्ही माणूस शोधताय’’ डायोजेनिस म्हणाला, ‘‘मी माणूस शोधतोय.’’ त्यावर आश्चर्य वाटून त्याला थांबवणाऱ्या सद्गृहस्थानं विचारलं, ‘‘अहो ही इतकी माणसं रस्त्यावरून जात-येत आहेत आणि तरी तुम्ही माणूस शोधताय’’ डायोजेनिस शांतपणे म्हणाला, ‘‘हो, मी माणूसच शोधतो आहे. तुम्हाला वाटताहेत, दिसताहेत, त्या माणसांच्या आकृती आहेत. पण मला मात्र खऱ्या अर्थानं माणूस भेटला नाही.’’\nजगात अशी अब्जावधी माणसं जगत आहेत. ती माणसं आहेत, तशी त्यांची आणि इतरांची समजूतही आहे. तरीसुद्धा माणसात अपेक्षित असलेल्या, त्याला खऱ्या अर्थानं माणूस ठरवणाऱ्या ‘माणुसकी’चे गुण असलेली, एवढय़ा अब्जावधी माणसांत किती माणसं आपण ‘माणूस’ म्हणून दाखवू शकू विचार केला तर उत्तर कुठं तरी हजार-पाचशे माणसांवर येईल. तसंच आपल्यासह आपल्याभोवती, लक्षावधी माणसं जगतात, अगदी आपल्याबरोबर, संपर्कात. ती सारी आपल्या डोळ्यांसमोर आज जगताहेत. पण त्या हजारो माणसांतली किती माणसं ‘आज’ जगत आहेत विचार केला तर उत्तर कुठं तरी हजार-पाचशे माणसांवर येईल. तसंच आपल्यासह आपल्याभोवती, लक्षावधी माणसं जगतात, अगदी आपल्याबरोबर, संपर्कात. ती सारी आपल्या डोळ्यांसमोर आज जगताहेत. पण त्या हजारो माणसांतली किती माणसं ‘आज’ जगत आहेत असं विचारलं तर उत्तर ‘सगळी’ असं देता येत नाही. कारण विचार करायला लागलं की, लक्षात येतं, की आधी उल्लेख केला तसे किती तरी ‘रोहितजी’ आपल्यात आहेत. ते आज जगताना दिसत आहेत, पण या कालच्याच नव्हे तर कधीच्या तरी भूतकाळातल्या गोष्टींची ओझी डोक्यावर घेऊन जगत आहेत. त्यामुळं ‘आज’च्या जगण्यात, वर्तमानात त्यांना त्रागा आहे, त्रास आहे. स्वत: भूतकाळात जगून आपल्या वातारणातसुद्धा तसेच नकारात्मक भाव पसरवीत आहेत.\nआज वास्तविक यांना नोकरी आहे, पगार आहे, सुखवस्तू जीवन आहे. पद नसेल पण अर्थातच त्या पदाचे त्रासही त्यांना आज नाहीत. त्यामुळं आज वर्तमानात आनंदात राहायला, आहे त्यात आनंदी जीवन जगायला खरं काहीच अडचण नाही. उलट ‘आज’चा विचार केला तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पद, पसा, प्रतिष्ठा याबरोबर असलेले त्रास, ताणही आहेत. पण त्यांनी त्याचा आज वर्तमानात जगताना कुठं गोंधळ होऊ दिलेला नाही, उलट आजही त्यांच्या एके काळच्या सहकाऱ्याबद्दलच्या मित्रत्वाची, आदराची भावना ते ‘आज’ही टिकवून आहेत. ‘आज’ जगण्यातला आनंद ते स्वत: घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. उलट हे ‘आज’ जगण्याकडं दुर्लक्ष झाल्यामुळं आजच्या किती तरी आनंदांना मुकलेले आहेत. ‘काल’ – भूतकाळात – जगत असल्यामुळं अधिकाऱ्यांनी आज यांना दिलेल्या आनंददायी आदरालासुद्धा ते ‘देखाव्या’चा रंग अकारण फासून स्वत:च दु:खी झालेले आहेत.\nजगतात तर सगळेच. पण खऱ्या अर्थानं ‘आज’ जगणारे खूप कमी असातात जे केवळ ‘आज’ जगतील, ते सरळ, सहज, अधिक आनंदी जीवन जगू शकतील. हे कुठल्याही क्षेत्रात लहान-मोठय़ांना, स्त्री-पुरुषांना सर्वाना करण्यासारखंही आहे आणि आनंददायीही आहे. पण आपल्या असं लक्षात येईल की, ‘आज’चा आनंद माहीत नसल्यामुळं, सावधानता नसल्यामुळं, किंवा जगण्याचं धाडस नसल्यामुळं माणूस कालची ओझी-संबंध, कल्पना, स्थिती, अपेक्षा-डोक्यावर घेऊन आज जगताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला ‘उद्या’ किंवा भविष्यात काय व्हावं, होणार, त्या विषयीच्या कल्पना, चिंता, काळजी, अनिश्चितता – यांचीही ओझी डोक्यावर घेऊन जगताना दिसेल.\nलहानपणची श्रीमंती, लाड, इतरांकडून होणार�� कौतुक – याला त्या त्या वेळेला महत्त्व असतं. आज कदाचित सारं जरुरीपुरतं असेल, त्याचा आनंद आजच्या जगण्यात आहे, पण आजचं ‘आज’ जगलं तरच कदाचित परिस्थिती ही याच्या उलटही असू शकते. आज श्रीमंती असेल, उच्च शिक्षण असेल, त्याचा आनंदही आजचा ‘आजच’ कदाचित परिस्थिती ही याच्या उलटही असू शकते. आज श्रीमंती असेल, उच्च शिक्षण असेल, त्याचा आनंदही आजचा ‘आजच’ त्यात जुनी गरिबी, अशिक्षितपणा, लोकांकडून अशांमुळं झालेले अवमान – या गोष्टी विसरून एक तर त्यांच्याबद्दल दुर्भाव किंवा आपल्या कर्तृत्वाचा अहंकार असं ‘आज’मध्ये मिसळायचं काही कारण नाही. असं आज वर्तमानात जगता आलं तर कालचा मत्सर आज प्रेम करण्यात आड येत नाही, कालची आपुलकी आजचा दुरावा स्वीकारण्यात आड येत नाही. कालचं शत्रुत्व आजची मत्री स्वीकारण्यात आड येत नाही. या आणि अशा अनेक गोष्टी आपलं आजचं जीवन हलकं, आनंदी आणि मुक्त करतात\nतीच गोष्ट कालची. माणसं, कालचे संबंध,‘आज’च्या जगण्यात आणतात. काल कुणाकडून त्रास, अवमान, सुखदु:ख झालं असेल, पण ते ओझं ‘आज’च्या दिवसावर ठेवू नये. आज हा ‘आज’ आहे. तो जसा माझा बदलला तसा तो इतरांचाही बदलू शकेल. मग आज जे घडेल, जो भेटेल, जो जसा वागेल, तसं त्याच्याशी मोकळेपणानं, तणाव न घेता, सहजतेनं वागता येईल. ते ‘आज’च्या जगण्यातला आनंद काय असतो, त्याचा अनुभव आपल्याला देईल. मग जुने राग, लोभ, अपमान, दु:ख, अपेक्षाभंग – असल्या गोष्टींनी अनेकांना आलेली आजची जगण्याची चांगली संधी वाया जाते.\nयाचा अर्थ ‘काल’ला काहीच किंमत नाही, असं नव्हे. त्यातून ‘उद्या’ अधिक चांगला जगण्यासाठी शिकण्यासारख्या काही गोष्टी जरूर मिळतील. काल जमवलेली तांत्रिक माहिती, शिक्षण यांचाही आज उपयोग करून घेता येईलच. पण आज उजाडला की, काल संपलेला आहे, मृतवत् आहे. ही जाणीव कालच्या ओझ्यांपासून मुक्त व्हायला आपल्याला मदत करील. आज जसा आहे तसा आनंदानं जगता येईल. तेच ‘उद्या’च्या बाबतीत. उद्यासाठीचा विचार, नियोजन, त्यानुसार आज करायची कामं यांना ‘आज’ जरूर स्थान आहे. पण ‘उद्या’ची काळजी, चिंता, भय यांनी आज दबून जायचं काहीच कारण नाही. कालच्या चुकांतून शिकलेलं आज उपयोगी पडतं. कालच्या उपकारांची जाणीव आजचं जीवन समृद्ध करते. उद्याच्या हितासाठी केलेलं नियोजनही उपयुक्त आहे. त्यात आज मोकळेपणानं जगल्यामुळं मिळणाऱ्या संधी ही दुधात साखर आहे\nमग नोकर��त काल एखादा हाताखाली असेल तर मार्गदर्शनाचा आनंद, आज बरोबर असेल तर सहकाऱ्यानं काम करण्याचा आनंद आणि उद्या तोच आपला वरिष्ठ असेल, त्याच्याकडून मार्गदर्शन, निर्णय घेऊन जगण्यातला आनंद – तिन्ही वेळी समानच राहतील काल मूल म्हणून सांभाळण्यात, आज कर्तबगार तरुण म्हणून पाहण्यात आणि उतारवयात तो करीत असलेली सेवा घेण्यात – आनंद समानच असेल. असंच सगळीकडे कुटुंबात, माणसांत, वेगवेगळ्या संबंधात घडेल\n‘काल’ ही कधीच निघून गेलेली गाडी आहे. त्यात ‘आज’ बसायला जाऊ नये. ‘उद्या’ ही कदाचित येणारी किंवा कधी न येणारी गाडी आहे. त्यामुळं तिची काळजी केली तरी त्यात आज बसता येणार नाही. ‘आज’ आपण सहज, सरळ आणि थेट समोर उभ्या असलेल्या ‘आज’च्याच गाडीत प्रवेश करू शकतो, बसू शकतो, जगण्याची खरी संधी ‘आज’हीच आहे.\nत्यासाठी फक्त ‘आज’च्या आनंदाची विद्या येत असावी ती आली तर अर्थात हेही लक्षात येईल, की हजारो माणसं दिसत असूनही डायोजेनिसला जसा ‘माणूस’ शोधावा लागला, तसं आपल्याला आज जगणारी हजारो माणसं दिसली तरी ‘आज’ – वर्तमानात जगणारा माणूसही असाच शोधावा लागेल ती आली तर अर्थात हेही लक्षात येईल, की हजारो माणसं दिसत असूनही डायोजेनिसला जसा ‘माणूस’ शोधावा लागला, तसं आपल्याला आज जगणारी हजारो माणसं दिसली तरी ‘आज’ – वर्तमानात जगणारा माणूसही असाच शोधावा लागेल निदान आपण तरी तसं होऊ शकू. आनंदाची गरज आपल्याला तरी आहेच ना\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसा��नी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T20:13:41Z", "digest": "sha1:5VIU2DMAEPAZ73FVDGTCOH4LSHGU5AVQ", "length": 16506, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दहा हजारांची लाच स्विकारताना ताथवडेतील महावितरणाच्या कार्यालयीन सहाय्यकाला रंगेहात अटक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Bhosari दहा हजारांची लाच स्विकारताना ताथवडेतील महावितरणाच्या कार्यालयीन सहाय्यकाला रंगेहात अटक\nदहा हजारांची लाच स्विकारताना ताथवडेतील महावितरणाच्या कार्यालयीन सहाय्यकाला रंगेहात अटक\nभोसरी, दि. २७ (पीसीबी) – विज कनेक्शन व मिटर हे ग्राहकांचे नावे करण्यासाठी दहा हजारांची लाच स्विकारताना महावितरणचा कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली.\nगजानन सुरेश यादव (वय ३९, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक महावितरण कंपनी एमएसईडीसी ताथवडे शाखा) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय इसमाने पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे एका बांधकाम व्यवसायीकाने इमारत विकसित केली आहे. त्या इमारतीमधील वीज कनेक्शन व मिटर ग्राहकांच्या नावे करून देण्यासाठी ताथवडे येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक गजानन यादवने ग्राहकांकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली. यावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आज शुक्रवार १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गजानन यादवला रंगेहाथ अटक केली.\nPrevious articleससून रुग्णालयातून नेटवर्किंगचे लाखोंचे साहित्य चोरट्यांनी पळवले\nNext articleलैंगिक शोषणाच्या आरोपात मुस्लिम अनाथालायाच्या मौलवीला अटक, ३६ मुलांची केली सुटका\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nभोसरी मतदारसंघातील विविध नागरी समस्या सोडवा; राष्ट्रवादीच्या चंदन सोंडेकरांची आयुक्तांकडे मागणी\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nचाकणमध्ये देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक\nकारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा...\nभाजप खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्कवितर्कांना उधाण\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा ���जला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा\nनिगडीत खासदार प्रीतम मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या शिक्षकाला बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://sarkalwadi.com/", "date_download": "2018-12-15T21:37:55Z", "digest": "sha1:GAGZC67DMOZ7ODLKUVFJ7XRT5CHMGTUK", "length": 6517, "nlines": 48, "source_domain": "sarkalwadi.com", "title": "प्रस्तावना - Sarkalwadi", "raw_content": "\nसर्कलवाडी मध्ये आपले सहर्ष स्वागत …\nसर्कलवाडी हे सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील पश्चिम सीमेलगत लगतचे एक छोटेसे गाव. राष्ट्रीय महामार्ग (NH-4) पासून वाई-वाठार मार्गवर् वसले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत जोशीविहीर फाट्यामार्गे शिरगावघाट संपताच सर्कलवाडी हद्द सुरु होते.\nगावची हद्द सुरु होताच रस्त्याच्या डावीकडे मुकाई देवीचे मंदीर आणि उजवीकडे रोडजाई देवीचे मंदीर आहे. थोडे पुढे जाताच डावीकडे एक पाझर तलाव आहे. तिथून काही अंतरापासून लोकवस्ती सुरु होते. साधारणता गाव हे वाई-वाठार मार्गाच्या दुतर्फा वसले आहे. गावची लोकसंख्या १३९७ इतकी आहे.\nगावामधे जानुबाई मंदिर, लक्ष्मीआई मंदिर, श्रीराम मंदिर, विठठलरुख्माई मंदिर, काळूबाई, मुकाई आणि रोडजाई तसेच मारुती इत्यादी मंदिरे आहेत. गावामधे समाजमंदिरची ईमारत आहे. येथे ग्रामपंचातीचे सर्व कामकाज चालते. गावामधे अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची उत्तम सोय आहे. तसेच गावामधे व्यायामशाळा, वाचनालय सुध्दा आहे.\nयेथील ग्रामस्थानचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. गावामधे एकूण २ दूध डेअरी आहेत. शेतीविषयी विशेष सांगायचे तर गावातील बहुतांश शेतकरी आधुनिक शेती करतात. यामध्ये मुख्यता द्राक्षे शेती आणि स्ट्रॉबेरी शेती यामध्ये येथील शेतकरी अग्रेसर आहेत. खरे तर गावात पाण्याची विशेष अशी सुविधा नसून सुध्दा येथील शेतकरी पाण्याचे योग्य नियोजन करून शेतीमध्ये भरगोस उत्पन्न घेतात.\nएकेकाळी गावतील नागरिकांला रोजगारासाठी गावा बाहेर जावे लागत असे. पण आता आधुनिक शेतीतंत्रामुळे गावतच रोजगार निर्मिती झाली आहे. अक्षरशा आता गावामधे बाहेरील गावातून कामगार मागवावे लागत आहेत. त्यामुळे त्या लोकानला सुध्दा रोजगार उपलब्ध झाला आहे. ही एक गावच्या द्रूस्टीने अभिमाना���ी गोष्ट् आहे.\nगावचे आजून एक वैशिठ्य म्हणजे गावत तब्बल ५२ विविध अडनावे असलेली लोक रहतात. अश्या या गावत आम्ही राहतो म्हणून आम्हा सर्व नागरिकांला गावचा सार्थ अभिमान आहे.\nगाव हे साधारणता ८३८.४०.१ हेक्टर शेत्रफलामधे विस्तारलेले आहे.\nगावात अंगणवाडी ते इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेण्याची उत्तम सोय आहे.\nगावात एक गाव एक गणपती हि संकल्पना फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.\nनागरीकांनी पाणीपट्टी व घरपट्टी वेळेवर भरावी.\nग्रामपंचायत च्या विविध योजनांची माहिती साठी कार्यालयात संपर्क करावा.\nनागरिकांनी परिसर स्वछ ठेवावा.\nपाण्याचा वापर योग्य त्या प्रमाणात करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/8736-cm-devendra-fadnavis-retweets-jai-maharashtra-s-news", "date_download": "2018-12-15T21:02:27Z", "digest": "sha1:JWSV5S342VFWSK57ENHECTGZPVT4WQWK", "length": 7831, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘जय महाराष्ट्र’च्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल\nराज्यात 2 वर्षांआड उद्भवणा-या दुष्काळाच्या परिस्थीतीवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला गेला.. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी तालुक्यांना यामुळे दिलासा मिळाला. मात्र अद्यापही दुष्काळाचं शुक्लकाष्ट राज्याची पाठ सोडायला तयार नाहीये. मात्र जलयुक्त शिवार योजनेला ठाणे जिल्हात किंबहुना अंबरनाथ ग्रामिण तालुक्यात प्रचंड यश आलंय.\nयाचा सविस्तर आढावा जय महाराष्ट्र वाहिनीने घेतला. जिरड गावाचा जलयुक्त शिवारामुळे झालेला कायापालट वाहिनीने दाखवला. या बातमीची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय. जय महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील ही बातमी खुद्द मुख्यमंत्र्यांनी रीट्विट केली आहे, तसंच मुख्यमंत्री कार्यालयानेही ही बातमी रीट्विट केली आहे.\nवाळवंटी तालुक्यात फुलले नंदनवन...\nकल्याण: जिराडगावात #जलयुक्तशिवार योजनेची किमया#JalYuktShivar pic.twitter.com/QKknJGjMvc\nजनतेच्या समस्या, त्यांचे प्रश्न, मतं अशाच प्रकारे संबंधित मंत्र्यांपर्यंत तसंच थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जय महाराष्ट्र आपल्या माध्यमातून पोहोचवतच राहील.\nव्हायरल झालेल्या ऑडिओक्लीपमधील आवा��� माझा आणि मोपलवारांचाच; ‘त्यांनी’ केला खुलासा\nमुंबई विद्यापीठाच्या निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन फोल\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\n‘एसआयटी’ स्थापन करुन कृषी आयुक्तांना निलंबित करा – राधाकृष्ण विखे पाटील\nनारायण राणे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दिसतील फडणवीस-शाहांची तीन तास चर्चा\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/8843-kamalnath-s-viral-video-about-muslim-voting", "date_download": "2018-12-15T20:37:35Z", "digest": "sha1:OJIRWHS4NDI7Q3YJG4C7FV27NIY3XZKJ", "length": 8879, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "\"मुस्लिम विभागांत जा आणि...\" कमलनाथ यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n\"मुस्लिम विभागांत जा आणि...\" कमलनाथ यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल\nकाँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मुस्लिम मतदारांबद्दल वक्तव्य करताना दिसत आहेत.\nया व्हायरल व्हिडिओमध्ये कमलनाथ मुस्लिम समुदायाच्या लोकांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी ते सांगत आहेत, की “मुस्लिम बुथवर 90% पर्यंत मतदान न झाल्यास आमचं खूप नुकसान होऊ शकतं.” या व्हिडिओमध्ये पुढे ते असंही म्हणताना दिसत आहेत, की ‘गेल्या निवडणुकीत मुस्लिम बूथवर 50-60% मतदान झालं. 90% मतदान का झालं नाही, याचं आपल्याला आता पोस्ट मॉर्टम करण्याची गरज आहे. तुम्हाला माहीत आहेत की कोणत्या भागात किती मुसलमान आहेत. तिकडे जाऊन त्या मुस्लिमांकडून आणखी मतदान करवून घ्या.’\nहिंदूंची भीती घालून मुस्लिमांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न कमलनाथ करत आहेत. हिंदू मोदींना मत देणार. त���यामुळे मुस्लिमांनी काँग्रेसलाच मत द्यावं. आपण हिंदूंना नंतर पाहून घेऊ... अशी रणनीती कमलनाथ थेटपणे जाहीर करताना दिसत आहेत.\nकमलनाथ यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. थेटपणे धार्मिक गोष्टींच्या आधारावर मतदानाची स्ट्रॅटेजी बनवताना ते दिसत आहेत. यापूर्वीही अधिकाऱ्यांना धमकी देतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसंच महिलांना निवडणुकीचं तिकीट देण्याबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही त्यांनी याआधी अनेकदा वादग्रस्त विधानं केली होती. मात्र यावेळी त्यांनी केलेलं विधान पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ट्वीटरवर #ArrestKamalnath हा हॅशटॅगही व्हायरल झालाय. कमलनाथ यांच्या नव्या व्हायरल व्हिडिओमुळे केवळ कमलनाथच नव्हे, तर काँग्रेसपुढेही अडचण निर्माण झाली आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/mumbai-congress-chief-sanjay-nirupam-slams-amitabh-bachchan-over-gst-promotion-263357.html", "date_download": "2018-12-15T21:40:52Z", "digest": "sha1:NRTG2AWUPP64KWVEDXG4ND4T5QJBPGDI", "length": 12780, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमिताभ बच्चन यांच्या जीएसटीच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nअमिताभ बच्चन यांच्या जीएसटीच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप\nसरकारच्या अनेक जाहिरांतीमधून अमिताभ बच्चन दिसतात. पण अमिताभ बच्चन यांची जीएसटीची ज��हिरात वादात सापडलीये.\n21 जून : सरकारच्या अनेक जाहिरांतीमधून अमिताभ बच्चन दिसतात. पण अमिताभ बच्चन यांची जीएसटीची जाहिरात वादात सापडलीये.\nबिग बी अमिताभ बच्चन जशा इतर सरकारी पोलिओ, स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिराती करतात तशीच त्यांनी जीएसटीचीही जाहिरात करायला सुरुवात केलीये. त्यांच्या इतर जाहिरातींना आक्षेप घेतला गेला नाही पण त्यांच्या जीएसटीच्या जाहिरातीला आक्षेप घेतला गेलाय.\nजीएसटी एक जुलैपासून लागू केला जाणार आहे. जीएसटीच्या करप्रणालीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे जीएसटीविरोधात लोकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. जी लोकं अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांच्या अभिनयावर प्रेम करतात त्यांनी जीएसटीची जाहिरात करू नये असं निरुपमांना वाटतं.\nअमिताभ बच्चन एकेकाळी काँग्रेसचे खासदार होते. गांधी घराण्याशी त्यांची मैत्री सर्वांना माहिती होती. त्यानंतर त्यांची सपाशी वाढलेली जवळीक आणि आता सत्तेत असलेल्या भाजपशी अप्रत्यक्ष सलगी वाढलीये. या जवळकीचा अमिताभच्या प्रतिमेवर अजून विपरित परिणाम झालेला नाही. पण भविष्यात तो होणार नाही याची खात्रीही देता येणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\n'केसरी'मध्ये बहरणार अक्षय-परिणितीचा रोमान्स\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://agreatmaram.blogspot.com/2012/02/blog-post_27.html", "date_download": "2018-12-15T21:57:12Z", "digest": "sha1:Y3B2M2EXHYRLZ5ZNVAMYCQDALR2UDBTY", "length": 4945, "nlines": 69, "source_domain": "agreatmaram.blogspot.com", "title": "aGRE-ATmaram 'आत्मारामायण': या माझ्या धरणीने.....", "raw_content": "\nघेतले अंगावर प���वळे ऊन\nधरणी गेली मळून मळून\nनिवांत.....निवांत..... सांज समयास..... जेथे स्तब्ध वाळू किनारा जेथे फुलला उबदार हिवाळा जेथे लाटांची फेसाळ गाणी तेथे सखे तू अन म...\nशोषलेलं मन उष्ण तन वाळवंटी रण ...................रखरखीत ...................धगधगीत निबिड रात्र उध्वस्त चित्र कोरडे नेत्र ......\nतुझं माझं प्रेम..... एक स्वप्न, जागेपणी पाहिलेलं वास्तवात कधीच न उतरलेलं तुझं माझं प्रेम..... एक दुर्भागी जलबिंदू झालेलं द्वेषाचा...\nएक हरित पातं एक बोलकं नातं असूनही………. का ही भयाण शांतता एक भरीव सुगंध एक गोड बंध असूनही………. का ही जीवघ...\nया माझ्या धरणीने घेतले अंगावर पिवळे ऊन जणू सोनेरी पाण्याने धरणी निघाली न्हाऊन आन्हिक उरकले तीने बसली नटुन थटुन लाल गुल...\nसहन नाही होत काळजाला चीर मनात रुदन चेहरा खंबीर नकली हास्य गालावर स्थिर आत भव्य वादळ ...\nउजाड मोकाट वारा क्षणभर थांबलाच नाही सुसाट बेभान वेड्यापरी गेला सारं सारं मोडीत गेला ...\nतू उत्तर ध्रुव तारा स्थिर निश्चल स्थान अढळ .....तू मूक .....घडणाऱ्या .....न घडणा...\nचैतन्यझरा आटला.......विटला मरगळ........मरण घळ चंचल वारा थांबला........विरला अवकळ.........अवनीवर चंचल वारा थांबला........विरला अवकळ.........अवनीवर\nगत आठवणींचा स्मृती झरा वाहे मनी गं सजनी तुझ्या शयनी प्रहरी निशा... हे गर्भरी शर्वरी भरजरी थरथरी तव मिठीत्त मदमस्त लहरी निशा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_3436.html", "date_download": "2018-12-15T20:32:03Z", "digest": "sha1:2UW7P7LBJRYVWFKVT56NDJ7ZL4MGZT4B", "length": 6056, "nlines": 136, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: १७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\nwww.fixitclub.com/ तर चांगलीच कामाची आहे. एकूण १७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या तिथे शिकवल्या आहेत. त्यात तुमच्या डीव्हीडी प्लेअर रिपेअरपासून ते इलेक्ट्रीक ओव्हन रिपेअरपर्यंत बरंच काही आहे. यात वस्तूची दुरूस्ती करताना नेमकी कशी करावी हे सांगताना अनेक छायाचित्रे देऊन दाखविलेलं असल्याने नेमकी कृती समजण्यास सोपी जाते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग\nघरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\n'क्रोमा' तुझा रंग कसा\nमहाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nमहाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '\nप्रिंट व्हॉट यू लाईक…\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nब्लुक वर एक लूक\nद. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/2017/07/resource.html", "date_download": "2018-12-15T21:12:34Z", "digest": "sha1:IQSKOC62IT3T2XJXTBUGZGCBWED6OTSR", "length": 4501, "nlines": 46, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "अधिक सामग्री | Resources", "raw_content": "\nमंगळवार, १८ जुलै, २०१७\nअधिक सामग्री | Resources\nजर तुम्हाला मोडीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, किंवा अजून मोडी शिकायची असेल तसेच जुनी कागदपत्रे वाचायची असतील तर पुढील वेब साधने तुम्हाला फार उपयोगी पडतील.\nफेसबुक वर MoDi script - मोडी लिपी हा मोडी शिकणार्यांचा ग्रुप आहे. यावर अनेक मोडी कागदपत्रे आणि संसाधने उपलब्ध असतात.\nMODI LIPI ONLINE हे युट्युब चॅनेल मोडी शिकण्याचा दृक श्राव्य पर्याय उपलब्ध करून देते.\nC-DAC ने मोडी शिकण्यासाठी अॅप बनवले आहे. ते त्यांच्या वेबसाईटवर तसेच गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.\nमोडी वाचक श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी मोडी शिकण्याची आणि सरावाची अनेक पुस्तके त्यांच्या ब्लॉग वर उपलब्ध करून दिली आहेत. ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे १०:०१ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अधिक सामग्री, मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Sfoorti_Geete", "date_download": "2018-12-15T20:20:26Z", "digest": "sha1:7LBZOGSXEJYMYPBLP5WZ2NMIC77E7QQB", "length": 11722, "nlines": 302, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "स्फूर्ती गीत | Sfoorti_Geete | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअनादि मी अनंत मी\nअनाम वीरा जिथे जाहला\nअमुचा भारत देश महान\nआज पेटली उत्तर सीमा\nआता उठवू सारे रान\nआम्ही चालवू हा पुढे\nआला किनारा आला किनारा\nइंद्र जिमि जंभ पर\nउत्तुंग आमुची उत्तर सीमा\nएक दिलाने एक मुखाने\nखरा तो एकची धर्म\nगुणि बाळ असा जागसि का\nगे मायभू तुझे मी फेडीन\nगंजल्या ओठास माझ्या धार\nचला निघू या सरसावोनी\nजगिं घुमवा रे दुमदुमवा रे\nजनता येथे राज्य करी\nजय जय महाराष्ट्र माझा\nजय जय हो महाराष्ट्राचा\nजय जवान जय किसान\nजय जन्मभू जय पुण्यभू\nजय भारता जय भारता\nजय महाराष्ट्र जय महाराष्ट्र\nजा पवना जा वेगें\nजात कोणती पुसूं नका\nजीवन त्यांना कळलें हो\nझटकून टाक ती राख\nती पहा बापुजींची प्राण\nतुला वंदितो आज चैतन्यशक्ती\nतू नव्या जगाची आशा\nदेश हा देव असे माझा\nनवरंग उधळीत ये नभा\nनसे राउळी वा नसे मंदिरी\nनामें अनंत रूपें अनंत\nपहा टाकले पुसुनी डोळे\nपंख हवे मज पोलादाचे\nप्रणाम हा तुम्हां जवान हो\nबर्फाचे तट पेटुनि उठले\nभास्वर तुज सम भास्वर\nमज नकोत अश्रू घाम\nमराठी पाऊल पडते पुढे\nमाता वचन दे सदा देशा\nमी मोठ्ठा होनार किनई\nमेरी झांसी नही दूंगी\nमंत्र वंदे मातरम्‌ हा\nया भारतात बंधुभाव नित्य\nरणीं फडकती लाखो झेंडे\nरक्ष रक्ष ईश्वरा भारता\nलढा वीर हो लढा लढा\nव्यर्थ हे सारेच टाहो\nसत्य शिवाहुन सुंदर हे\nसमतेचे घ्या निशाण हाती\nहा हिमालय गर्जुनी सांगे पहा\nहे कुठवर साहू घाव\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/beautiful-picture-activities-for-kids-children-paintings-city-kids-painting-1418850/", "date_download": "2018-12-15T21:00:28Z", "digest": "sha1:ZJ26KDBKG2W4SHMDG5KDWZOQQKWJAYU6", "length": 27604, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Beautiful picture activities for kids Children Paintings City Kids painting | प्रयोगशीलता हवी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nकलाशिक्षणाचा गाभा केवळ वरून तात्पुरता सौंदर्याचा मुलामा चढवून नाही साध्य होणार.\nनक्कल करत, चित्रकलेच्या तासाला कंटाळत मोठी होणारी मुलंच मोठी ह��ऊन आपली शहरं विद्रूप करतात. कारण आयुष्यातील कलेचं स्थान समजण्याएवढय़ा संवेदनशील शिक्षणापासून ती वंचितच राहतात. कलाशिक्षणाचा गाभा केवळ वरून तात्पुरता सौंदर्याचा मुलामा चढवून नाही साध्य होणार. मुलामा गळूनच पडणार आहे. त्यामुळे कलेची खोली संवेदनक्षम शिक्षकांनी समजून घेऊन मुलांसाठी नवनवीन प्रयोग करून शोधून काढली पाहिजे.\nकलेतून मूल स्वत:ला शोधतंही आणि हरवतंही. वयाच्या विविध टप्प्यांवर करून बघावा असा एक सुंदर चित्रउपक्रम आहे. याला मी ‘ओळख मुखवटा’ असं नाव दिलंय. स्वत:ची ओळख सांगणारे दोन किंवा तीन शब्द शोधायचे, लिहायचे. स्वत:चा चेहरा फक्त रेषांनी कागदावर काढून घ्यायचा. त्या शब्दांतून व्यक्त होणारी स्वत:ची ओळख चित्ररूपाने त्या मुखवटय़ावर उतरवायची. स्वत:ची ओळख शोधणं आणि त्यातून स्वत:च्या अस्तित्वाला अर्थ देणं हे मानवी स्वभावाचं वैशिष्टय़. ही ओळख थेट चित्रात उतरवण्याने मुलांनाच काय पण मोठय़ांनाही काही गोष्टींची स्पष्टता येते. आरशात दिसणारे आपण आणि चित्रात दिसणारे आपण, यात फरक असतो. रूपाचं कौतुक करण्यापेक्षा गुणांचं कौतुक मुलं सहज करू लागतात. विशिष्ट वयात विशिष्ट आवडीनिवडी कशा बदलत जातात हेही चित्ररूपात जतन होतं. एका दहा वर्षांच्या मुलीला अभ्यासाचे विषय खास आवडत नाहीत, पण ती पाण्यात उतरली की मासळीसारखी सुंदर पोहते. तिचं हे पाण्याचं प्रेम ओळख मुखवटय़ातही उतरलं. संपूर्ण चेहरा निळ्या रंगाच्या छटांनी तिने रंगवला आणि त्यात पोहणारी ती. एका बारा वर्षांच्या मुलाला पुस्तकंच वाचायला आवडतात, तर त्याने पुस्तकाचेच आकार थोडे बदलून डोळे, नाक, तोंड दाखवलं. मी पहिल्यांदा हा मुखवटा केला सोळा वर्षांपूर्वी. तेव्हाच्या वयानुरूप तुकडय़ांत वाटली गेलेली मी दाखवण्यासाठी चक्क कागदाचे तुकडे एकमेकांना चिकटवून मुखवटा तयार केला होता. परदेशात राहात असणारी भारतीय मुलगी म्हणून भारत देशाचा आकार, तिरंगा असे काही मातृभूमीचा वियोग दाखवणारे घटक होते. आता नुकताच केलेला ओळख मुखवटा आहे, त्यात डोळ्यांच्या जागी माझी दोन मुलं आहेत आणि चित्रकार असल्याने चेहऱ्यावर अनेक रंग आहेत. दर काही वर्षांनी हा ओळख मुखवटा केला तर आपली बदललेली ओळख आपल्यालाच अचंबित करेल.\nचित्र काढण्यासाठी झाड हा असा एक विषय आहे की ज्याचे खोड आणि झाडोरा असे दोन भाग असंख्य पद्धतींनी काढता ये��ात. हिमालयातील काही भाग सोडता झाड न पाहिलेलं लहान भारतीय मूलही सापडणार नाही. छोटय़ा मुलाने काढलेल्या एका रेघेतून तयार केलेलं खोड आणि त्याला काटकोनात काढलेल्या फांदीला लागलेले दोन-तीन आंबे, एक-दोन पानं यातूनही सुंदर झाड तयार होतं. पूर्वापार चालत आलेल्या – त्रिकोणी डोंगर, त्यामागून अर्धा बाहेर आलेला सूर्य, त्याचे रेघारेघांचे किरण, एक नागमोडी नदी, बाजूला झाड आणि एक झोपडीवजा घर, आकाशात मराठी चार आकडय़ासारखे पक्षी – या चित्रातून आपण मुक्त व्हायची फार गरज आहे. चित्र म्हणजे काय काय याच्या सीमांची व्याप्ती वाढवायची निकड आहे. चाकोरीबद्ध चित्रांतून, दृश्यांतून, सौंदर्यातून बाहेर पाडण्यासाठी ही धडपड करायला हवी. किंचित बाक असणाऱ्या उलट कंसासारख्या रेघांचं खोड आणि त्यावर अर्धगोल काढत तयार केलेला एक झाडोरा हे झाड काढायला मी मुलांना बंदी करते. ‘हे सोडून आता कुठलंही झाड काढा’, असं म्हटलं की मग मुलांचा सर्जनशीलतेचा खजिना बाहेर येऊ लागतो.\nअनेक वर्षांपूर्वी चंद्रलेखा यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेताना त्यांनी सांगितलेला महत्त्वाचा धडा आठवतो, ‘‘तुला काय करायचं नाहीये हे पक्कं ठरव, तरच काय करायचंय त्याचा शोध लागेल.’’ ही स्पष्टता जर मुलांनाही देता आली तर तेच ते झाड काढत राहिलं तर डोळ्याला दिसणाऱ्या खऱ्या झाडांचं सौंदर्य चित्रात कसं पकडू शकेल कोणी तेच ते झाड काढत राहिलं तर डोळ्याला दिसणाऱ्या खऱ्या झाडांचं सौंदर्य चित्रात कसं पकडू शकेल कोणी ते सरधोपट झाड अपेक्षित नाही याने मुलांनाही दिलासा मिळतो. मग मी पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं काढते, मुलांना त्याची नक्कल करायला परवानगी नसते.\nअनेक ठिकाणी असं होतं की कला शिक्षक फळ्यावर चित्र काढून देतात आणि त्याची उत्तम नक्कल करणाऱ्याला पैकीच्या पैकी मार्कही देतात. यातून फक्त तंत्र अवगत केलं जातं. पण कलेचा मूळ हेतूच जर सौंदर्य समजून घेणे, सौंदर्यनिर्मिती करणे, संवेदनक्षमता वाढवणे, आत्मपरीक्षण करणे, कल्पनाशक्तीचा विकास करणे, उत्स्फूर्त प्रयोग करणे, अभिव्यक्ती आजमावणे, दृश्य संवेदना जागृत करणे इत्यादी असेल, तर मग नक्कल करून यातला कुठलाही हेतू साध्य होईल का नक्कल करत, चित्रकलेच्या तासाला कंटाळत मोठी होणारी मुलंच मग आपली शहरं विद्रूप करतात. कारण आयुष्यातील कलेचं स्थान समजण्याएवढय़ा संवेदनशी�� शिक्षणापासून ती वंचितच राहतात. ही परिस्थिती बदलली नाही तर अशीच ओंगळवाणी दृश्य जागोजागी, रस्तोरस्ती तयार होत राहतील. कलाशिक्षणाचा गाभा केवळ वरून तात्पुरता सौंदर्याचा मुलामा चढवून नाही साध्य होणार. मुलामा गळूनच पडणार आहे. त्यामुळे कलेची खोली संवेदनक्षम शिक्षकांनी समजून घेऊन मुलांसाठी नवनवीन प्रयोग करून शोधून काढली पाहिजे.\nएक उपक्रम असा आहे की पांढरा कागद समोर धरून शांतपणे त्यात काही आकार दिसतात का, कशाचं प्रतिबिंब दिसतं का, हे शोधणं आणि त्याचं चित्रात रूपांतर करणं. कोणाला सावल्या दिसतील तर कोणाला कागदावरचाच एखादा डाग. यात चित्र असू शकतं आणि ते प्रत्येकाला वेगळं दिसणार आहे हाच एक केवढा नावीन्यपूर्ण विचार आहे. रॉबर्ट रॉशनबर्ग या अमेरिकन आधुनिक चित्रकाराने पांढरे कॅनव्हास रंगवले आणि काळेही. पांढऱ्या कॅनव्हाससमोर प्रेक्षकाने उभं राहून स्वत:च्या कपडय़ांचा रंग त्यात प्रतिबिंबित होतो का कुठली सावली त्यावर दिसते का कुठली सावली त्यावर दिसते का इतर काही दिसतं का याचा शोध घेणं अभिप्रेत होतं. त्याने काळ्या कॅनव्हासवर काळे कागद चिकटवले, काळी कापडं चिकटवली आणि तो काळा रंग अजून गडद केला. त्याच्या उंचवटय़ांमुळे जे छायाप्रकाश तयार झाले तेच चित्र. हे प्रयोग डोळे उघडे करणारे आहेत\nएका कुठल्याशा छोटय़ा बेटावर ज्वालामुखीमुळे सगळं काही भस्मसात झालं आणि अभ्यासकांनी तिथे पुन्हा जीवनिर्मिती कशी होते याचा अभ्यास करायचं ठरवलं. काही वर्षांत तिथे गवत आणि झाडं उगवली आणि बघता बघता अरण्य तयार झालं. अभ्यासातून असं आढळलं की त्या जळलेल्या बेटावर जिथे काहीही शिल्लक राहिलेलं नाही तिथे वाऱ्याबरोबर तरंगत एक कोळी प्रथम आला आणि नंतर हळूहळू जीव वाढत गेले. हा जसा निसर्गाचा चमत्कार आहे तितक्याच ताकदीचा काळ्या आणि पांढऱ्या कॅनव्हासचा रॉशनबर्गचा प्रयोग मला वाटतो. आपल्या दृश्य संवेदनांना घातलेलं ते आव्हान आहे. अशी आव्हानं जेव्हा मुलांसमोर आपण ठेवू तेव्हाच कलाप्रांतात बसलेला गाळ ढवळून निघेल आणि खऱ्या विचार मंथनातून काहीतरी नवं निर्माण होईल.\nपूर्वापार चालत आलेल्या – त्रिकोणी डोंगर, त्यामागून अर्धा बाहेर आलेला सूर्य, त्याचे रेघारेघांचे किरण, एक नागमोडी नदी, बाजूला झाड आणि एक झोपडीवजा घर, आकाशात मराठी चार आकडय़ासारखे पक्षी – या चित्रातून आपण मुक्त ���्हायची फार गरज आहे. चित्र म्हणजे काय काय याच्या सीमांची व्याप्ती वाढवायची निकड आहे. चाकोरीबद्ध चित्रांतून, दृश्यांतून, सौंदर्यातून बाहेर पाडण्यासाठी ही धडपड करायला हवी. किंचित बाक असणाऱ्या उलट कंसासारख्या रेघांचं खोड आणि त्यावर अर्धगोल काढत तयार केलेला एक झाडोरा हे झाड काढायला मी मुलांना बंदी करते. ‘हे सोडून आता कुठलंही झाड काढा’, असं म्हटलं की मग मुलांचा सर्जनशीलतेचा खजिना बाहेर येऊ लागतो. आणि ‘‘तुला काय करायचं नाहीये हे पक्कं ठरव, तरच काय करायचंय त्याचा शोध लागेल,’’ या वाक्यातली सत्यता पटते.\nआज भारतात होणाऱ्या चित्रकलेच्या कुठल्याही स्पर्धा-परीक्षांमध्ये एवढा मोकळेपणा आणि सर्जनशीलतेला खऱ्या अर्थाने खत पाणी घालणारं धाडस, हे दोन्हीही दिसत नाही. माणसांच्या त्वचेच्या रंगावरून तर अगदी सातत्याने दुमत होताना दिसतं. स्वत:चा वर्ण सावळा असणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याने चित्रातील मुलं गोरीच दाखवलेली आवडतात. खऱ्याच्या थोडंदेखील जवळ जाण्यासाठी आपली दृष्टी तयार नाही. चांगलं चित्रही आपल्याला कळत नाही आणि चांगलं दृश्यही आकळत नाही. माझा एक विद्यार्थी मला गेलं दीड र्वष सांगतो आहे की, ‘मला चित्र नाही काढता येत आणि आवडतही नाहीत.’ हे त्याने पहिल्यांदा म्हटलं तिथेच माझी परीक्षा सुरू झाली. त्याला आवडेल, मजा येईल, जमेल आणि प्रोत्साहन मिळेल अशा अनेक पद्धती सतत शोधाव्या लागतात. काही मुलांना वर्गात बसून चित्र काढायचं नसतं, अशा वेळी आमचा तास मैदानावर भरतो. सर्व जण मैदानावर जाऊन झाडांची चित्रं, खोडांचे पोत, शाळेची इमारत, खेळणारी मुलं, झाडाची जमिनीवरची सावली, पडलेले दगड रचून त्याचं चित्र, चित्र काढणाऱ्या मित्र-मैत्रिणींचं चित्र असे किती तरी विषय शोधतात आणि चित्रांत रंगून जातात. सहावी-सातवीच्या सुमारास जेव्हा मुलांचा चित्रातला रस कमी होऊ लागतो तेव्हा असे उपक्रम हात देतात. केवळ तंत्र आणि कौशल्य यांवर भर देणाऱ्या सर्वानीच चित्रकला शिक्षणात काही सर्जनशील बदल करण्याची फार आवश्यकता आहे. ते केल्याखेरीज काहीही नवं उगवणार नाहीये हे विसरता कामा नये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आ���ीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Savala_Ga_Ramachandra", "date_download": "2018-12-15T21:25:36Z", "digest": "sha1:TDH3YIQIT72U3HIV3PKTGHPOFM2JME5N", "length": 3938, "nlines": 68, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सांवळा ग रामचंद्र | Savala Ga Ramachandra | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nत्याचे अनुज हे तीन\nकरी बोबडे हें घर\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र पिलू\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १३/५/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- ललिता फडके.\nआश्रम की हरीचे हे\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/uttar-pradesh-news-explosive-powder-found-assembly-59568", "date_download": "2018-12-15T21:30:09Z", "digest": "sha1:7BAKSTSXPV54MMNGJWEGYVTPPDDRIXNC", "length": 13485, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "uttar pradesh news explosive powder found in UP assembly उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटक पावडर; सुरक्षा वाढवली | eSakal", "raw_content": "\nउत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटक पावडर; सुरक्षा वाढवली\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nजर विधानसभेत विरोधीपक्षातील नेत्यांच्या खुर्चीखाली स्फोटकं सापडत असतील तर, उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दशा काय असेल याचा फक्त विचार करा.\n- कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद\nलखनौ : योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत संशयास्पद पांढरी स्फोटक पावडर सापडल्याने खळबळ ��डाली. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) उच्चस्तरीय बैठक बोलावली. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य मलोज पांडे यांच्या खुर्चीखाली 60 ग्रॅमचा पांढऱ्या पावडरीचा पुडा आढळला. त्यानंतर, विधानसभेतील सुरक्षा वाढवण्यात आली.\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पेंटेरिथ्रिटोल टेटॅनिरेट्रेट ही स्फोटके सापडल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करणार आहे. \"सर्वांनीच सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. विधानसभेतील कामगारांची पोलिसांकडून पडताळणी केली जावी, कारण ही घटना दहशतवादी कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही,\" असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.\nप्रांतीय सशस्त्र दल आणि जलद प्रतिसाद कार्यसंघ यांची विधानसभेत नेमणूक करण्यात येणार असल्याचे उत्तरप्रदेश विधानसभेचे प्रवक्ते हृदया नारायण दीक्षित यांनी स्पष्ट केले. पेंटेरिथ्रिटोल टेटॅनिरेट्रेट हे अत्यंत शक्तीशाली स्फोटक आहे आणि ते प्लॅस्टिकसारखे असल्याने मेटल डिटेक्टरसमध्ये निदर्शनास येत नाही.\nया प्रकरणानंतर विरोधीपक्षातील नेत्यांनी उत्तप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. \"जर विधानसभेत विरोधीपक्षातील नेत्यांच्या खुर्चीखाली स्फोटकं सापडत असतील तर, उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दशा काय असेल याचा फक्त विचार करा,\" असे मत कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद व्यक्त केले.\nई सकाळवरील आणखी बातम्या :\nकाश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा\nअडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम\nबाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध\nपंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत\nकर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त\nराममंदिराची 'लिटमस टेस्ट' भाजप-शिवसेना फेल\nमुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम...\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\n'योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोपे'\nलखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते....\nसारे विजय मोदींचे, तर पराभवाचे पितृत्व कोणाकडे\nनवी दिल्ली- मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे \"सिपाह सालार' अमित शहा...\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशातील राजकीय वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अर्थात या पाच राज्यांवरून...\nसारे विजय मोदींचे, तर पराभवाचे पितृत्व कोणाकडे\nनवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे \"सिपाह सालार'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-helmet-compulsion-cities-exempted-59305", "date_download": "2018-12-15T21:20:51Z", "digest": "sha1:EAVTQYCJ4PS2YH6LKQ6OKGKPWRAMR4EQ", "length": 19358, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news helmet compulsion cities exempted हेल्मेटसक्ती महामार्गांवर, शहरांत नाही- नांगरे पाटील यांची घोषणा | eSakal", "raw_content": "\nहेल्मेटसक्ती महामार्गांवर, शहरांत नाही- नांगरे पाटील यांची घोषणा\nगुरुवार, 13 जुलै 2017\n'सकाळ'ने मांडलेल्या लोकभावनेची दखल\n\"शहरामध्ये तसेच वाहनांचा वेग कमी असतो, अशा ठिकाणी हेल्मेटची सक्ती केली जाणार नाही. मात्र, दिवसा वर्दळीच्या असणाऱ्या शहरातील रस्त्यांवर रात्री अकरानंतर अनेक जण भरधाव वेगाने वाहने चालवतात. अशा वाहनचालकांना आम्ही हेल्मेटसक्ती करणार आहे. तशा कारवायांसाठी रात्री विशेष मोहिमा राबविल्या जातील.''\n- विश्‍वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक\nसातारा : येत्या 15 जुलैपासून हेल्मेटसक्ती करण्याच्या पोलिसांच्या आदेशानंतर जिल्ह्यात त्याबाबत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. महामार्गावर ठीक; पण शहरांत अशी सक्ती करण��� व्यवहार्य ठरणार नाही, असे मत शेकडो नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी 'सकाळ'च्या माध्यमातून व्यक्त केले. हीच लोकभावना 'सकाळ'ने आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्यासमोर मांडली आणि नांगरे पाटील यांनीही ही बाब सकारात्मक घेत शहरात गाड्यांना वेग नसतो, अशा ठिकाणी हेल्मेटसक्ती करणार नाही, असे जाहीर केले. सर्वसामान्यांना वेठीस धरून, त्रास देऊन कोणतीही मोहीम राबविणार नाही, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही स्पष्ट केले.\nकोल्हापूर परिक्षेत्रामध्ये शनिवारपासून (ता. 15) हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक चांगलाच हडबडला होता. विविध प्रश्‍न आ वासून उभे असताना ही नवी 'ब्याद' कशाला असा 'मध्यमवर्गीय' प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता. सर्वसामान्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. शहरे व वाहनांना वेग नसतो अशा ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती अव्यवहार्य असल्याचे सर्वांचेच मत होते. लोकांच्या भावना विचारात घेऊन 'सकाळ'नेही शहर व ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती केली जाऊ नये, अशीच भूमिका मांडली. लोकांच्या प्रतिक्रियांना सातत्याने स्थान देत हा विषय लावून धरला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही त्याला साथ देत राज्य व महामार्गाव्यतिरिक्त हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविला. अनेकांनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचाही निर्णय घेतला.\nहेल्मेट सक्तीबाबत जिल्ह्यातील नागरिकांची ही भूमिका 'सकाळ'ने नांगरे पाटील व संदीप पाटील यांच्यासमोर आज मांडली. त्यानंतर लोकभावनेचा विचार करूनच कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका दोघांनीही मांडली. नांगरे पाटील म्हणाले, 'लोकांमध्ये प्रबोधन करून टप्प्याटप्प्याने त्यांना हेल्मेट वापरासाठी प्रवृत्त करण्याचा हा विषय आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही वाहतुकीच्या विषयावर काम करत आहोत. त्यातून 550 अपघात टळले, तर 280 जणांचे जीव वाचविण्यात यश आले. हे मोठे काम आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरवातीच्या टप्प्यात शाळा- महाविद्यालये, उद्योग-धंदे याठिकाणी जाऊन आम्ही प्रबोधन करणार आहोत. तेथील कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करणार आहे.\nत्याचबरोब�� नियमानुसार वाहन विक्रेत्यांना वाहनाबरोबर हेल्मेट देणे बंधनकारक आहे. नंतर हेल्मेट खरेदी करायला लोकांना नको वाटते, त्यामुळे वाहन घेतानाच ते दिले जावे, असा आमचा आग्रह आहे. तशा नोटीस वाहन विक्रेत्यांना दिल्या आहेत.\nनागरिाकांच्या प्रबोधनासाठी सामाजिक संस्था व एनजीओंचीही मदत घेतली जाणार आहे. भरधाव वेगात वाहने असतात, त्या ठिकाणी हेल्मेट सक्ती आवश्‍यक आहे. त्यामुळे अशी ठिकाणे पोलिसांकडून निश्‍चित केली जाणार आहेत. त्याठिकाणीच हेल्मेट सक्ती केली जाईल. शहरामध्ये तसेच वाहनांचा वेग कमी असतो, अशा ठिकाणी हेल्मेटची सक्ती केली जाणार नाही. मात्र, दिवसा वर्दळीच्या असणाऱ्या शहरातील रस्त्यावर रात्री अकरानंतर अनेक जण भरधाव वेगाने वाहने चालवतात. अशा वाहनचालकांना आम्ही हेल्मेट सक्ती करणार आहे. तशा कारवायांसाठी रात्री विशेष मोहीम राबविल्या जातील.''\nलोकभावनेचा विचार करूनच पोलिस दलाचे काम चालेल, सर्वसामान्यांना त्रास देण्याचा उद्देश नाही, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पहिल्या टप्प्यात वाहप्तुकीचे इतर नियम मोडणाऱ्यांवर (लायसन्स नसणे, ट्रिपल सिट, भरधाव वेगात वाहन चालविणे) कारवाई केली जाणार आहे. शाळा-महाविद्यालये व कंपन्यांमध्ये हेल्मेट वापराबाबत प्रबोधन केले जाईल. वृद्ध व महिलांवर सक्ती नसेल. अनावश्‍यक ठिकाणी सर्वसामान्यांना त्रास दिला जाणार नाही. प्रबोधनावर अधिक भर दिला जाईल.''\n'लोकभावनेचा विचार करूनच पोलिस दलाचे काम चालेल. सर्वसामान्यांना त्रास देण्याचा उद्देश नाही. वृद्ध व महिलांवर सक्ती नसेल. पहिल्या टप्प्यात वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्यांवर (लायसन्स नसणे, ट्रिपल सिट, भरधाव वेगात वाहन चालविणे) कारवाई केली जाणार आहे.''\n- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nभोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डा�� पुलाची उभारणी करण्यात आली...\nवाहनांच्या कागदपत्रांचा त्रास संपला\nसातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व...\nचौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा\nजळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या...\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indictales.com/mr/author/tatvamasee/", "date_download": "2018-12-15T21:09:14Z", "digest": "sha1:EKH44IFU4FS5OJIOGGN3FADMQMBWHU3Z", "length": 8594, "nlines": 61, "source_domain": "indictales.com", "title": "tatvamasee, Author at India's Stories From Indian Perspectives", "raw_content": "शनिवार, डिसेंबर 15, 2018\nवैदिक काळातील जनपदांचे भूगोल\ntatvamasee डिसेंबर 12, 2018 डिसेंबर 13, 2018 चर्चेच्या झळक्या, तुम्हाला माहित आहे का, प्राचीन इतिहास, भारतीय इतिहास पुनर्लेखन, सिंधू-सरस्वती संस्कृती\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 भारतीय लोकांमध्ये एक सामान्य गैरसमज आहे की, जनपद केवळ बौद्ध काळातच अस्तित्त्वात होते, वैदिक कालखंडात नव्हे, कारण वेदांमध्ये त्यांचा संदर्भ दिसत नाही. वेदांमध्येच नमूद केलेल्या अंतर्गत पुराव्याला सादर करून श्री. मृगेंद्र विनोद हे, हा गैरसमज दूर करतात श्री. मृगेंद्र यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या शतापथ ब्राह्मणांतील अनेक संदर्भ उद्धृत केले आहेत, ज्यात त्यांनी\nभारतीय संस्कृतीव्हिडिओ\tRead More\nराम जन्मभूमी – बाबरी मस्जिद समस्या ज्वलंत ठेवण्यासाठी वामपंथी इतिहासकारांनी पसरलेले असत्य\ntatvamasee नोव्हेंबर 15, 2018 डिसेंबर 13, 2018 अयोध्या राम मंदिर, अल्पसंख्याक आणि राजका��ण, चर्चेच्या झळक्या, तुम्हाला माहित आहे का, मध्ययुगीन इतिहास, मुख्य आव्हाने\t0\nअयोध्या राम मंदिर प्रकरणावरील वार्तालाप आणि मुलाखतींच्या मालिकेची सुरुवात म्हणून, सृजन फाउंडेशनने नवी दिल्लीतील INTACH येथे डॉ. मीनाक्षी जैन यांचे \"अयोध्या येथे राम मंदिरासाठी वाद\" नावाच्या सृजन वार्तालापाचे आयोजन केले. आदरणीय वक्त्या, मीनाक्षी जैन दिल्ली विद्यापीठातील पीएचडी आहेत आणि त्यांचा भारतीय संस्कृतीत गाढा व्यासंग आहेत. सध्या त्या भारतीय ऐतिहासिक परिषदेच्या (ICHR\nतुम्हाला माहित आहे काव्हिडिओ\tRead More\nपुरातत्त्विक साक्ष आपल्याला राम जनभूमी – बाबरी मस्जिद विषयी काय सांगते\ntatvamasee नोव्हेंबर 2, 2018 डिसेंबर 13, 2018 अयोध्या राम मंदिर, चर्चेच्या झळक्या, मध्ययुगीन इतिहास, रामायण\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 बाबर मस्जिदच्या खाली असलेल्या एका प्राचीन मंदिराच्या उपस्थितीबद्दल पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि विद्वानांनी पुरविलेले बरेच पुरावे असूनही, वामपंथी इतिहासकारांनी त्या पुराव्यांच्या अस्तित्वालाच स्वीकारण्यास नकार दिला होता. ह्या विवादाचा निराकरण होत नसल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने शेवटी बाबरी मशिदीच्या खाली एक मंदिर आहे का हे पाहण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाला उत्खनन करायला सांगितले होते. अलाहाबाद\nअयोध्येतील पहिला सशस्त्र संघर्ष\ntatvamasee सप्टेंबर 17, 2018 डिसेंबर 13, 2018 अयोध्या राम मंदिर, चर्चेच्या झळक्या, तुम्हाला माहित आहे का\t0\ncc_lang_pref=mr&cc_load_policy=1 आता अयोध्येतील वादा बद्दल बोलूया. आपण फार भाग्यवान आहोत की अयोध्या प्रकरणी 1822 पासूनचा वाद जिल्हा न्यायालयात नोंदवलेला आहे. जिल्हा न्यायालयात पहिला पुरावा एक नोट आहे जो न्यायालयाच्या अधिकारी हाफीझुल्ला याने सादर केला होता. त्यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयात एक नोट सादर केले ज्यात ते म्हणतात की बाबरी मस्जिद राम मंदिर\nइस्लामी जिहादव्हिडिओ\tRead More\nसंग्रहण महिना निवडा डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 सप्टेंबर 2018\nवैदिक काळातील जनपदांचे भूगोल\nराम जन्मभूमी – बाबरी मस्जिद समस्या ज्वलंत ठेवण्यासाठी वामपंथी इतिहासकारांनी पसरलेले असत्य\nपुरातत्त्विक साक्ष आपल्याला राम जनभूमी – बाबरी मस्जिद विषयी काय सांगते\nअयोध्येतील पहिला सशस्त्र संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-15T20:30:54Z", "digest": "sha1:RBFW3AFYF4FJ6YHH2JBK7YC44LI7EYPL", "length": 10373, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चक्कर आल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचक्कर आल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nप्रवासी महिलेला रुग्णालयात दाखल न करता पळून गेल्याचा आरोप\nपुणे – मित्रमंडळ चौकात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा किरकोळ अपघात झाला. रिक्षा प्रवासी ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्याने ती रिक्षातून उतरली. त्यानंतर नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. किरकोळ अपघातानंतर भर चौकात भांडणे करून प्रवासी महिलेला रुग्णालयात दाखल न करणाऱ्या बेजबाबदार रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराविरुद्ध दत्तवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी पोलिसांकडून अज्ञात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षातील प्रवासी महिला वत्सला केरबा डोईफोडे (वय 68, रा. नेरळ, नवी मुंबई) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोईफोडे या एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्या होत्या. त्यांचे नातेवाईक स्वारगेटनजीक असलेल्या मुकुंदनगर भागातील शैलेंद्र अपार्टमेंटमध्ये रहायला आहेत. शुक्रवारी (27 एप्रिल) डोईफोडे दुपारी बाराच्या सुमारास रिक्षातून निघाल्या होत्या. मित्र मंडळ चौकात रिक्षाचालक आणि समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांनी रस्त्यात वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, रिक्षाप्रवासी डोईफोडे यांना रिक्षात चक्कर आली. त्या रिक्षातून बाहेर उतरल्या आणि बेशुद्ध पडल्या. नागरिकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार तेथून पसार झाले.\nपोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी रुग्णालयात भेट दिली आणि डोईफोडे यांच्या पुण्यातील नातेवाईकांशी संपर्क साधला. अपघात किरकोळ स्वरुपाचा होता. मात्र, रिक्षातील प्रवासी महिला डोईफोडे यांना रुग्णालयात दाखल न करता पसार झालेला रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराविरुद्ध डोईफोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रमंडळ चौकातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्यात येत आहे. त्याआधारे रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर डोईफोडे यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकेल. पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराहुल गांधींच्या ‘रामलीला’वरील सभेसाठी ४० हजार ओळखपत्रे\nNext article‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे – संभाजी भिडे\nफ्लेक्‍सवर झळकण्याची घाई; पोलिसांच्या रडारवर अल्पवयीन भाई\nगंभीर गुन्ह्यांतील शिक्षकांची होणार “शाळा बंद’\nकाश्‍मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चकमकीत चार गनिम ठार\nठोस कृती करण्याची वेळ (भाग-२)\nठोस कृती करण्याची वेळ (भाग-१)\nतपास अधिकारी अजय कदम यांना तात्काळ हटवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T21:21:23Z", "digest": "sha1:DHGSQ4J6ZCXFTG5OUDTXMWABVQAPFMMP", "length": 8821, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जेजुरीत सोमवती यात्रा भरणार नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजेजुरीत सोमवती यात्रा भरणार नाही\nउगवत्या सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने घेतला निर्णय\nजेजुरी – या वर्षी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी (दि. 8) आयोजित करण्यात येणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी सकाळी 11 वाजून 32 मिनिटांनी अमावस्या सुरु होत असून मंगळवारी (दि. 9) सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी संपते. सोमवारी उगवत्या सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने देवाचा पालखी सोहळा काढण्यात येणार नाही. त्यामुळे सोमवती यात्रा भरणार नाही.\nसोमवती यात्रेच्या नियोजनासाठी जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिरात पालखी सोहळ्याचे मानकरी, खांदेकरी व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, रमेश राउत, छबन कुदळे, अरुण खोमणे समवेत खंडोबा पालखी सोहळ्याचे खांदेकरी, बाराबलुतेदार अठरा अलुतेदार समाजाचे मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nपंचांगात सोमवार व मंगळवारी अमावस्या दाखविण्यात आली आहे. तसेच बुधवारी प्रतिपदा असल्याने सोमवती यात्रा भरणार कि नाही याबाबत मोठी चर्चा ग्रामस्थामध्ये होती. यात्रेच्या आयोजनाबाबत सर्व पालखी सोहळ्याचे मानकरी खांदेकरी व ग्रामस्थामध्ये चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्याची मागील रूढी परंपरा, पहाटे सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने तसेच रविवारी पालखीसाठी शेडा देता येत नसल्याने व घटस्थापना बुधवारी होत असल्याने पालखी सोहळा काढता येणार नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे यांनी सोमवारी सोमवती यात्रा भरणार नसल्याचे जाहीर केले.\nया बैठकीत देवसंस्थानने घटना दुरुस्तीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज केला असून सण, उत्सव गावाच्या परंपरा, मानकरी खांदेकरी यांचे हक्क कायम अबाधित ठेवावेत, तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच घटना दुरुस्त करावी अशी मागणी केली आहे. खंडोबा देवाच्या घोड्यासाठी पागा बांधण्याचा अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित होता. गडाच्या पायथ्याशी कडेपठार रस्त्यालगत या पाग्यासाठी खंडोबाभक्त संतोष खोमणे यांनी पाच गुंठे जागा देणार असल्याचे या बैठकीत जाहीर केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबाजाराला हुडहुडी का भरली आहे\nNext articleआर्थिक नियोजनाविषयी बोलू काही… (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/raj-thackeray-and-mns-workers-classes-258659.html", "date_download": "2018-12-15T20:56:53Z", "digest": "sha1:H46HIW3BYXUUK4QUPQCSK3TY55H3GXPI", "length": 12372, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कृष्णकुंज'वर राज ठाकरे आणि मनसे शिलेदारांमध्ये पहिल्यांदाच खडाजंगी", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ल��� भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\n'कृष्णकुंज'वर राज ठाकरे आणि मनसे शिलेदारांमध्ये पहिल्यांदाच खडाजंगी\nशिलेदारांनी पराभवाचं खापर राज ठाकरेंवर फोडलं तर राज ठाकरेंनी शिलेदारांवर फोडलं.\n20 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी कृष्णकुंजवर पहिल्यांदाच मनसे शिलेदारांनी 'आवाज' वाढवला. शिलेदारांनी पराभवाचं खापर राज ठाकरेंवर फोडलं तर राज ठाकरेंनी शिलेदारांवर फोडलं.\nमुंबईत झालेल्या मनसेच्या बैठकीत राज ठाकरे आणि मनसे नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा आह���. पक्षाला मिळालेलं अपयश यावरून नेते आणि राज ठाकरेंमध्ये पहिल्यांदाच वाद झाला. महापालिका निवडणुकीत पराभवाचं खापर राज ठाकरेंनी नेत्यांवर फोडलं. मात्र नेत्यांनी या पराभवाला राज ठाकरे जबाबदार असल्याचं सांगितलं. त्यामुळे राज आणि मनसे नेते यांच्यात जोरदार तूतूमैमै झाल्याची चर्चा आहे.\nआत्मचिंतन बैठकीत ही खडाजंगी झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र मनसे नेते यासंदर्भात सारवासारव करताना दिसतात. मराठी माणसाच्या मुद्यावरून हा वाद झाल्याची माहिती कळतेय. मनसेच्या इतिसाहास पहिल्यांदाच नेत्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत अशी वादावादी झाल्याची माहिती कळतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: MNSRaj Thackerayकृष्णकुंजमनसेराज ठाकरे\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T20:15:30Z", "digest": "sha1:SHI5UN2IYOSRVTX37LDZ2PYVMPD4AIHW", "length": 4600, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मुखपृष्ठ/त्रुटी - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\ncurrent मधील त्रुटी आणि हे आपणास माहीत आहे का\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ डिसेंबर २०१६ रोजी २१:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/msamajdarshan/sali-organizations/telangana-swakul-sali", "date_download": "2018-12-15T20:30:44Z", "digest": "sha1:J42J3N2LXCTITE6D4RVLMT7N5UMKMYH7", "length": 8512, "nlines": 147, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - Telangana State Swakul Sali Samaj", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/weblinks?l=%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T20:43:27Z", "digest": "sha1:SYIKITKN3XWNWDRXX2WC5WQ7NZZWUSXY", "length": 6768, "nlines": 145, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome Web Links शैक्षणिक/बुध्दीमत्ता\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255747:2012-10-14-08-35-01&Itemid=1", "date_download": "2018-12-15T21:58:46Z", "digest": "sha1:YADQ6PPAVR57JAGDY7OWMCRRWRKYOB75", "length": 15264, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "दिग्दर्शक यश चोप्रा रुग्णालयात", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला म��ळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nदिग्दर्शक यश चोप्रा रुग्णालयात\nमुंबई, १४ ऑक्टोबर २०१२\nबॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांना आज (रविवार) सकाळी वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. यश चोप्रा यांना नेमक्या कोणत्या आजारामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची माहिती रूग्णालयातर्फे अद्याप देण्यात आलेली नाही. ८० वर्षीय यश चोप्रांनी मागच्याच महिन्याच दिग्दर्शनातून निवृत्ती स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. मात्र, चित्रपटनिर्मितीत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. आठ वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा पुन्हा एकदा खास त्यांच्या शैलीचा रोमॅंटिक चित्रपट करत असले तरी ‘जब तक है जान’ हा त्यांचा कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. यश चोप्रा यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा लाडका अभिनेता शाहरुख खान याने त्यांना बोलते केले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवेशापासून ते ‘जब तक है जान’पर्यंत यश चोप्रांनी अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या.\nअधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nआता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द\nविद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिक��णी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2018-12-15T20:26:14Z", "digest": "sha1:LAYTGADWVKQIYL65SRZVQIR4DIHMHJMA", "length": 7937, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कडोली साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\n(उचगाव साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)\nकडोली साहित्य संघ ही संस्था दरवर्षी कडोली साहित्य संमेलन बेळगाव तालुक्यातल्या कडोली या तालुक्यात भरवते. १४-१५ जानेवारी, २०१२ रोजी झालेले अधिवेशन २७वे होते. संमेलनाध्यक्ष रामनाथ चव्हाण होते.\nकोणतेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकवर्गणीतून या मराठी साहित्य संमेलनाने रौप्य महोत्सवी वाटचाल केली आहे. महाराष्ट्र सरकार किंवा कर्नाटक सरकार हे दोघेही या संमेलनाला आर्थिक मदत करत नाहीत.\nकडोली प्रमाणेच कर्नाटकातल्या उचगाव, येळ्ळूर, चामरा, बेळगल्ली, माचीगड, काडदगा, सांबरा, बेळकुंद्री आणि कुद्रेमुख अशा आणखी आठ-नऊ गाव��ंमध्येही दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात. या संमेलनांकरता बेळगाव, कारवार, विजापूर, हुबळी या भागांबरोबरच दक्षिण महाराष्ट्रातूनही लेखक-कवी येत असतात. माचीगडला २७-१२-२०१०ला झालेले संमेलन तिथले १३वे होते. संमेलनाध्यक्ष डॉ.रामचंद्र देखणे हे होते.\n२९वे कडोली साहित्य संमेलन[संपादन]\nमराठी साहित्य संघ कडोली, सांगाती साहित्य अकादमी बेळगाव, `अक्षरयात्रा’ दै. तरुण भारत व कडोली ग्रामस्थ आयोजित २९वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १२ जानेवारी २०१४ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष कोल्हापूरचे प्रा. कृष्णात तुकाराम खोत होते.\nसंमेलन चार सत्रात झाले. पहिल्या सत्रात उद्‌घाटन समारंभ, त्यानंतर संमेलनाध्यक्ष प्रा. कृष्णात खोत यांचे अध्यक्षीय भाषण होते. दुसर्‍या सत्रात दुपारी प्राचार्य आनंद मेणसे यांचे `सामाजिक परिवर्तनाची दिशा’ या विषयावर व्याख्यान झाले.. तिसर्‍या सत्रात दुपारी २ ते २-३० या वेळेत बक्षीस वितरण समारंभ व नंतर ३-३० पर्यंत निमंत्रित नवोदितांचे कवी संमेलन झाले. चौथ्या सत्रात दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत निमंत्रितांचे कवि संमेलन झाले. या कविसंमेलनात कवी इंद्रजीत धुले (मंगळवेढा), कवी शिवाजी महादेव सातपुते (मंगळवेढा), कवी तुकाराम शिवराम धांडे (इंगलपुरी नाशिक) आदी कवींचा सहभाग होता..कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे कवी मनोहर रणपिसे होते.\nयापूर्वी झालेली कडोली साहित्य संमेलने[संपादन]\n२७वे : १४-१५ जानेवारी, २०१२\n२५वे : ९-१०जानेवारी, २०१०, संमेलनाध्यक्ष : रा.रं.बोराडे\n२४वे : केले या गावी, ११-१२ जानेवारी, २००९, संमेलनाध्यक्ष : अशोक कामत\nसंमेलनाध्यक्ष : डॉ.रामचंद्र देखणे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१६ रोजी १३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/muslim-marries-adopted-hindu-child-off-as-per-his-religious-118021200018_1.html", "date_download": "2018-12-15T21:34:37Z", "digest": "sha1:4SJWU5ZRLD222VUFBXG2R6SFI2O4663J", "length": 9106, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माणुसकीचा एक आदर्श | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कवि���ा\nडेहराडून येथील एका मुस्‍लिम कुटुंबीयाने अनाथ असणारा हिंदू मुलगा दत्तक घेऊन त्याच्या हिंदू धर्माप्रमाणेच लग्‍नादी संस्‍कार केले आहेत. त्यांच्या या वागणुकीतून देशात धर्म, जातीच्या पलिकडील माणुसकीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.\nमोईनुद्दीन कुटुंबीयाने १२ व्या वर्षी राकेश रस्‍तोगी या हिंदू अनाथ मुलाला दत्तक घेतले. पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. मात्र, कधीही त्याला धर्म बदलण्यासाठी दबाव किंवा विचारणा करण्यात आली नाही. विशेष म्‍हणजे त्याचा नुकताच हिंदू परंपरेनुसार विवाहही केला आहे.\nमोईनुद्दीन यांची पत्‍नी कौसर यांनी आपल्या सून सोनू हिला हिंदू परंपरेनुसारच स्‍वीकारले. \"मी होळी, दिवाळी आणि इतर सण एकाच घरात साजरे करतो. माझ्यावर माझ्या कुटुंबीयांचे खूप प्रेम आहे. माझ्या विवाहासह सर्वच बाबतीत ते मला सहकार्य करतात. एवढेच नाहीतर मला एखाद्या मुस्‍लिम कुटुंबीयात राहतोय असे कधीही वाटले नाही,\" असे राकेशने सांगितले.\nआता उमा भारती निवडणुका लढवणार नाही\nRSSची तीन दिवसात सेना तयार करण्याची तयारी\nरशियात प्रवासी विमान कोसळले, 71 ठार\nबुर्ज खलीफा रंगला तिरंग्याच्या रंगात\nसेनेवर दगडफेक, मानवाधिकार आयोगाने अहवाल मागितला\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/author/abhijit_d", "date_download": "2018-12-15T21:02:23Z", "digest": "sha1:D23NPZBWZTI54ZQW4VTY7EZQWEZNKWM2", "length": 13507, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Abhijeet Devrukhakar, Author at तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nटी .जे.मरीन कंपनीत भीषण आग\nमिरजोळी एमआयडीसीतील दुर्घटना कुलींग टॉवर जळून खाक, लाखोंचे नुकसान शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील टी. जे. मरीन प्रॉडक्ट्स कंपनीत शनिवारी कुलींग टॉवरला भीषण आग लागली. कंपनीत आग लागताच व्यवस्थापन व कामगारांची एकच पळापळ उडाली. ...\nपहिल्या थ्रीडी तारांगणाची मुहुर्तमेढ\nOctober 26th, 2018 Comments Off on पहिल्या थ्रीडी तारांगणाची मुहुर्तमेढ\nयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्याहस्ते रत्नागिरीत भूमिपूजन भविष्यात इस्त्रोच्या टीममध्ये दिसेल कोकणी टॅलेंड प्रतिनिधी /रत्नागिरी विकासाची मोठी स्वप्ने रत्नागिरीकारांनी पहावीत. रत्नागिरीत होणारे राज्यातील पहिले थ्रीडी तारांगण हे कोकणातील टॅलेंटसाठीचे मोठे व्यासपीठ आहे. भविष्यात या तारांगणाच्या माध्यमातून रत्नागिरीतील मुले ‘इस्त्रो’च्या टीममध्ये दिसतील ...\nसेना-राष्ट्रवादी कार्यकर्ते खेडमध्ये आमने-सामने \nOctober 25th, 2018 Comments Off on सेना-राष्ट्रवादी कार्यकर्ते खेडमध्ये आमने-सामने \nआदीत्य ठाकरेंच्या हस्ते रस्ता भुमिपूजन घोषणाबाजीमुळे राजकीय तणाव प्रतिनिधी /खेड मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या चिंचघर-तिसे रस्त्याचे भूमिपूजन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते बुधवारी झाले. मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, ...\nदिर-भावजयीच्या मृत्यूनंतर रूग्णालयावर हल्लाबोल\nOctober 25th, 2018 Comments Off on दिर-भावजयीच्या मृत्यूनंतर रूग्णालयावर हल्लाबोल\nचिपळुणात एसएमएस रूग्णालयामधील प्रकार, पाच दिवसांच्या फरकाने दोघांचा मृत्यू रूग्णालयाकडून दहा लाख व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तक्रार दाखल न करता प्रकरणावर पडदा प्रतिनिधी /चिपळूण अवघ्या पाच दिवसांच्या फरकाने शहरातील एसएमएस रूग्णालयात काडवलीतील एकाच कुटुंबातील दीर-भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली ...\nप्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱयांचे कामबंद\nOctober 24th, 2018 Comments Off on प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱयांचे कामबंद\nदोन महिन्यांपासून वेतनच नाही ठेकेदार कंपनीकडून उडवाउडवीचे उत्तरे प्रतिनिधी /रत्नागिरी दोन महिन्यांपासून ठेकेदाराकडून पगार देण्यास टाळाटाळ होत असल्याने प्रादेशिक मनोरूग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱयांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आह़े एकूण 24 सफाई कर्मचारी मनोरूग्णालयात काम करत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ...\nआंबेनळी घाटात बीएमडब्लू कार कोसळली\nOctober 21st, 2018 Comments Off on आंबेनळी घाटात बीएमडब्लू कार कोसळली\nसुदैवाने जीवितहानी टळली पोलीस यंत्रणेने टाकला सुटकेचा निःश्वास प्रतिनिधी /खेड महाबळेश्वरला सहलीसाठी आलेली बीएमडब्लू कार पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने ती दगडाजवळच अडकून थांबल्याने जीवितहानी टळली. या अपघातानंतर सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली होती. ...\nमहिनाभरात ‘डी-मार्ट’चा शुभारंभः सामंत\nOctober 21st, 2018 Comments Off on महिनाभरात ‘डी-मार्ट’चा शुभारंभः सामंत\nआमदार सामंतांची व्यवस्थापनासोबत मुंबईत बैठक 95 टक्के स्थानिकांना सामावून घेणार प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीतील प्रस्तावित डी-मार्टला नाहरकत प्रमाणपत्र लवकरच प्राप्त होणार असून महिनाभरात नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली. यासंबंधी डी-मार्टच्या मॅनेजमेंटसोबत शनिवारी ...\nOctober 12th, 2018 Comments Off on जिह्याचे ‘आरोग्य’च व्हेंटिलेटरवर..\nफुरूसमध्ये डॉक्टरचा भाऊ करतोय उपचार सावर्डेत रुग्णांकडून पैशांची मागणी खरवतेतील डॉक्टर उच्च शिक्षणासाठी पुण्यात आरोग्य विभागाला नियमांच्या सलाईनची गरज प्रशासन म्हणते ‘आम्हाला माहितच नाही’ आरोग्य सभापतींची 3 केंद्रांवर धडक संदीप घाग /सावर्डे एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरऐवजी त्याचा ...\nस्टेअरींगवरील ठशांचा पुरावा संपुष्टात\nOctober 11th, 2018 Comments Off on स्टेअरींगवरील ठशांचा पुरावा संपुष्टात\nआंबेनळी अपघातातील बसचा सांगाडा दापोलीत बसचा टपही दरीबाहेर काढण्याची मागणी प्रतिनिधी /दापोली आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बसचा सांगाडा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वाहन विभागात ठेवण्यात आला आहे. मात्र तपासातील महत्वाचा भाग ठरू शकणारा स्टेअरींगवलील हाताच्या ठशांचा पुरावा शिल्लक ...\nवयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार\nOctober 11th, 2018 Comments Off on वयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार\nसंगमेश्वर आंबवपोंक्षे-कोष्टेवाडीतील घटना, डेरवण रूग्णालयात उपचार सुरू वृद्धेची प्रकृती चिंताजनक वार्ताहर /सावर्डे संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे-कोष्टेवाडीतील सुभद्रा बाळकृष्ण लोकरे (75) यांच्यावर त्यांची सून सुमेधा सुनील लोकरे हिने रागाच्या भरात कोयतीने वार करीत तिला गंभीर जखमी केल्याचा प्रकार मंगळवारी घडला. रक्ताच्या ...\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/case-against-hdfc-cashier-converting-black-money-19746", "date_download": "2018-12-15T21:10:48Z", "digest": "sha1:5FVAESE5MZMJV54DHFXMK3TL3UXHTD72", "length": 12587, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Case against HDFC cashier for converting black money काळा पैसा बदलणाऱ्या बॅंक कर्मचाऱ्यावर गुन्हा | eSakal", "raw_content": "\nकाळा पैसा बदलणाऱ्या बॅंक कर्मचाऱ्यावर गुन्हा\nरविवार, 11 डिसेंबर 2016\nगुरगाव (हरियाना) : गुरगाव पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या 10 लाख 96 हजार रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचा तपास सुरू होता. त्यामध्ये एचडीएफसी बॅंकेच्या कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nगुरगाव (हरियाना) : गुरगाव पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या 10 लाख 96 हजार रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचा तपास सुरू होता. त्यामध्ये एचडीएफसी बॅंकेच्या कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nगुरगाव पोलिसांनी 30 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या 10.96 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचा तपास सुरु होता. त्यामध्ये सनी खंडुजा नावाचा व्यावसायिक आणि त्याच्या दोन सहायकांसह एचडीएफसी बॅंकेतील रोखपाल सुकांत अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यत आला आहे. हे सर्व जण जुन्या नोटा बदलण्याचे काम करत होते. त्यामध्ये सुकांतही मदत करत होता. सुकांत हा गुरगावमधील एचडीएफसी बॅंकेच्या डीएलएफ फेज-2 येथील शाखेत रोखपाल म्हणून कार्यरत आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहिम उघडली आहे.\nदरम्यान, नवी दिल्ली पोलिस आणि प्राप्तीकर विभागाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एका वकिलाच्या कार्यालयात अंदाजे 13.50 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 2.61 कोटी रुपयांच्या नव्या नोटांचाही समावेश आहे.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/water-lack-in-body-gives-these-3-signs/lack-of-water-body-signs/", "date_download": "2018-12-15T21:56:05Z", "digest": "sha1:KWUAHVK7AZBSF5DU62VP6C4ZWPF5VQQN", "length": 1509, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "lack of water body signs - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_578.html", "date_download": "2018-12-15T20:55:53Z", "digest": "sha1:BEYP37A4BLE7OP6A3ZJTPZMZKAV7BADO", "length": 8328, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शासकीय कामकाजात ‘दलित’ शब्द वापरण्यावर बंदी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला ���र्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nशासकीय कामकाजात ‘दलित’ शब्द वापरण्यावर बंदी\nनवी दिल्ली/प्रतिनिधर : सर्व सरकारी कामकाजांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये ‘दलित’ शब्दाऐवजी ‘अनुसूचित जाती’ या शब्दाचा प्रयोग करा, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. 1 ऑगस्टपासून सरकारी कामकाजात दलित शब्द वापरता येणार नाही. यवतमाळचे प्राध्यापक योगेंद्र नगराळे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत पंतप्रधान कार्यालयाकडे यासंदर्भात माहिती मागितली होती. यावर उत्तर देताना न्याय मंत्रालयाने भारतीय राज्यघटनेत कुठेच दलित शब्दाचा उल्लेख नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.\nप्राध्यापक नगराळे यांनी दलित शब्द शासकीय कामकाजात वापरु नये अशी मागणी पंतप्रधान, राष्ट्रपती, कायदा मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय इत्यादींकडे वारंवार केली होती. आता या शब्दाच्या वापरावर केंद्राने बंदी आणली आहे. यासंबंधीत एक पत्र प्राध्यापक नगराळे यांना देण्यात आले आहे. यानुसार आता सरकारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे, सरकारी आदेश यामध्ये दलित शब्द वापरता येणार नाही. केंद्राकडून आता याबद्दलच्या सूचनाही राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आलेल्या आहेत. याऐवजी अनुसूचित जाती किंवा शेड्यूल कास्ट असा शब्द प्रयोग करण्याचे निर्देश केंद्राचे अप्पर सचिव दीपककुमार साह यांनी दिले आहेत. मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांसाठी दलित शब्द वापरता येणार नाही, असे म्हटले होते.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140414050538/view", "date_download": "2018-12-15T21:51:25Z", "digest": "sha1:YXBP5RFW33XWCVJ2O6E7Z7OXATBAQZAA", "length": 13839, "nlines": 239, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संगीत सोन्याचा कळस", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|\nसंगीत हाच मुलाचा बाप\nसंगीत जग काय म्हणेल \nसंगीत अशी बायको हवी \nसंगीत तुझं नी माझं जमेना\nसंगीत एक होता म्हातारा\nसंगीत कोणे एके काळी\nसंगीत घनशाम नयनी आला\nसंगीत कटयार काळजात घुसली\nसंगीत दुरिताचे तिमिर जावो\nसंगीत देव दीनाघरी धावला\nसंगीत वाहतो ही दुर्वांची जुडी\nसंगीत धन्य ते गायनी कळा\nसंगीत रंगात रंगला श्रीरंग\nसंगीत हे बंध रेशमाचे\nमराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.\nप्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - भार्गव विठ्ठल वरेरकर\n(२४-१-१९३२). संगीत : वझेबुवा\n(म्हांने चाकर राखोजी ॥धृ०॥\nऊंचे ऊंचे महल बनावूं बिचबिच राखूं बारी\nसंवरियाके दरसन पाऊं पहिर कुसुंबी सारी ॥\nचाकर रहसूं बाग लगासूं नित उठ दरसन पासूं\nब्रिंदावनके कुंजगलियनमों सारी लीला गासूं ॥१॥\nमीरां के प्रभु गहन गँभीरा ह्रदी रहो जी धीरा \nआधि रात प्रभु दरसन दीन्हो जमुनाजी के तीरा ॥२॥\n(राग : मांड, ताल : केरवा)\nमेघपटला व्यापिलज्ञ जो जगतिं भरुनी राहिला \nमुरलिवाला या जिवाचा गरिबघरिंचा पाहिला ॥धृ०॥\nकरित लीला या सदा \nसकल गोपां बांधिलेल्या मुक्त करिता एकला ॥१॥\n(राग : आनंद भैरवी, त्रिवट)\nपथ दिसतां परि स्वतां विसरतां चुकति रमतां या जगमय सदनिं ॥धृ०॥\nनयनिं राहि स्मृतिवितान तारा विजनिं विपिनिं पद न चलित तरि करि\nअचुक शिरतां या मधुमय भुवनिं ॥१॥\n(राग : जयंत-मल्हार, ताल : एकता)\nया घरि असावा दावा निशिदिनिंचा ती दयिता जरि कांता \nकल्ह हरंघडि व्हावा ॥धृ०॥\nकठिण ह्रदयिं धरुनिज कांत \nधरिल गाल करिल हाल चुरडि तरि जिव जावा ॥१॥\n(राग : मारुबिहाग, ताल : त्रिताल)\nतुझ्या वरदाना जीव भुकेला योग जहाला तुजसह माझा \nतेचि सुधेची धारा झाली ॥धृ०॥\nजो नीवाला तुजविण फिरला \nतोंचि निराशा नाशा आली ॥१॥\nप्रिय जाहला कां हा प्रेमा कुटिल कुमति-रति लाविल कै���ी मोला ॥धृ०॥\nकेवि परजना ॥ जोड धरावी निजजन पारखि कैसा केला ॥१॥\n(राग : बिलावल : त्रिवट)\n प्रणयनाश करि जिवास हतबल, \nमधुर जगति दिसतां ॥धृ०॥\n अशान्त मनांत उपजवि सुखकर \nविफल परि सकल पुरुषकुरुचि पाहतां ॥१॥\n(राग : जोगी, ताल : झपताल)\n जीवा उदासकालिं रमणींच्या दानें ॥धृ०॥\n(राग : जिल्हा, केरवा)\nविसावा माझा साचा व्हावा पती हा असावा ॥धृ०॥\nउगाचि राहिं घरी मानपान सोडुनिया \nकसाहि साहि कुणा प्रेमभाव मांडुनिया \nउदास नाहि कदा देई साद बोलविता \nविषाद नाश करी त्याची साची सेवा ॥१॥\n(राग : सुगराई : त्रिवट)\nही जरि वसुधा उदार प्रबल होई हे जनता \nविरति नरा निराधारा ॥धृ०॥\nधनमद भरला पाहुनि भडकत \nउदासीन करित धनभार ॥१॥\nn. विश्वामित्र का पुत्र \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/chief-minister-said-shivsena-is-not-performing-well-272652.html", "date_download": "2018-12-15T20:22:43Z", "digest": "sha1:TZIBZD6NBQMFMDIAMJCUTWRX75DET67M", "length": 12592, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेनेचा आलेख घसरता,मुख्यमंत्र्यांना चिंता", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nशिवसेनेचा आलेख घसरता,मुख्यमंत्र्यांना चिंता\nभाजपची प्रगती काही शिवसेना नेत्यांनी पहावत नाही, त्यामुळे ते वाद निर्माण करतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.\n25 आॅक्टोबर : शिवसेनेचा आलेख घसरतच चाललाय, अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय.उद्धव ठाकरेंशी माझे उत्तम संबंध आहेत, त्यांच्याशी अनेकदा मी फोनवरून चर्चाही करतो. पण भाजपची प्रगती काही शिवसेना नेत्यांनी पहावत नाही, त्यामुळे ते वाद निर्माण करतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.\nभाजपनं अलिकडच्या काळात अनेक महानगरपालिका आणि नगर परिषदा जिंकल्या. पण शिवसेनेचा आलेख घसरतच चाललाय, असं ते म्हणाले. एका वृत्तपत्रातल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडलंय.\nमुख्यमंत्री नक्की काय म्हणालेत\nशिवसेनेला आम्ही नेहमी सोबत घेतले आहे. भाजपचा वाढता आलेख शिवसेनेतल्या काही नेत्यांना आवडत नाहीये. त्यामुळे ते आमच्यावर सतत टीका करतात. शिवसेना सत्ते�� आहे की विरोधात हेच त्यांना कळत नाही. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा अनेक आव्हानं होती. त्या आव्हानांशी लढा देण्याचा आमचा सतत प्रयत्न सुरू असतो. त्यामुळेच अनेक महानगरपालिका आणि नगर परिषदा आम्ही जिंकल्या. पण शिवसेनेचा आलेख घसरत चाललाय. याचं कारण असं की राज्याची जनता हुशार आहे. कोणत्या पक्षाची वागणूक कशी आहे हे लोकांना माहीत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nशरद पवारांच्या खेळीने माजी महिला खासदार नाराज, घेतला सेनेचा झेंडा हाती\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/no-entry-in-malshej-ghat-265116.html", "date_download": "2018-12-15T21:49:58Z", "digest": "sha1:RHYLVYYYU2TQHESDXVIKPABWGKQRDTGW", "length": 12569, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'वीकएन्ड'ला माळशेज घाटात पर्यटकांना बंदी !", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\n'वीकएन्ड'ला माळशेज घाटात पर्यटकांना बंदी \nवीकएन्डमध्ये माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय.\nकर्जत, 15 जुलै: वीकएन्डमध्ये माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. येत्या चोवीस तासात माळशेज परिसरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. या जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांना माळशेज घाटावर मान्सून टुरिझमसाठी तात्पुरती बंदी घालण्यात आलीय. विकेण्डनिमित्त माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणारेय. पण पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आ��ंय. मान्सून टुरिझमचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक माळशेज घाटात वीकएन्डला येत असतात.\nमाळशेजमध्ये पुढचे दोन दिवस पर्यटनास बंदी घातल्याने पर्यटकांनी तिकडे फिरकू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान, माळशेज घाटात बंदी घातल्याने पर्यटकांची गर्दी लोणावळ्याकडे वाढू शकते. तिथे भुसे डॅम ओव्हरफ्लो झाल्याने गेल्या आठवड्यापासून पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय. किंबहुना आजपासून त्या भागात ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता नाकारता येत नाही\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/pramotion?start=1", "date_download": "2018-12-15T20:37:17Z", "digest": "sha1:HROGQJMX4VGOEE7KDI5L3ONVMAPIDPNL", "length": 5219, "nlines": 112, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome आपल्यासाठी पदोन्नती व बदली आदेश\nपदोन्नती व बदली आदेश\nPlease Selectअपर जिल्हाधिकारीउप जिल्हाधिकारीतहसीलदारनायब तहसीलदारसर्वसाधारणमहसूल कर्मचारीअव्वल कारकूनलिपिकमंडळ अधिकारीतलाठीइतर\n3 उप जिल्हाधिकारी\t Konkan Division\n5 उप जिल्हाधिकारी\t Nashik Division\n7 नायब तहसीलदार\t नियुक्ती आदेश १०.४.२०१३ कोंकण\n8 नायब तहसीलदार\t नियुक्ती आदेश १०.४.२०१३ अमरावती\n9 नायब तहसीलदार\t नियुक्ती आदेश १०.४.२०१३ नागपूर\n10 नायब तहसीलदार\t नियुक्ती आदेश १०.४.२०१३ औरंगाबाद\n11 नायब तहसीलदार\t नियुक्ती आदेश १०.४.२०१३ पुणे\n12 नायब तहसीलदार\t नियुक्ती आदेश १०.४.२०१३ नाशिक\n13 सर्वसाधारण\t तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/gram-panchayat-illegal-recruitment-128089", "date_download": "2018-12-15T20:55:22Z", "digest": "sha1:GXDAV33OPANSWKIWRZZS45NTJGCXGLW3", "length": 14961, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gram Panchayat illegal recruitment ग्रामपंचायतीत बेकायदा नोकर भरती | eSakal", "raw_content": "\nग्रामपंचायतीत बेकायदा नोकर भरती\nबुधवार, 4 जुलै 2018\nपुणे - महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये बेकायदा नोकर भरती असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेत आल्यानंतर काही दिवसांत या गावांतील लोकप्रतिनिधींनी १३४ जणांना नेमल्‍याचे पाहणीत दिसून आले आहे. तेव्‍हा संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्याचा तोंडदेखलेपणा महापालिकेने केला आहे.\nविशेष म्हणजे, ग्रामपंचायतींचे दप्तर महापालिकेच्या ताब्यात देण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या नोंदवहीत फेरफार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाईची भूमिका महापालिकेने घेतली आहे; पण लोकप्रतिनिधींना पाठीशी घालण्याचा उद्योगही प्रशासन करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.\nपुणे - महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये बेकायदा नोकर भरती असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेत आल्यानंतर काही दिवसांत या गावांतील लोकप्रतिनिधींनी १३४ जणांना नेमल्‍याचे पाहणीत दिसून आले आहे. तेव्‍हा संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्याचा तोंडदेखलेपणा महापालिकेने केला आहे.\nविशेष म्हणजे, ग्रामपंचायतींचे दप्तर महापालिकेच्या ताब्यात देण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या नोंदवहीत फेरफार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाईची भूमिका महापालिकेने घेतली आहे; पण लोकप्रतिनिधींना पाठीशी घालण्याचा उद्योगही प्रशासन करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.\nहद्दीलगतच्या अकरा गावांचा गेल्या ऑक्‍टोबरमध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यानंतर लगेचच महापालिकेने संबंधित क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या गावांमध्ये कामकाजही सुरू केले तेव्‍हा या गावांमधील कर्मचारी महापालिकेच्‍या सेवेत घेण्यात आले.\nत्याकरिता, त्यांच्याकडील दप्तर ताब्यात घेण्यात आले. मात्र नोंदवह्या महापालिकेकडे देण्यास काही ग्रामपंचायतींनी वेळ लावला होता. त्या वेळी विशेषत: बांधकामे आणि ग्रामपंचायतींकडील कर्मचाऱ्यांच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याची शक्‍यता होती. त्यामुळे नोंदीची तपासणी प्रशासनाने केली. त्यात, काही कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत प्रश्‍न निर्माण झाल्याने तपशील मागविण्यात आला. त्यात काही त्रुटी असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे नव्या ग्रामपंचायतींनी सादर केलेल्या सर्व नोंदी तपासण्यात येत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची गेल्या दहा महिन्यांत नेमणूक झाली, त्याचा नेमका आधार, या भरतीची प्रक्रिया आणि त्यांचे वेतन या बाबी संशयास्पद असल्याचे आढळून आले आहे.\nमहापालिकेत नव्याने समावेश झालेल्या गावांच्या ग्रामपंचायतींनी सादर केलेली माहिती तपासण्यात येत आहे. त्यातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यात येईल. जुन्या-नव्या कर्मचाऱ्यांच्‍या भरतीची प्रक्रिया तपासली जाईल. बेकायदा कर्मचारी भरतीच्या प्रक्रियेची चौकशी करू.\n- राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nअनधिकृत होर्डिंगप्रकरणी पाचपट दंडाचा प्रस्ताव\nपिंपरी - शहरातील खासगी व महापालिकेच्या जागेत जाहिरात फलक अर्थात फ्लेक्‍स व होर्डिंग लावण्यासाठी स्वतंत्र धोरण महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने...\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी ज��सत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/adopted-salmans-sister-arpita/adopted-salmans-sister-arpita/", "date_download": "2018-12-15T21:58:16Z", "digest": "sha1:FZWXGUXXV6QUXONDIE2IU5AQ7F73XLNN", "length": 1519, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Adopted-salmans-sister-arpita - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-15T20:13:28Z", "digest": "sha1:S3ZDIHZVGPKQBUK3RDPEQQ4R4DVWSRFH", "length": 17555, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘अॅट्रोसिटी’ कायदा पूर्ववत होणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्ग��क कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खप���ाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh ‘अॅट्रोसिटी’ कायदा पूर्ववत होणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\n‘अॅट्रोसिटी’ कायदा पूर्ववत होणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – ‘दलित आणि अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक होऊ नये आणि अटकेपूर्वी आरोपीची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी’, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निष्प्रभ केलेला अॅट्रॉसिटी कायदा पुनर्स्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अॅट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतुदी पूर्ववत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा कायदा पुनर्स्थापित करण्यासाठी आता संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी अॅट्रॉसिटी कायदा निष्प्रभ करणारा निकाल दिला होता. त्यामुळे देशभरातील दलित आणि आदिवासींमध्ये रोष निर्माण झाला होता. मूळ कायदा पुनर्स्थापित करण्याच्या मागणीसाठी देशभरातील दलित संघटनांनी २ एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन केले होते. हा निकाल देणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदर्शकुमार गोयल निवृत्त होताच मोदी सरकारने त्यांची राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे दलित आणि आदिवासी खासदारांचा सरकारवरील रोष आणखीच तीव्र झाला होता. त्यात भाजप आणि रालोआतील खासदारांचा प्रामुख्याने समावेश होता.\nमोदी सरकारने ९ ऑगस्टपूर्वी अॅट्रॉसिटी कायदा पुनर्स्थापित करावा, अन्यथा दलित संघटनांच्या देशव्यापी आंदोलनात सामील होण्याचा इशारा मोदी सरकारमधील मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने दिला होता. शेवटी गेल्या चार महिन्यांपासून अॅट्रॉसिटी कायद्यावरून दलित आणि आदिवासी लोक���्रतिनिधींचा दबाव झेलणाऱ्या मोदी सरकारने हा कायदा पुनर्स्थापित करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली.\nPrevious articleबेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचे कारस्थान; राज्य सरकारने हस्तक्षेप करावा – उद्धव ठाकरे\nNext article१०० वर्षांचे ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे देहावसान\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं; नितेश राणेंचे प्रत्युत्तर\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना...\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेचा मंडप कोसळला\nश्रीनगरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Jethe_Raghav_Tethe_Sita", "date_download": "2018-12-15T21:01:50Z", "digest": "sha1:NZ6Y63HNXZWFXML3ZK7SABZYZT5KK27Z", "length": 5232, "nlines": 79, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "जेथें राघव तेथें सीता | Jethe Raghav Tethe Sita | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nजेथें राघव तेथें सीता\nनिरोप माझा कसला घेतां\nजेथें राघव तेथें सीता\nज्या मार्गी हे चरण चालती\nत्या मार्गी मी त्यांच्या पुढती\nवनवासाची मला न भीति\nसंगें असता न��था, आपण\nशिळेस म्हणतिल जन सिंहासन\nवनीं श्वापदें, क्रूर निशाचर\nभय न तयांचे मजसी तिळभर\nपुढती मागें दोन धनुर्धर\nचाप त्यां करीं, पाठिस भाता\nत्या चरणांचा विरह शेवटीं -\nकाय दिव्य हें मला सांगतां\nकां विरहाच्या उन्हांत न्हाऊं\nकां भरतावर छत्रें पाहूं\nदास्य करूं का कारण नसतां\nकां कैकयि वर मिळवी तिसरा\nकां अपुल्याही मनी मंथरा\nकां छळितां मग वृथा अंतरा\nएकटीस मज कां हो त्यजितां\nविजनवास या आहे दैवीं\nठाउक होतें मला शैशवीं\nदुःख सुखावें प्रीति लाभतां\nतोडा आपण, मी न तोडितें\nशत जन्मांचें अपुलें नातें\nजाया-पति कां दोन मानितां\nपतीच छाया, पतीच भूषण\nअंतराय कां त्यांत आणितां\nमूक राहतां कां हो आतां\nकितिदा ठेवूं चरणीं माथा\nअसेन चुकलें कुठें बोलतां\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- २२/७/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- माणिक वर्मा.\nअंतराय - विघ्‍न, अडथळा.\nआर्या - श्रेष्ठ स्‍त्री.\nकानन - अरण्य, जंगल.\nभाता - बाण ठेवण्याची पिशवी.\nमंथरा - कुटिल स्‍त्री, कुबड असलेली कैकयीची दासी. हिने कैकयीचे मन कलुषित केले होते.\nविजन - ओसाड, निर्जन.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nada-and-agri-department-introduce-new-system-fertilizers-17995", "date_download": "2018-12-15T20:54:44Z", "digest": "sha1:K2B2SCBSDYT4UWOP752SWBL7OWNGFD3B", "length": 14257, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "NADA and Agri department to introduce new system for fertilizers अनुदानित खते विक्रीमुळे गैरप्रकारांना बसणार आळा | eSakal", "raw_content": "\nअनुदानित खते विक्रीमुळे गैरप्रकारांना बसणार आळा\nरविवार, 27 नोव्हेंबर 2016\nनाशिक : येत्या 1 डिसेंबरपासून नाशिकमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक अनुदानित खते विक्रीसाठी ई-पोस ही पद्धत अवलंबविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारकार्डाची नोंदणी करून त्यानुसार विक्री करावी लागणार आहे. विक्रेत्यांनी ही नवीन पद्धत आत्मसात करून शेतकऱ्यांना नव्या पद्धतीनुसार खते विक्री करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे आज करण्यात आले. कृषिथॉन प्रदर्शनाचा उद्या (ता. 27) समारोप होणार आहे.\nनाशिक : येत्या 1 डिसेंबरपासून नाशिकमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक अनुदानित खते विक्रीसाठी ई-पोस ही पद्धत अवलंबविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारकार्डाची नोंदणी करून त्यानुसार विक्री करावी लागणार आहे. विक्रेत्यांनी ही नवीन पद्धत आत्मसात करून शेतकऱ्यांना नव्या पद्धतीनुसार खते विक्री करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे आज करण्यात आले. कृषिथॉन प्रदर्शनाचा उद्या (ता. 27) समारोप होणार आहे.\nकृषिथॉन प्रदर्शनात नाडातर्फे कृषी विक्रेत्यांच्या कार्यशाळेत कृषी सहसंचालक कैलास मोते, कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी विक्रेत्यांना अनुदानित खते विक्रीच्या पद्धतीची माहिती दिली. हेमंत काळे म्हणाले, \"\"आतापर्यंत एक हजार 400 यंत्र विक्रेत्यांना दिले आहेत. ही यंत्रे हाताळण्यासाठी अत्यंत सोपी आहेत. विक्रेत्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांची माहिती या मशीनमध्ये नोंद करून घ्यावी.''\nकैलास मोते यांनी, कृषी विक्रेत्यांच्या जबाबदाऱ्या व भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी कृषिथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, नाडाचे अध्यक्ष विजूनाना पाटील, भगवान खैरनार आदी उपस्थित होते.\nसंरक्षित शेती करा : बोडके\nबदललेले वातावरण व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे संरक्षित शेतीची कास धरल्यास दर्जेदार उत्पन्न मिळण्याबरोबरच नुकसान टाळता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी संरक्षित शेती करावी, असे आवाहन अभिनव फार्मर क्‍लबचे ज्ञानेश्‍वर बोडके यांनी केले. कृषिथॉनमध्ये भाजीपाला लागवडबाबत झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी केळकर संस्थेचे अध्यक्ष बर्वे उपस्थित होते. योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.\nकृषिथॉन प्रदर्शनास आज चौथ्या शनिवारच्या सुटीमुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. प्रदर्शन सकाळ दहा ते सायंकाळी दहापर्यंत सर्वांसाठी खुले असून, रविवारी (ता. 27) प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी आज शेतकरी, वितरक, विक्रेते, पशुपालक यांची मोठी गर्दी होती.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nपॉलिसीवरचं कर्ज (दिलीप बार्शीकर)\nआयुर्विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं का,ते कशा प्रकारे मिळतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, असे प्रश्‍न अनेकांच्या मनात असतात. अशाच...\nसि��को करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nनंबर १ साठी ७,00,000\nपिंपरी - आलिशान मोटारीसाठी दोघांना ‘चॉइस नंबर वन’ (पसंती क्रमांक) हवा होता..., ते दोघेही एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याचे निकटवर्तीय..., लिलाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/619920", "date_download": "2018-12-15T21:38:43Z", "digest": "sha1:PDUKXHOZ3UJL73ST6V6IHQ3XGAHHFHYP", "length": 5240, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डॉल्बीविरोधात सातारा पोलिसांची रॅली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » डॉल्बीविरोधात सातारा पोलिसांची रॅली\nडॉल्बीविरोधात सातारा पोलिसांची रॅली\nऑनलाईन टीम / सातारा :\nउच्च न्यायालयाने डॉल्बीच्या निर्णयाबाबत पुढची तारीख दिली असताना, साताऱयात डॉल्बी वाजणार, या खासदार उदयनराजे यांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस डॉल्बीविरोधात स्वतः रस्त्यावर उतरली आहे.\nविशेष म्हणजे, सातारा जिह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुखही या रॅलीत सहभागी झाले होते. स्वतः पोलिसांनीच रस्त्यावर उतरण्याचे राज्यातील हे पहिलेच उदाहरण म्हणावे. सातारा पोलिसांनी शाळकरी विद्यार्थ्यांना डॉल्बी विरोधातल्या भूमिकेमध्ये सहभागी करुन, शहरातून खास रॅली काढली. यामध्ये स्वतः एसप�� पंकज देशमुख हेसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भारतीय संस्कृतीतील मुलींचा ढोल-ताशा आणि पोलिसांचा बँड पथक हे विशेष. विद्यार्थ्यांच्या हातात डॉल्बी विरोधातील फलकही देण्यात आले होते. दरम्यान, डॉल्बी विरोधातली भूमिका पोलिसांची निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र उदयनराजे यांनी दिलेल्या आव्हानाला हे पोलिसांचे एक वेगळे आव्हान म्हणावे लागेल.\nउत्तरप्रदेशात भीषण आपघात, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमनसेने पाक बॉर्डवर जाऊन दादागिरी दाखवावी :रामदास आठवले\nभडकबाबांनी समाजासाठी आयुष्य वेचले\nमराठा आरक्षण : विधीमंडळाच्या पायऱयांवरच विरोधकांचा ठिय्या\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nमिचेलच्या सीबीआय कोठडीत वाढ\nकामगार मंत्र्यांची ईएसआय हॉस्पिटलला भेट\nकोहली शतकासमीप, रहाणेचे नाबाद अर्धशतक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/625167", "date_download": "2018-12-15T21:34:20Z", "digest": "sha1:A3YUCGYPKQD76QUIUEUDNBLP2XYNSVOO", "length": 5106, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हिजडा शॉककथेला एक कोटीपेक्षा अधिक व्हय़ूज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » हिजडा शॉककथेला एक कोटीपेक्षा अधिक व्हय़ूज\nहिजडा शॉककथेला एक कोटीपेक्षा अधिक व्हय़ूज\nव्हायरस मराठी या यू टय़ूब चॅनेलवरच्या, संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हिजडा’ या शॉककथेला एक कोटी व्हय़ूज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला. मराठीमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाहिला गेलेला हा एकमेव व्हिडीओ आहे.\nमुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेनमध्ये भीक मागणारा हिजडा यांची ही गोष्ट आहे. अभिनेत्री छाया कदम हिने हिजडय़ाची भूमिका केली आहे. आजपर्यंत अनेक पुरुष कलाकारांनी हि���डा रंगवला होता. पण सतत वेगळय़ा भूमिकांचं आवाहन स्वीकारणाऱया छाया कदम यांनी हा हिजडा खूप छान उभा केला आहे. अक्षय शिंपी याने सामान्य रेल्वे प्रवाशाची भूमिका केली आहे. या व्हिडीओची कथा मुकेश माचकर यांची आहे. गाण्याचे व्हिडीओ पॉप्युलर होतात पण ही शॉककथा जगभर पहिली गेली हे या व्हिडिओला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंटस्वरून लक्षात येते. 48 हजार लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.\nभारती सिंग लवकरच लग्नाच्याबंधनात अडकणार\nबॉक्स ऑफिसवर रईसची 109 कोटींची कमाई\nमाधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज\nतुमच्यासाठी काय पनच्या मंचावर प्रशांत दामलेंना अनोखे गिफ्ट\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nमिचेलच्या सीबीआय कोठडीत वाढ\nकामगार मंत्र्यांची ईएसआय हॉस्पिटलला भेट\nकोहली शतकासमीप, रहाणेचे नाबाद अर्धशतक\nपाक दूतावासातून 23 शिखांची पारपत्रे गायब\nहॉलंड सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत\nवाढीव वीजबिलाच्या तक्रारी वाढल्या\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mumbai-traffic-challan", "date_download": "2018-12-15T22:13:00Z", "digest": "sha1:3BPVX3XNSCEP35QICAIL4H22DBAH6JYK", "length": 13724, "nlines": 250, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai traffic challan Marathi News, mumbai traffic challan Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nडीटीएच, केबलसाठी एकच दर\nमाहुलवासींचा आझाद मैदानात ठिय्या\n'बदल व्हावा सरकारी योजनांपासून'\nशरयूनंतर आता चंद्रभागेतीरी आरती\nराफेल: भाजप घेणार ७० पत्रकार परिषदा\n‘स्टरलाइट प्रकल्प पुन्हा सुरू करा’\n‘बग’ बघतोय फेसबुकवरील फोटो\nश्रीलंका: महिंदा राजपक्षे यांचा अखेर राजीन...\nभारत हा खरा मित्र: ट्रम्प\nपाकच्या मंत्र्याचा बीबीसीवर लाचखोरीचा आरोप...\nदुबईत भारतीय गिटारवादकाचा मृत्यू\nगेल्या चार वर्षांत २.३३ लाख कोटींची वसुली\nडेबिट कार्डसाठीही आकारले जाते शुल्क\nनव्या वर्षात व्याजदर घटणार\nघाऊक महागाईच्या दरात घसरण\nकोर्टाच्या निकालाचे स्वागत, मी निर्दोषच: अ...\nकृषिकर्जमाफीचा निर्णय व्यवहार्��� ठरणार नाही...\nभारताचे ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्त्युत्तर\nश्रेयस, सिद्धेशची दमदार शतके\nअल बरकत, सुळे गुरुजी शाळा विजयी\nप्रियांकानंतर परिणीती चोप्राही बोहल्यावर\nईशा अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटींनी वाढली ...\nपुन्हा दिसला दीपिकाच्या मानेवरचा RK टॅटू\n'विंक गर्ल' प्रिया वॉरियर यंदा गुगलवर हिट\n'द हंग्री' ठरणार जगातील सर्वात मोठा अनकट च...\n'केदारनाथ'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या...\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा क..\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली ..\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, ..\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा..\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अ..\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या..\nपरदेशी मुलावर विश्वास ठेवू शकत ना..\nपाकिस्तान दूतावासातून २३ भारतीय प..\nवाहतूक नियमभंग: सलमान, राज, आदित्य यांनी दंड भरला नाही\nमुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झालेला दंड न भरणाऱ्यांच्या यादीत अभिनेता सलमान खान ,मनसेप्रमुख राज ठाकरे,युवासेनानेते आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह अनेक दिग्गजांची नावं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nराफेल: काँग्रेसविरुद्ध भाजप घेणार ७० पत्रकार परिषदा\nमुंबई: माहुलवासींचा आझाद मैदानात ठिय्या\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nछत्तीसगडसाठीही 'फोटोफंडा'; उद्या ठरणार CM\nमाजी NCP खासदार निवेदिता माने शिवसेनेत\nविराट-अजिंक्यचे ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्त्युत्तर\nकाश्मीरः नागरिक-जवानांमध्ये धुमश्चक्री, ७ ठार\nराफेल प्रकरणी चुकीची माहिती दिलीः शरद पवार\nमी कोणालाही घाबरत नाही: छगन भुजबळ\nव्हिडिओ: मुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/wari-news-sant-dnyaneshwar-maharaj-palkhi-sohala-55045", "date_download": "2018-12-15T21:09:53Z", "digest": "sha1:EJC5X7CPS5XUYMMHQSCTJ3PVQWYYZYZJ", "length": 14761, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "wari news sant dnyaneshwar maharaj palkhi sohala संतांसंगे स्नानाचा आनंद विरळच | eSakal", "raw_content": "\nस���तांसंगे स्नानाचा आनंद विरळच\nविजयराज जाधव, सुरत, गुजरात\nरविवार, 25 जून 2017\nपुणे जिल्ह्याचा निरोप घेताना नीरा नदीचे पवित्र स्नान आणि सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना पाडेगावच्या ग्रामस्थांनी केलेल्या ढोलताशांच्या गजरातील स्वागताने मन भारावून गेले. चांदीच्या रथातील माउलींच्या पादुका हातात घेऊन चाललेले पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या आणि माउली माउली नामाचा टिपेला पोचलेला गजर, अशा वातावरणात नीरा स्नानाने अवघा रंग एक झाला, अशीच अवस्था झाली.\nपुणे जिल्ह्याचा निरोप घेताना नीरा नदीचे पवित्र स्नान आणि सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना पाडेगावच्या ग्रामस्थांनी केलेल्या ढोलताशांच्या गजरातील स्वागताने मन भारावून गेले. चांदीच्या रथातील माउलींच्या पादुका हातात घेऊन चाललेले पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या आणि माउली माउली नामाचा टिपेला पोचलेला गजर, अशा वातावरणात नीरा स्नानाने अवघा रंग एक झाला, अशीच अवस्था झाली.\nवाल्हे येथे पहाटपूजा झाल्यानंतर नीरा स्नानासाठी माउलींचा सोहळा मार्गस्थ झाला. सकाळपासून उन्हाची तीव्रता होती. टप्पा छोटा होता. मात्र उन्हामुळे थकवा जाणवत होता. मधूनच वारा आल्यावर धुळीचे कण अंगावर चिकटून राहत होते. सकाळी साडेदहाला पालखी सोहळा नीरा येथे जेवणासाठी विसावला. खरे तर वारकऱ्यांना जेवणापेक्षा नीरा स्नानाची आतुरता लागली होती. नदीच्या दोन्ही काठांवर भाविकांची गर्दी होती. अबालवृद्ध, महिला वारकरी नीरेच्या वाहत्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होत्या. नीरा स्नानाचे महत्त्व पूर्वीपासून असून आजही ते जपले जाते. पालखी मार्गावर तोंडले येथील नंदाच्या ओढ्यात पादुकांवर जलशिंपन केले जाते. मीही सहकारी वारकऱ्यांबरोबर स्नानाचा आनंद घेतला. संतांसंगे स्नानाचा आनंद विरळाच आणि भाग्याचाही.\nस्नानावेळी अनेकजण फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. इथल्या दत्त घाटावर आकर्षक फुलांच्या पाकळ्या आणि रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या.\nमाउली स्नानासाठी आल्यानंतर माउली माउलीचा गजर मनाला आनंद देत होता. स्नानानंतर पादुका पालखीरथात ठेवण्यात आल्या. त्यानंतर सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यातील पाडेगावात प्रवेश केला. या वेळी विद्यार्थ्य���ंनी बॅंड आणि तुतारीने स्वागत केले. नंतर सोहळा लोणंद नगरीत विसावला.खरेतर मी मूळचा गुजरातमधील; मात्र वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मला वारीचे वेध लागले. गेल्या सात वर्षांपासून वारीच्या वाटेवर येतो. मात्र दरवर्षी तेवढाच आनंद मला वारीच्या माध्यमातून मिळतो. वर्षभराची ऊर्जा घरी घेऊन जातो.\nपालखी दुपारी लोणंदहून पुढे मार्गस्थ\nदुपारी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण\nतरडगाव येथे सोहळा मुक्कामी\n(शब्दांकन - विलास काटे)\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्ज��ध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Lavani", "date_download": "2018-12-15T20:21:08Z", "digest": "sha1:IVJZQSSUS3JYFVJFXQXNW3IKMDSZFEK4", "length": 10882, "nlines": 274, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "लावणी | Lavani | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअसा कसा खट्याळ तुझा\nअसा नेसून शालू हिरवा\nअहो सजना दूर व्हा\nआता वाजले की बारा\nआली बाई पंचिम रंगाची\nइचार काय हाय तुमचा\nऔंदा लगीन करायचं (१)\nऔंदा लगीन करायचं (२)\nकरी दिवसाची रात माझी\nकसं काय पाटील बरं\nका हो धरिला मजवर\nकाल रात सारी मजसी\nकिती दिसांनी आज भेटसी\nकुठं कुठं जायाचं हनिमूनला\nकुठं तुमी गेला व्हता\nकुणितरी सांगा हो सजणा\nकुणी ग बाई मारली\nकुणी तरी बोलवा दाजिबाला\nखुलविते मेंदी माझा रंग\nखेळताना रंग बाई होळीचा\nग बाई बाई झोंबतो गारवा\nगळ्यात माझ्या बांधा एक\nगुलजार गुलछडी नटून मी\nगेला सोडुनी मजसी कान्हा\nगोर्‍या गोर्‍या टाचंत काटा\nचल चल जाऊ शिणुमाला\nछबीदार छबी मी तोर्‍यात\nठुमकत आल्या किती गौळणी\nडार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस\nडाव टाका नजर माझी\nतुझी सूरत मनात राया\nतुझ्या प्रीतीचे दु:ख मला\nतुझ्या मनी तेच माझ्या\nतुम्हांवर केलि मि मर्जि\nतुम्ही जाऊ नका हो रामा\nतू पाक सूरत कामिना\nदिलवरा दिल माझे ओळखा\nदिवस आजचा असाच गेला\nदिसला ग बाई दिसला\nदे रे कान्हा चोळी\nधनी तुमचा नि माझा\nनका तोडू पावणं जरा\nनाकी डोळी नीट डाव्या\nपावना पुन्याचा आलाय्‌ ग\nपिकलं जांभूळ तोडू नका\nपैठणचा शालू आज मला\nफड सांभाळ तुर्‍याला ग\nबाई माझी करंगळी मोडली\nबाई मी पतंग उडवीत होते\nबाई मी मुलखाची लाजरी\nबिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई\nबुगडी माझी सांडली ग\nमला आणा एक हिर्‍याची\nमला आणा कोल्हापुरी साज\nमला इष्काचि इंगळी डसली\nमला लागली कुणाची उचकी\nमला हवा ग असाच\nमला हो म्हणतात लवंगि\nमी बया पडलिया भिडंची\nमी सोडुन सारी लाज\nमोठं मोठं डोळं तुझं\nया रावजी बसा भावजी\nयेऊ कशी तशी मी\nयेणे-जाणे का हो सोडले\nराजसा घ्यावा गोविंद विडा\nराजसा जवळी जरा बसा\nराया मला जरतारी शालू\nराया मला जवळी घ्या ना\nराया मला पावसात नेऊ\nराया मी रंभा की\nलई बाई लबाड दिसतोय ग\nलटपट लटपट तुझं चालणं\nलाल पैठणी रंग माझ्या\nसखे बाई ग येण्याचा\nसख्या हो आज मला\nसांग सांग नाव सांग\nसांगा मुकुंद कुणि हा\nहिल हिल पोरी हिला\nमी वार्‍याच्या वेगाने आले\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Laxmana_Tichich_Hi_Paule", "date_download": "2018-12-15T20:21:27Z", "digest": "sha1:CT52AVK4B75QDW44ZVKYM2BDWH3N2ZKI", "length": 4968, "nlines": 75, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "लक्ष्मणा तिचींच ही पाऊलें | Laxmana Tichich Hi Paule | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nलक्ष्मणा तिचींच ही पाऊलें\nहीं तिच्या वेणिंतिल फुलें\nलक्ष्मणा, तिचींच ही पाऊलें\nएक पदांचा ठसा राक्षसी\nखचित लक्ष्मणा, खचित या स्थलीं\nरात्रिंचर कुणि छळी मैथिली\nजिंकिले सत्वा का अंगबलें\nदूर छिन्‍न हें धनू कुणाचें\nधुळिंत मिळले मणी तयाचे\nपहा छत्र तें धूलीधूसर\nमोडुन दांडा पडलें भूवर\nकुणीं या सूतां लोळविलें\nप्रेत हो‍उनी पडे सारथी\nलगाम तुटके तसेच हातीं\nतोंड तें रुधिरें भेसुरलें\nपहा रथाचें धूड मोडके\nकणा मोडला, तुटलीं चाके\nथंड दृष्टिनें न्याहळीत नभ\nमरून थिजले ते बघ रासभ\nकुणाचें वाहन हें असलें\nतिच्यास्तव दोघे कां लढले\nहृता, जिता वा मृता, भक्षिता\nकैसी कोठे माझी सीता\nगूढ तें नाहीं आकळलें\nअसेल तेथुन असेल त्यांनी\nस्वर्गिय वा तो असो अमानुष\nत्यास जाळण्या उसळे पौरुष\nकांपविन तीन्ही लोक बलें\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- ४/११/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.\nआकळणे - आकलन होणे, समजणे.\nमैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).\nरात्रिंचर - राक्षस / चोर.\nवैदूर्य - एक प्रकारचे रत्‍न.\nसूत - चालक, सारथी.\nसाकडे - संकट / कोडे.\nहृता - पळवून नेलेली, हरण केलेली.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathi-news-soygaon-rains-ajintha-ranges-landslide-67379", "date_download": "2018-12-15T21:54:38Z", "digest": "sha1:VYATO7UVMN5XWFWPBGHNNRUXIBY4LVOC", "length": 13198, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathi news soygaon rains ajintha ranges landslide अजिंठा डोंगर रांगांत पावसामुळे दरड कोसळली; जीवितहानी नाही | eSakal", "raw_content": "\nअजिंठा डोंगर रांगांत पावसामुळे दरड कोसळली; जीवितहानी नाही\nरविवार, 20 ऑगस्ट 2017\nसोयगाव वनक्षेत्रातील चिंचखोरी शिवारात कोसळलेल्या दरडीने या भागातील वन्यप्राणी भयभीत झाल्याने भेदरलेल्या अवस्थेत स्थलांतरित होत होते. त्यामुळे या वन्यप्राण्यांनी सुरक्षित ठिकाण म्हणून शेती शिवाराकडे मोर्चा वळविला होता.\nजरंडी : अजिंठा डोंगर रांगांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयगाव वनक्षेत्रातील चिंचखोरी शिवारातील डोंगररांगांच्या कपारीजवळ दरड कोसळल्याने वन्यप्राणी भयभीत झाल्याची घटना शनिवारी (ता. १९) सायंकाळी उशिरा घडली. या घटनेमुळे भरपावसात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची पाहणी केली.\nसोयगाव वनक्षेत्राला लागून असलेल्या अजिंठा डोंगररांगांना शनिवारी(ता. १९) पहाटेपासूनच जोरदार तडाखा दिला. शहरापेक्षा अजिंठा डोंगर रांगांत पावसाचा जोर कायम होता. संततधार पावसात डोंगराच्या निंबायती ता. सोयगाव भागात आणि सोयगाव शिवारातील चिंचखोरी शिवारात दोनवेळा दरडी कोसळल्या, दरम्यान निंबायती शिवारातील दरडीचा हादरा जोरदार बसल्याने हिंसक वन्यप्राणी भयभीत झाले होते.\nदरडीच्या भीतीने मोरांचे कळप, हरणांचे कळपे भीतीने भेदरलेल्या अवस्थेत निंबायती, जरंडी शेती शिवारात पलायन केले होते. त्यामुळे सायंकाळी अचानक वाढलेल्या प्राण्यांची संख्या शेतकऱ्यांना विचार करणारी ठरली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची पाहणी केली आहे. कोसळलेल्या दरडी किरकोळ स्वरूपाच्या असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत डोंगर रांगांत संततधार पावसाने धुमाकूळ घातला होता.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nराणेंसाठी माझे खाते देण्यास तयार : चंद्रकांत पाटील\nमुसळधार पावसातही मीरा-भाईंदर पालिकेसाठी मतदान\nइन्फोसिसचे 13 हजार कोटींचे 'बायबॅक'\nकोयना धरणात 80.39 टीएमसी पाणीसाठा\n110 गायींच्या मृत्यूप्रकरणी भाजप नेत्यास अटक\nउस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची संततधार\nमराठवाड्यातील 170 मंडळात अतिवृष्टी\nबीड जिल्ह्यात 35 महसूल मंडळात अतिवृष्टी..\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nअकोला - शेतकऱ्यांनो, माकडापासून सावधान माकडाच्या हल्ल्यात तुम्ही जखमी किंवा जिवाची हानी झाली, तरी...\nकालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान\nपवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनद��न देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र...\nवनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी...\nव्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाचा चौकशी अहवाल पूर्वग्रहदूषित\nयवतमाळ : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) हिची शिकार कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आली, असा राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने (...\nनागपूर - पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीची (टी-1) शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534485", "date_download": "2018-12-15T21:48:05Z", "digest": "sha1:ZOPSM2KY36XLHHEHQBTGVO33M62YM6ML", "length": 6162, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दिल्लीत बोलावत आहेत ओबामा, जाणार का? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दिल्लीत बोलावत आहेत ओबामा, जाणार का\nदिल्लीत बोलावत आहेत ओबामा, जाणार का\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा पुढील महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच 1 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत असतील. परंतु यावेळी ते कोणत्याही अधिकृत दौऱयावर नसणार आहेत. ओबामा फौंडेशन या स्वतःच्या स्वयंसेवी संस्थेद्वारे आयोजित ‘टाउन हॉल’ या कार्यक्रमात ते सहभागी होतील. या कार्यक्रमात ते देशभरातून आलेल्या तरुणाईशी थेट संवाद साधणार आहेत. याचे निमंत्रण स्वतः ओबामांनीच दिले. ओबामा हे जगभरातील तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. पुढील महिन्यात 1 डिसेंबर रोजी दिल्लीच्या टाउन हॉल कार्यक्रमात भाग घेऊन. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये चांगले काम करणाऱया तरुण-तरुणींना भेटू इच्छितो. कार्यक्रमाच्या माध्यमातून ही तरुणाई कशाप्रकारे स्वतःच्या समाजासाठी काम करत आहे हे जाणून घेऊ इच्छितो. ओबामा फौंडेशन त्यांच्या या कामात कशाप्रकारे मदत करू शकते हे देखील पाहीन असे ओबामांनी चित्रफितरुपी संदेशात म्हटले.\nओबामांच्या टाउन हॉल कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर Obama.org/india वर जात एक ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. जर या कार्यक्रमाकरता निवड झाली तर संबंधिताला ई-मेलद्वारे निमंत्रण मिळेल. जर याचे निमंत्रण मिळाले नाही किंवा कोणत्याही कारणास्तव जाता आले नाही तर हा कार्यक्रम ओबामा फौंडेशनच्या फेसबुक पेजद्वारे 1 डिसेंबर रोजी पाहता येणार आहे.\nइस्लामिक स्टेटला अमेरिकेची मदत : इराण\nनितीश कुमार यांच्याशी चर्चा करणार राहुल गांधी\nहिंदुस्थान हिंदूंसोबत इतरांचा देखील : भागवत\nकाँग्रेस सत्तेवर आलेल्या ठिकाणचा विकास हरवतो \nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/", "date_download": "2018-12-15T21:54:01Z", "digest": "sha1:OK4CEAQJFUSJFZ6JZDJPWXASVABOQVHC", "length": 17155, "nlines": 106, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्य पान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nराफेल प्रकरणात केंद्र सरकार...\nऑनलाईन टीम / मुंबई : राफेल करारासंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. महालेखापाल (कॅग) ...\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने पाच दिवस बँकां ...\nऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू – काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या ...\nपीएसआय छत्रपती चिडे यांना श�...\nऑनलाईन टीम / चंद्रपूर : चंद्रपूर जिह्यातील नागभीड येथे अवैध दार�� विपेत्यांशी लढा देताना मृत झालेले दिवंगत ...\nराफेल डील : सरकारने CAG बाबत सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिली : खर्गे\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राफेल करारात ... Full article\nदास यांची RBIच्या गव्हर्नलपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरूवात – उद्धव ठाकरे\nऑनलाईन टीम / मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ ...\nठुमरी, पुरीया कल्याणने वातावरण भारावले\nपुणे / प्रतिनिधी : ठुमरी सम्राज्ञी डॉ. गिरीजादेवी यांच्या शिष्या रीता देव … Full article\nतबल्यामुळे भारतीय संगीत समृद्ध ‘सवाई’ महोत्सवातील ‘अंतरंग’मध्ये पं. तळवलकर यांचा संवाद\nपुणे / प्रतिनिधी : तबल्याने भारतीय संगीताला समृद्ध केले आहे, मात्र तबलावादकाने … Full article\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nवृत्तसंस्था/ लाहोर पाकिस्तानच्या कारागृहात खून झालेले भारतीय नागरिक सरबजित सिंग यांच्या मारेकऱयाची शनिवारी लाहोर जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. … Full article\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nताबा मिळविण्याच्या प्रयत्नात भारत वृत्तसंस्था/ दुबई आंतरराष्ट्रीय गुन्हेगार तसेच अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलला मोठा दणका …\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nसिडनी ऑस्ट्रेलियाने पश्चिम जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी …\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nएनजीटीने तामिळनाडूचा आदेश ठरविला रद्दबातल वृत्तसंस्था/ नवी दिल्ली तूतीकोरिन येथील वेदांता समूहातील कंपनी स्टरलाइटचा तांबेनिर्मितीचा …\nकेंद्रीय बैठकिने बाजारात हलकी झुळूक\nसेन्सेक्स 33.29 अंकानी तेजीत ,निफ्टीत 13.90 अंकाची वधार वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकिचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे पहावयास … Full article\nखाद्य वस्तूच्या महागाई दरात नोव्हेंबरमध्ये घट\nनवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये खाद्यवस्तूच्या महागाई किंमतीत घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही घट मागील तीन महिन्यातील सर्वात कमी असून ती 4.64 टक्के …\nकर्जाच्या ओझ्याखाली असणारी आयएल ऍण्ड एफएस 9कोटीच्या कार विकणार\nलग्झरी कारची संख्या 36 : 18 डिसेंबर पर्यंत बोली लागणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मागील काही दिवसांपासून कर्जाच्या ओझ्याखाली वावरत असणारा आयएल ऍण्ड एफएस ग्रुप …\nकोहली शतकासमीप, रहाणेचे नाबाद अर्धशतक\nवृत्तसंस्था/ पर्थ खराब सुरुवातीनंतर कर्णधार विराट कोहलीने नोंदवलेले संयमी नाबाद अर्धशतक, त्याला अजिंक्मय रहाणे व चेतेश्वर पुजाराकडून मिळालेली साथ यांच्या बळावर … Full article\nहॉलंड सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत\nविश्वचषक हॉकी स्पर्धा : ऑस्ट्रेलियाचे हॅट्ट्रिकचे स्वप्न उद्ध्वस्त, वृत्तसंस्था/ भुवनेश्वर जागतिक हॉकी क्रमवारीत चौथ्या स्थानावर …\nबडोद्याचे मुंबईला चोख प्रत्युत्तर\nवृत्तसंस्था/ मुंबई विष्णू सोळंकी (नाबाद 128) व आदित्य वाघमोडे (नाबाद 87) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर …\nसिंधू जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास सज्ज\nवर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन : उपांत्य फेरीत थायलंडच्या इंटेनॉनवर मात वृत्तसंस्था/ ग्वांग्झु (चीन) भारताची स्टार …\nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nवार्ताहर/ सांबरा सांबरा येथे रविवार दि. 16 डिसेंबर रोजी माय मराठी संघाच्यावतीने होणाऱया …\n•ऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\n•हजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nसतीश धोंड, विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत बैठक प्रतिनिधी/ पणजी गोव्याच्या संघटनमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर …\n•केरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\n•फोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nराफेल प्रकरणात केंद्र सरकारने कोर्टात चुकीची माहिती दिली : शरद पवार\nऑनलाईन टीम / मुंबई : राफेल करारासंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. महालेखापाल …\n•बीडमध्ये कार झाडावर आदळली, तीन ठार\n•राज्यात हवामान बदलले,दोन दिवसात पावसाची शक्यता\nएडगाव येथे ट्रकला अपघात, चालक जखमी\nवार्ताहर / वैभववाडी: वैभववाडी एडगावनजीक चाळोबा देवस्थान येथे तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पशुखाद्य …\n•कवठणी जंगलात शॉर्टसर्किटने आग\n•चौपदरीकरण ठेकेदाराची मनमानी नको\nपालकमंत्र्यांसमक्ष गुहागरात सेना पदाधिकाऱयांत खडाजंगी\nवार्ताहर/ गुहागर साहित्य संमेलनासाठी गुहागर दौऱयावर आलेल्या पालकमंत्र्यांसमक्षच शृंगारतळीतील एका कार्यक्रमादरम्यान येथील शिवसेनेच्या …\n•उपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\n•विहिरात पडलेल्या बिबटय़ाला जीवदान\n���द्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nप्रतिनिधी/ कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राची अवस्था फार कांही चांगली नाही.आज उद्योगासमोर वीज दरवाढ ही मोठी …\n•यशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\n•सरकारच्या अपयशी धोरणांमुळे शेतकऱयांच्या आत्महत्या : छगन भुजबळ\nएफआरपी थकविणाऱया सात साखर कारखान्यांना नोटिसा\nप्रतिनिधी/ सांगली एफआरपी थकविणाऱया जिल्हय़ातील सात साखर कारखान्यांना साखर सहसंचालक सचिन रावल यांनी …\n•चौगुले दाम्पत्याचा वैद्यकीय परवाना निलंबित\n•पंढरपूरच्या नगरसेवक खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nफसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षाचा कारावास\nवार्ताहर/ कुडाळ बंगला बांधून देतो असे आमिष दाखवून लाखो रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी …\n•जालन्यात यंदा कोण ठरवणार बाहुबली\nपीएसआय छत्रपती चिडे यांना शहीदाचा दर्जा\nऑनलाईन टीम / चंद्रपूर : चंद्रपूर जिह्यातील नागभीड येथे अवैध दारू विपेत्यांशी लढा …\n•पुण्यातील आयटी कंपन्यांना सोलापूर हाच सक्षम पर्याय ; 32 एकरांवर साकारले जातेय अतिभव्य आयटी संकुल\n•डॉ.नरेद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर\nदुबई गाजवणार अवधूत, श्रेयसचा ‘मराठी जल्लोष’\nअवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा ‘म्युझिकल कॉन्सर्ट जल्लोष 2018’ याच महिन्यात … Full article\n‘मुळशी पॅटर्न’ची 11 दिवसात 11 कोटींची कमाई\nसामाजिक विषयावरील मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …\nआनंद पसरवा, आफवा नाही, व्हॉट्सऍपकडून वर्तमानपत्रात जाहीरात\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : व्हाट्सऍपवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवणाऱया पोस्ट, … Full article\nNokia 7.1 भारतात दाखल\nऑनलाईन टीम / मुंबई : मोबाईलच्या बाजारातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून …\nमारुतीची ‘इनोव्हा’ लूकची अर्टिगा लॉन्च\nऑनलाईन टीम / मुंबई : देशातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती … Full article\n‘जावा’ बाईकची प्रीबुकिंग सुरू, येथे करा जावाची ‘बुकिंग’\nऑनलाईन टीम / मुंबई : महिंद्रा अॅंड महिंद्राने जावा ब्रॅंडला पुन्हा एकदा …\nमारामारी करायचा लायसन दाखवू …मी खासदार आहे येवडं पुरे नाही का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=430", "date_download": "2018-12-15T20:34:48Z", "digest": "sha1:R3OG7TYAUY6X7LYAWHP2PGMNCM6KR2C6", "length": 4873, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nमहानुभाव संप्रदाय आणि साहित्य निर्मिती\nयादवाच्या राजवटीखाली नांदणाा-या तेराव्या शतकातील महाराष्ट्रात अनेक धर्मसंप्रदाय अस्तित्वात होते. त्यात जैन, बौध्द,नाथ, महानुभाव, लिंगायत, वारकरी, दत्त, वैष्णव, अवधूत, आनंद, इत्यादींचा समावेश होतो.\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/msamajdarshan/sali-daily-updates", "date_download": "2018-12-15T21:09:46Z", "digest": "sha1:C6CHBIW55XN5V7U7SZEL45LDGVKTZVRE", "length": 8235, "nlines": 128, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - घडामोडी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nभगवान श्री जिव्हेश्वर प्रवचन माला संपन्न श्री. जगन्नाथ एलगट 775\nभगवान श्री जिव्हेश्वर पायी दिंडी संपन्न Yelgat Jagannath 706\nपुणे स्वकुळ साळी समाज पुणे आयोजित उपवधू-वर मेळावा २०१५ उदंड प्रतिसादात संपन्न..\nबारामती मध्ये जिव्हेश्वर उत्सव उत्साहात साजरा जि.कॉम टीम 679\nअनोखी गाडी शेतात, वाळवंटातही चालवा जि.कॉम टीम 1703\nमा. म.न.ढोकळे सर आदर्श शिक्षक पुर���्काराने सन्मानित जि.कॉम टीम 1733\nविशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान जि.कॉम टीम 1784\nआमरण उपोषण २१-मार्च-२०११ जि.कॉम टीम 2130\nजागतिकीकरण आणि साळी समाज जि.कॉम टीम 2053\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2014/07/", "date_download": "2018-12-15T20:36:16Z", "digest": "sha1:EXSWBCFIMWHOAQVEL2YUCURJF67FD3X2", "length": 4473, "nlines": 32, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "July 2014 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nमध्यंतरी प्रचंड प्रदुषित असलेल्या पाताळगंगा नदीवर अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. काही कारणास्तव हा अभ्यास मी पूर्ण करु शकलो नाही ...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 ���ा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/2017/04/second-letter.html", "date_download": "2018-12-15T20:38:17Z", "digest": "sha1:UPXMZJHMS7OJPLPXUQL47D452CJ3FDP6", "length": 2984, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "दुसरे पत्र | Second Letter", "raw_content": "\nमंगळवार, २५ एप्रिल, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे १२:५८ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दुसरे पत्र, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T20:15:01Z", "digest": "sha1:7RIB7UPYDLUM6JUWMDWH57IYWU24LIJI", "length": 16722, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री करा अन् …’ | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभ���लकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra ‘पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री करा अन् …’\n‘पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री करा अन् …’\nमुंबई, दि. २८ (पीसीबी) – पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे आणि आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे, असे सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील जुगलबंदीवर प्रकाश टाकला आहे. तसेच मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्र्यांची झोप उडाल्याचेही उद्धव यांनी म्हटले.\nमराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांची झोप उडविल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मुख्यमंत्री पहाटे तीन वाजेपर्यंत जागून काम करतात, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. कदाचित ते खरे असेलही, कारण मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांची झोप उडवली आहे, असे टीकास्त्र सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर सोडण्यात आले आहे. ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवरायांची शपथ घेऊन म्हटले आहे. याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारकडून चालढकल केली जात आहे. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय असा प्रश्न पडतो, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.\n'पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री करा अन् ...'\nPrevious articleमराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या नावे भावनिक पत्र\nNext articleमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांना अटक करण्याचे न्यायालयाचे आदेश\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nभारताला इस्लामिक देश करण्याचा प्रयत्न करु नये – मेघालय उच्च न्यायालयाचे...\nबीडमध्ये कार झाडावर आदळून तीन जणांचा जागीच मृत्यू\nमध्यप्रदेशाच्या उपमुख्यमंत्रिपदी ज्योतिरादित्य शिंदे \nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, प��ंपरी, पुणे\nसत्तेत राहून तोंडपाटिलकी करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड – अशोक चव्हाण...\nपवारसाहेब जो निर्णय घेतील, तो मान्य असेल- खासदार उद्यनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/you-shouldn-t-eat-too-many-papads/papadum/", "date_download": "2018-12-15T22:00:58Z", "digest": "sha1:7UGLZU3JW6FTP7XTMX4N33LT2744O2GR", "length": 1475, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "papadum - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://aayimahalaxmi.blogspot.com/2012/10/ayush-picnic-cum-get-together-bhim.html", "date_download": "2018-12-15T20:57:22Z", "digest": "sha1:IJIKCCLM3LKFSQN6WJZ5JMAKWQJYN44J", "length": 9575, "nlines": 113, "source_domain": "aayimahalaxmi.blogspot.com", "title": "Dahanu's Mahalaxmi: AYUSH picnic cum get together @ Bhim Bandh, Waghadi", "raw_content": "\nआयुश पिकनिक कम गेट टुगेदर, भीम बांध, वाघाडी\nवेळ : सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००\nठिकाण : भीम बांध, सुर्या नदी, वाघाडी, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे\nएकत्र येण्याचे ठिकाण : वाघाडी थांबा, १० वाजे नंतर ५ पर्यंत कधीही भीम बंध येथे यावे\nसहभागी होण्या साठी अर्ज जमा करा : www.picnic.adiyuva.in\nवनभोजन कार्यक्रमाचा नकाशा : http://goo.gl/maps/J73VT\nअ) वाट सुर्या नदीची : (\"पाऊले आदिवासी एकात्मतेकडे\")\n• वाघाडी स्थानका पासून भीम बांधाची पायी वाट, आणि भटकंती (अंदाजे 0.५ किमी)\n• पर्याय २ - भटकंती इच्छुकांसाठी कासा वरोती पूल ते नदी लगत पायी (अंदाजे २ किमी )\nब) चर्चा आणि अनुभव देवाण घेवाण : (तंत्रज्ञानाचा उपयोग समाजुपयोगी बनविण्याचे संस्कार करूयात)\n१) वैयक्तिक ओळख आणि परिचय\n२) सामाजिक कार्याबद्दल अनुभव कथन\n३) आदिवासी समाजा पुढील समस्या\n४) आदिवासी विकासाची दिशा\n५) आयुश रूप रेषा आणि विचार\nक) आयेचा चुल्हा, वनभोजन : (पदार्थ बनवताना असलेली मायेची तुलना चव किवा विटामिन सोबत करू नये)\nसहभागींनी स्वतः नदीकाठी बनवलेले जेवण नदीच्या काठावर सहभोजन व शतपावली\nजेवण : सर्वांनी सहभागी होवून स्वयंपाक बनवणे\nफराळ : किवा तत्सम पदार्थ आणणे उत्तम (जवळ दुकाने नाहीत, कासा २ किमी)\nड) निरोप : अभिप्राय, भविष्यातील कार्यक्रम, निरोप\nवर्गणी : निशुल्क (स्वेछेने आयुश संचय मध्ये जमा करू शकता, ऑनलाईन ट्रान्स्फर )\nDahanu's Mahalaxmi | मुसल्या डोंगर तिकडे मंदिर इकडे\nदेवीचे स्थान शिखरावर आहे , परंतु मंदिर पायथ्याशी कसे याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते , की एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्...\nबखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होते असे म्हटले आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्य...\nडहाणू ची महालक्ष्मी आणि आदिवासींचे सांस्कृतिक जीवन\nमंदिराचा पुजारी आदिवासी असण्याचे कारण, की जुन्या काळात तेथील सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर या आदिवासीच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली. तिन...\nआयुश पिकनिक कम गेट टुगेदर , भीम बांध , वाघाडी दिनांक : ११ / ११ / २०१२, रविवार वेळ : सकाळी ९ . ३० ते सायंकाळी ...\nआदिवासी संबंधीचे सरकारी धोरण 1 - तमाम अदिवासींनो, आजपासून \"आदिवासी संबंधीचे सरकारी धोरण यावर लेखमाला सादर करीत आहे . आपल्या व्यस्त शेड्युल मधून थोडा वेळ काढून वाचाल ही अपेक्षा . . सरक...\nwarli painting I वारलि चित्रकला\nडहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे. तेथील छोट्या बंदरातून लाकडांचा व्यापार चालतो. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या या शहराजवळ, अठरा मैलांवर विवळवेढे नावाचे गाव आहे. त्या गावी महालक्ष्मीचे स्थान असून ते जागृत मानले जाते. देवीला या भागात ‘आई’ म्हणून ओळखण्यात येते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtracivilservice.org/grgovt?x_catid=&x_subcatid=&x_date=&x_subject=&start=151", "date_download": "2018-12-15T21:27:31Z", "digest": "sha1:7MQHONP3MTXH7T6ATOWIQ73KSACENIWP", "length": 33629, "nlines": 152, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nHome ज्ञान केंद्र महसूल विभागाचे शासन निर्णय\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nविभाग Please Selectकरमणूक लेखादंड / न्यायिक कामकाज जनरल शाखा गौण खनिज माहिती व तंत्रज्ञान नगर पालिका प्रशासन जात प्रमाणपत्रे रोहयो कमाल शेत जमीन कायदा, नियम जमीन व महसूल २ जमीन व महसूलनवीन (अवर्गीकृत)आस्थापना अन्न व नागरी पुरवठा विभाग माहिती व तंत्रज्ञान मुख्य विषय Please Selectअ��िलेख विषयक जन्म तारीख विषयी कायदा व सुव्यवस्था करमणूक Excise शस्त्रे / स्फोटके सामाजिक वैद्यकीय जुगार lotteryप्रशासकीय सर्व साधारण राज्य निवडणूक आयोग ChecklistsCompediumsHandBooksLandMark Judgementsआकस्मिक खर्च अखिल भारतीय सेवे संदर्भात अर्थ संकल्प Budget तरतुदी आदिवासी क्षेत्र प्रोत्साहन भत्ता सणे अग्रिम स्वीयेतर सेवा deputationsचतुर्थ श्रेणी संदर्भात घर भाडे भविष्य निर्वाह निधी गट विमा योजना अंतर्गत लेखा परीक्षण सेवा निवृत्ती विषयक लाभ काटकसर संदर्भात अतिकालिक भत्ता Over Timeवैद्यकीय प्रवास भत्ता व्यवसाय कर दुरध्वनी वाहन विषयक जमा खर्च ताळमेळ विशेष असाधारण रजाकोषागार देयके स्वग्राम प्रवास सवलत संगणक / वाहन अग्रिम महागाई भत्ता सर्वसाधारण तरतुदी शस्त्र परवाने बंदोबस्त ई.अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती फौजदारी दंड संहिता अधिवासी प्रमाणपत्र प्रवास सवलत शासकीय कर्मचारी मृत्युपूर्व जबानी स्फोटके हॉटेल परवाना हद्दपारी Externmentमानवी हक्क आयोग व दंडाधिकारीय चौकशी पुतळा उभारणी कारागृहे कायदा व सुव्यवस्था शासकीय अभियोक्ता GP ,AGP ,PP कायदे विषयक साहाय्य व सल्लागार समिती कायदे विषयक साहाय्य ध्वनी प्रदूषण व ध्वनीक्षेपके महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सर्व साधारण पासपोर्ट पारपत्रे पोलिस गोळीबार पोलिस पाटील वाहन अधिगृहन अनुसूचित जाती,जमाती संदर्भात विशेष कार्यकारी अधिकारी सब जेल वन्य जीव संरक्षण तिकिटे विषयी सिनेमा VDOsसुरक्षा ठेव ४(२) ब जाहिरात कर महत्वाचे दिन स्थानिक सुटीराष्ट्रध्वज उत्खनन नियमावली गौण खनिजाची तपासणी खनिज विकास निधी सर्वसाधारण सूचना आधार विविध समित्या ई डीस्ट्रीक्टई गव्हर्नन्स E - Governanceई टेंडर देखभाल दुरुस्ती सेतू कर्मचाऱ्या संदर्भात प्रचार व प्रसार softwares & Networkसर्वसाधारण ई सेवाकेंद्रे ,CSCई गव्हर्नन्ससाठी संस्था प्रशासकीय अस्थापना प्रतीनियुक्ती निवडणूक आयोग वित्त आयोग निधी आरक्षण गुंठेवारी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान घन कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा योजना माहिती अधिकार वस्ती सुधार प्रमाणपत्र कार्यपद्धती मागासवर्गीय यादी विवाहोत्तर प्रमाणपत्रे कार्यपद्धती नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र जात वैधता रोहयो भूसंपादन मग्रारोहयो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना खर जमीन विकास कार्यक्रम पूर प्रतिबंधक कामे स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक सर्वसाधारण करमणूक कर अर्थसहाय्य नाहरकत प्रमाणपत्र निलंबन , विभागीय चौकशी अपर जिल्हाधिकारी संवर्ग विशेष,अतिरिक्त वेतन आगाऊ वेतनवाढ विशेष पुनर्विलोकन समिती (वयासंदर्भात )मत्त व दायीत्वेकालबद्ध पदोन्नती नैमित्तिक रजाआरक्षण विषयी चतुर्थ श्रेणी मंडळ अधिकारी संवर्ग संगणक प्रशिक्षण अधीकाराचे प्रत्यायोजन शिस्त विषयक दक्षता रोध अनुकंपा वेतन निश्चिती स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशन अपंगता हिंदी भाषा परीक्षा रजा विषयक मराठी भाषा परीक्षा सर्वसाधारण नायब तहसीलदार संवर्ग भूकंप/प्रकल्पग्रस्त तहसीलदार संवर्ग पदोन्नती भरतीसंप कालावधी रजाभरती (मागासवर्गीय) नोकरीचा राजीनामा अर्हता परीक्षा तलाठी संवर्ग जेस्टता सूची निवड मंडळ दुय्यम सेवा परीक्षा अर्जित रजेचे प्रत्यार्पण प्रशिक्षणे बदली विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी गोपनीय अहवाल स्वेच्छानिवृत्ती विविध योजना Sec ३४ अ Agricultural Lands Tribunalनव भू धारकांना अर्थ साहाय्य purchase priceसुधारणा amendmentsSec ४३ Sec ३२ ग विशेष धडक मोहीम सर्वसाधारण जमीन वाटप कायद्यातील तरतुदी सर्वसाधारण सबलीकरण योजना हस्तांतरण विषयी आदिवासी विषयी वर्ग २ विषयी घर बांधणी अग्रिम वन जमीन मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था सीमा चिन्हे सहकारी संस्था सागरी किनारपट्टी Coastal Zone संगणकीकरण शासकीय जमीन वाटप अतिक्रमणे शेतजमिनीवरील अतिक्रमणे नवीन गावे निर्मिती तुकडे पडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम आदर्श गाव योजना खार जमीन व मत्स्य संवर्धन जमीन मोजणी जमीन महसूल वसुली जमीन महसूल नियम व वसुली विषयी शिक्षण कर: जमीन व इमारती शिक्षण कर: व्यापारी प्रयोजन वृक्षतोड विषयी जमीन महसूल व विशेष कर आकारणी ग्राम पंचायत निर्मिती पैसेवारी व टंचाई नैसर्गिक आपत्ती महसूल अधिकारी कार्यपद्धती जमीन महसूल कमी करणे महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान नियुक्ती आदेश प्रतिनियुक्ती पदांना मुदतवाढ माहिती अधिकार जात प्रमाणपत्र विषयक जमीन विषयक निवडणूक १५६ (३)अर्ध न्यायिक प्रकरणे भू संपादन केरोसीन दक्षता समिती धान्य वाहतूक करार गोदाम संगणकीकरण शिधा पत्रिका ग्राहक संरक्षण विभाग साखर एल पी जी डाळ मिल अत्यावश्यक वस्तू अधिनियम विविध कंट्रोल आदेश स्वस्त धान्य दुकाने अवर्गीकृत अवर्गीकृत OR दिनांक OR शब्दानुसार\n151 24-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 1976 पूर्वीच्‍या पाटबंधारे प्रकल्‍प ��ाधित व्‍यक्‍तींचे पुनर्वसन नवीन/ विस्‍तारीत गावठाणात पुरवावयाच्‍या नागरी सुविधांच्‍या कामास प्रशासकीय/ वित्‍तीय मान्‍यता व निधी मागणीबाबत..\n152 23-05-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणाऱ्या शासकीय सेवांच्या दरांचे सुसुत्रीकरण\n153 17-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 2011-12 मधील फळ पिकांच्‍या नुकसानीसाठी बाधित शेतक-यांना वाटप करावयाच्‍या मदतीसाठी मार्गदर्शक सूचना\n154 16-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t राज्‍यातील टंचाई परिस्थितीबाबत पूरक उपाययोजना\n155 16-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t जात, राष्‍ट्रीयत्‍व व अधिवास तसेच इतर दाखले वितरण शिबीर अभियान राबविण्‍याबाबत\n156 16-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 2012-13 या चालू वित्तीय वर्षामध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांना सांगली जिल्ह्याकरीता चारा डेपोसाठी रु.2.50 कोटी व नाशिक यांना अहमदनगर जिल्ह्याकरीता रु.5.00 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत...\n157 16-05-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग एल पी जी गॅस कनेक्शन माहितीच्या आधारे केरोसिन निर्धारित करण्याची विशेष मोहिम\n158 15-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 2011-12 मधील नुकसानीसाठी मदत -- फळपिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीसाठी नैसर्गिक आपत्‍तीअंतर्गत तातडीने मदत उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत...\n159 15-05-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत लेव्ही तांदूळाच्या प्रापणाच्या किमती निश्चित करणे -2011-12\n160 09-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t 2245, नैसर्गिक आपत्ती निवारण सहाय्य (योजनेतर)/या मुख्य लेखाशीर्षाखाली नव्याने तयार करण्यात आलेल्या उपलेखाशीर्षामधून खर्च करण्याची अनुज्ञेयता...\n161 06-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 2012-13 या वित्तीय वर्षातील पाणी टंचाई निवारण कार्यक्रमासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांकरिता रुपये 2034.82 लक्ष इतका निधी पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्याबाबत\n162 05-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 2012-13 या चालू वित्तीय वर्षामध्ये विभागीय आयुक्त पुणे यांना सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयासाठी व विभागीय आयुक्त नाशिक यांना अहमदनगर जिल्हयाकरिता चारा डेपो व जनरावरांचे छावण्यासाठी रुपये 17.00 कोटी निधी वितरित करण्याबाबत.\n163 02-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t टंचाई कालावधीत नळ पाणीपुरवठयांची विशेष दुरुस्ती व उपसा सिंचन योजनांतून पेयजल स्त्रोतांचा भरणा करण्यासाठी या योजनांची विद्युत देयके अदा करण्याबाबत.\n164 02-05-2012 नवीन (अवर्गीकृत)\t जनावरांच्या छावण्या��ील गुरांसाठीच्या प्रतिदिन खर्च मर्यादेत वाढ करण्याबाबत.\n165 29-04-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्पाकरिता कुटुंबाची व्याख्या निश्चित करण्यासाठी उपसमिती गठित करणे\n166 23-04-2012 नवीन (अवर्गीकृत)\t शासकीय जमीन - विविध प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमीन प्रकरणी शर्तभंग टाळण्यासाठी नोंदवहया अद्ययावत ठेवण्याबाबत.\n167 23-04-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यास सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राज्य शासनाने निवडलेल्या संस्था\n168 20-04-2012 नवीन (अवर्गीकृत)\t भूमि अभिलेख विभागातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.\n169 18-04-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सन 2012-2013 रब्बी पणन हंगामात आधारभूत किंमत योजनेखाली गहू खरेदी\n170 17-04-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग केरोसीन माहे एप्रिल,2012 साठी जिल्हानिहाय रॉकेलचे वाटप\n171 16-04-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम,2011 मध्ये अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकांबाबत\n172 11-04-2012 नवीन (अवर्गीकृत)\t शासकीय जमिन - महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम-1971 मधील तरतूदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबतची अधिसूचना असाधारण राजपत्रात प्रसिध्द करण्याबाबत.\n173 10-04-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई-प्रशासन अंमलबजावणीबाबत\n174 09-04-2012 नवीन (अवर्गीकृत)\t टंचाई कालावधीत नळ पाणी पुरवठ्यांची विशेष दुरुस्‍ती व उपसा जलसिंचन योजनांतून पेयजल स्‍त्रोतांचा भरणा करण्‍यासाठी या योजनांची विद्युत देयके अदा करण्‍याबाबत\n175 09-04-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य उपलब्धतेच्या हमीकरिता सुधारित वितरण पध्दत राबविण्याबाबत\n176 07-04-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करण्याकरीता महत्वाकांक्षी योजना म्हणून \" सुवर्ण जयंती राजस्व अभियान \" या नावाने सन 2012-2012 या आर्थिक वर्षात विस्तारित स्वरुपात राबविणेबाबत.\n177 03-04-2012 नवीन (अवर्गीकृत)\t कृषी गणना महसूल खात्यातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यावर सोपविलेली कामे व जबाबदा-या\n178 02-04-2012 नवीन (अवर्गीकृत)\t जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील विषयांचे वाटप\n179 01-04-2012 नवीन (अवर्गीकृत)\t महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36-अ नुसार आदिवासींच्या जमिनी हस्तांतरणास परवानगी देण्याबाबत.\n180 31-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 2011-12 कालावधीतील राज्‍यातील टंचाई परिस्थितीबाबत विविध उपाययोजना याबाबतचे एकत्रित शासन आदेश\n181 31-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवासाठी लागणारी प्रपत्रे, कालमर्यादा व शुल्क यांचे प्रमाणीकरण व नियमन करणे.\n182 30-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम मे. विद्या ऑनलाईन प्रा.लि. यांनी केलेल्या अभिलेखांचे स्कॅनिंगच्या कामाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.\n183 30-03-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम,2011 मध्ये अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकांबाबत\n184 29-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम स्टेट डाटा सेंटरसाठी निधी वर्ग करण्यासाठी वितरीत करण्याबाबत\n185 26-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 2011-12 रब्‍बी हंगामातील 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी अंतिम पैसेवारी आलेल्‍या गावांना टंचाई निवारण उपाययोजना लागू करण्‍याबाबत\n186 21-03-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण प्रणालिकेकरिता लागणाऱ्या संगणकासाठी लागणारा निधी अभिहस्तांकित करणेबाबत\n187 21-03-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत मा. मुख्यमंत्री यांच्याकडे ई मेल व्दारे येणा-या तक्रारी निवेदने इ. सर्व संबंधीत सचिवांना पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्याबाबत\n188 20-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राबविण्याकरिता \"प्रकल्प व्यवस्थापन संस्था\"स्थापन करण्याबाबत\n189 19-03-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत राज्यातील गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीच्या मनमानी कारभाराविरुध्द कारवाई करणेबाबत\n190 17-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका, खंड-4 मधील गाव नमुना नं-1 (क) मध्ये सुधारणा करणेबाबत.\n191 16-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम- भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी,औरंगाबाद येथे एनएलआरएमपी सेलसाठी आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यास मंजूरी.\n192 14-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t स्‍थापत्‍य कामाच्‍या निविदा बकधकारात वाढ\n193 09-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, औरंगाबाद येथील ��्रशिक्षण केंद्र, संग्रणक कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्स रुम यामध्ये पायभूत सुविधा तयार करण्यासाठी येणा-या खर्चास मान्यता देणेबाबत.\n194 09-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या मिहान व अन्य विशेष आर्थिक विकासकांना घटकांना आर्थिक सवलती ...बिगरशेती करातून सूट देणेबाबत\n195 09-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, औरंगाबाद करिता प्रशिक्षण कक्षाचे विद्युतीकरण व वातानुकुलन, संगणक कक्षाचे विद्युतीकरण व वातानुकुलन, व्हिडीओ कॉन्फरन्स रुम व वसतीगृहातील एक्झॉट फॅन तसेच जनरेटर यांच्या खर्चास मान्यता देणेबाबत.\n196 07-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-मोजणी आज्ञावी विकसनाकरीता नॅशनल इन्फोर्मेटीक्स सेंटर सर्विसेस इंक, दिल्ली यांना निधी मंजूर करणेबाबत.\n197 07-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t क्षेत्रिय स्‍तरावरील वनअधिका'यांना प्रदान करावयाचे वित्‍तीय अधिकार बांबू घटकाच्‍या धारणा किंमती व निविदा मंजूरीचे अधिकार प्रदान करणेबाबत...\n198 03-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t शासकीय जमीन-आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जेहक्काच्या किंमतीवर आकारावयाच्या व्याजाच्या दराबाबत व भाडेपट्टयाने दयावयाच्या जमिनीच्या वार्षिक भाडेपट्टयाच्या दराबाबत.\n199 03-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t शासकीय जमीन - विविध प्रयोजनासाठी शासकीय जमीन कब्जेहक्काने अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या प्रकरणी शर्तभंग टाळण्यासाठी नोंदवहया अद्ययावत ठेवण्याबाबत व तपासणी पथक नेमण्याबबात.\n200 03-03-2012 नवीन (अवर्गीकृत)\t सन 2011-2012 च्‍या रब्‍बी हंगामातील 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी हंगामी पैसेवारी आलेल्‍या गावांना टंचाई निवारण उपायययोजना लागू करण्‍याबाबत...\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=432", "date_download": "2018-12-15T21:33:03Z", "digest": "sha1:DQWUAEJXBAXMKXHTSJH7TRGYTOUOCQS4", "length": 4976, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nस्त्रीवादी समीक्षा : एक अभ्यास\nप्रा. नवले राजू नागनाथ\nमराठी स्त्री – स्त्रीवादी समीक्षाचे चिकित्सा (इ. स. १९७५ ते १९९५) हा माझ्या संशोधनाचा विषय, स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून स्त्री आत्मचरित्र सामीक्षाचा अभ्यास करण्याचे योजल्यामुळे स्त्रीवाद या संकल्पनेचा प्रारंभापासून इतिहास लक्षात घेतला आहे.\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. संतोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2016/07/", "date_download": "2018-12-15T20:44:07Z", "digest": "sha1:EMYIY34HHVKX4BXGYKNO3PW5WJJYVFNG", "length": 5725, "nlines": 41, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "July 2016 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nइंग्रजी साहित्य आणि मी\nमी मराठी वाचक. म्हणजे मराठी भाषेतील साहित्य आणि इतर भाषेतून मराठीत आलेले साहित्य, यापलिकडे फारसं वाचन होत नाही. याचं महत्त्वाचं कारण...\nउमा आक्का गेली. व्हॉट्सअप ग्रुपवर उमा आक्काच्या निधनाचा मेसेज आला. RIP आणि रडण्याचे दोन सिम्बॉल , असा रिप्लाय ग्रुपवर दिला. गावाकडचं क...\nनगरची निर्भया आणि जातीचा चष्मा\n अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डीत माणूस म्हणवून घ्यावयास लाज वाटावी इतका भयानक बलात्कार एका अल्पवयीन...\nचौथीत असताना स्वत:हून आणि पाचवीत असताना माझ्या हट्टापायी , असे दोनदा आजोबांनी मला पंढरपूरला न��ले होते. अर्थात विठू-रखुमाईच्या दर्शना...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/fund-analysis-franklin-india-equity-fund-1717775/", "date_download": "2018-12-15T20:58:33Z", "digest": "sha1:BFKOGGCEYS3HI4GZ443YKZQRNA4OCXEY", "length": 18014, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fund Analysis Franklin India Equity Fund | फंड विश्लेषण : हे ‘आनंदा’चे देणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nफंड विश्लेषण : हे ‘आनंदा’चे देणे\nफंड विश्लेषण : हे ‘आनंदा’चे देणे\nनियोजनबद्ध गुंतवणुकीतून दीर्घकालीन संपत्तीनिर्���ितीसाठी मल्टीकॅप फंड एक चांगला पर्याय आहे.\nआनंद राधाकृष्णन यांच्याशी परिचय झाल्याला वीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तत्कालीन वरिष्ठ सहकारी मिलिंद भुरे यांच्यामुळे आनंद राधाकृष्ण यांच्याशी परिचय झाला. आनंद राधाकृष्णन त्या वेळी सुंदरम न्यूटन (सध्याचा सुंदरम म्युच्युअल फंड) या फंड घराण्यात सुंदरम बॉण्ड सेव्हर (नाव बदलानंतर सुंदरम मीडियम टर्म बॉण्ड फंड) या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. वर्षांतून एकदा चेन्नईला गेल्यानंतर सुंदरम आणि फ्रँकलिन टेम्पलटनच्या फंड व्यवस्थापकांना भेट होतच असते. या वीस वर्षांत वर्षांतून एखादी भेट आणि नियमित फोन किंवा मेलच्या माध्यमातून संपर्कात खंड पडलेला नाही. दरम्यानच्या काळात २००४ मध्ये आनंद राधाकृष्ण सुंदरम म्युच्युअल फंड सोडून फ्रँकलिन फंड घराण्यात रुजू झाले आणि सध्या ते या फंड घराण्याचे समभाग गुंतवणुकीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. ‘सेबी’च्या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर अनेक फंडाच्या गुंतवणूक धोरणांत, संदर्भ निर्देशांकात बदल हे अनिवार्य असले तरी फ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड या फंडाचे नाव वगळता काहीही बदल झालेले नाही. बीएसई ५०० हा संदर्भ निर्देशांकसुद्धा तोच आहे.\nसेबीच्या म्युच्युअल फंडाचे सुसूत्रीकरण करण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर मल्टीकॅप फंड प्रकार वगळता अन्य फंड गटातील फंडाच्या समभाग निवडीवर मर्यादा आल्या आहेत. समभाग निवडीचे स्वातंत्र्य केवळ मल्टीकॅप फंडांना आहे. मल्टीकॅप फंड गटातील फ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड हा सर्वात जुना (२४ वर्षे) आणि सर्वाधिक मालमत्ता (११,४७० कोटी) असलेला फंड आहे. या २४ वर्षांत १ लाखाच्या गुंतवणुकीचे १८ जुलैच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार बाजारमूल्य ५७.४३ लाख असून फंडाने वार्षिक १८.५४ वार्षिक टक्के दराने परतावा दिलेला आहे.\nहा फंड मल्टीकॅप फंड गटात मोडतो. एस अ‍ॅण्ड पी बीएसई ५०० निर्देशांकातील समभाग फंडाच्या गुंतवणुकीसाठी निश्चित करण्यात आले आहेत. गुंतवणुकीच्या परिघात ५०० समभाग असले तरी १५० समभागांचा गुंतवणुकीत कधीही समावेश झालेला नाही. एस अ‍ॅण्ड पी बीएसई ५०० निर्देशांकात अंतर्भूत असलेल्या समभागांपैकी गुंतवणुकीचा कधी ना कधी हिस्सा बनलेले ३५० समभाग आहेत. एकूण गुंतवणुकीत सरासरी ७० टक्के लार्ज कॅप आणि ३० टक्के मिड कॅप समभाग राखण्यात आले आहेत. फंडाच्या गुंतवणुकीतील लार्ज कॅप मिड कॅप गुणोत्तर एका विशिष्ट मर्यादेत राखण्यावर निधी व्यवस्थापकांचा कटाक्ष दिसून येतो. गुंतवणुकीसाठी ‘टॉप डाऊन अ‍ॅप्रोच’ वापरला जातो. नजीकच्या एक दोन वर्षांत उमदा भांडवली परतावा देऊ शकतील अशा उद्योग क्षेत्रात संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक तर जवळच्या काळात भांडवली मूल्यात घट होऊ शकेल अशा उद्योग क्षेत्रात संदर्भ निर्देशांकातील त्या उद्योग क्षेत्रातील प्रमाणापेक्षा कमी गुंतवणूक केली आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा, टेलीकॉम उद्योग, आरोग्य निगा क्षेत्रात निर्देशांकापेक्षा अधिक तर तंत्रज्ञान क्षेत्रात निर्देशांकापेक्षा कमी गुंतवणूक केली आहे. मागील तीस दिवसांत फंडाच्या गुंतवणुकीत कोणताही समभागाचा नव्याने समावेश झालेला नाही तसेच कोणत्याही समभागाला वगळण्यात आलेले नाही. फंडाच्या गुंतवणुकी मागील वर्षभरात ५०ते ५५ समभागांचा समावेश राहिलेला आहे. नियोजनबद्ध गुंतवणुकीतून दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीसाठी मल्टीकॅप फंड एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड सुसूत्रीकरणानंतर ही लवचीकता अन्य फंडांना राहिलेली नाही. या फंडाचे नाव सुसूत्रीकारणानंतर फ्रँकलिन इंडिया प्रायमा प्लसचे नाव फ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड झालेले असून हा नाम बदल वगळता फंडाचे गुंतवणूक धोरण संदर्भ निर्देशांकसारख्या परताव्यावर परिणाम घडविणाऱ्या गोष्टी बदललेल्या नाहीत. या दूरच्या वित्तीय ध्येयांसाठी या फंडाचा गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानुसार समावेश करता येईल\nफ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड\n* फंड प्रकार : मल्टी कॅप इक्विटी फंड\n* फंडाची पहिली एनएव्ही : २९ सप्टेंबर १९९४\n* सध्याची एनएव्ही (२० जून २०१८ रोजी)\n* फंडाचा संदर्भ निर्देशांक : निफ्टी ५०० टोटल रिटर्न इंडेक्स\n* किमान एसआयपी : ५०० रु.\n* किमान गुंतवणूक : ५००० रु.\n* पोर्टफोलिओ पी/ई : १.९ वर्षे\n* पोर्टफोलिओ बीटा : ०.९२\n* प्रमाणित विचलन : ०.६६२\n* एग्झिट लोड : ३६५ दिवसांआधी १ टक्का,\n३६५ दिवसांनंतर लोड नाही.\n(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=133&limitstart=25", "date_download": "2018-12-15T21:16:06Z", "digest": "sha1:QH3OYAG4CKJA2VNTEGG7E7GPIXLOHIV6", "length": 9146, "nlines": 141, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nचाळकऱ्यांनो, वेळीच विचार करा\nमोहन गद्रे, शनिवार २० ऑक्टोबर २०१२\nमुंबई बेटावरील त्यातल्या त्यात दक्षिण मुंबईतील म्हणजे कुलाब्यापासून माहीमपर्यंत हजारो चाळी आहेत. त्यात लक्षावधी भाडेकरू राहत आहेत. यातल्या कित्येक चाळींनी ���ंभरी पार केली आहे, तर काही शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत. यातील बऱ्याच चाळी आता मोडकळीस आल्या आहेत.\nसंज्योत दुदवडकर ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२\nसंपूर्ण सजावटीत अगदी नखशिखांत एकसंधपणा असावा लागतो, तर ती सजावट जास्त आकर्षक, प्रभावी ठरते. म्हणजे काय तर घराच्या फॉल सीलिंगपासून ते अगदी फ्लोअरिंगपर्यत सगळ्याच गोष्टी छान जमून आल्या पाहिजेत. असं जर झालं तर घर अधिक आकर्षक दिसतं.\nमीनाराणी प्रमोद ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२\nही गोष्ट आहे अशा घराची, जे मला मनापासून खूप आवडलं होतं आणि ते विकत घेण्याचं ठरलंही होतं. परंतु व्यावहारिक कारणांमुळे ते शक्य झालं नाही. मात्र ते आजही माझ्या मनात घर करूल राहीलं आहे. दसरा आला की या घराची हटकून आठवण होते आणि मन त्या घराकडे धाव घेतं.\nआम्हाला गावंच नाही. मुंबईच आमचं आजोळ\nवैथिश्वरन कोईल वास्तुशास्त्राचा देखणा नमुना\nउदयकुमार पाध्ये, शनिवार २० ऑक्टोबर २०१२\nवैथिश्वरन कोईल मंदिर हे मंगळ, विनायकाचे जागृत स्थान मानले जाते. या मंदिराचं धार्मिक महत्त्व बाजूला सारून त्याचा वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर आपल्याकडील वास्तुकलेच्या भव्यतेची प्रचीती येते.\nडॉ. कांचनगंगा गंधे, शनिवार २० ऑक्टोबर २०१२\nलिव्हिंग रूम किंवा हॉलमधलं फर्निचर कधीकधी एकसुरी वाटायला लागतं, ते बदलावंसं वाटतं, पण ते नेहमी शक्य होतंच असं नाही.\nकुंडीत वाढणारे, वेगवेगळे पण मनाला भुरळ पाडणारे ‘इनडोअर प्लँट्स’ हॉलमध्ये ठेवले तर एकसुरीपणा कमी होईल आणि नावीन्य जाणवेल. अशाच काही प्लँट्सपैकी ‘पेप्रोमिया’ आणि त्याच्या जाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://oldhistoricity.lbp.world/ArticleDetails.aspx?ArticleID=433", "date_download": "2018-12-15T20:34:22Z", "digest": "sha1:X6AEJFKNIIDGQ2NPDSAWEZAWPDD4DBU3", "length": 4887, "nlines": 61, "source_domain": "oldhistoricity.lbp.world", "title": "Article Details", "raw_content": "\nकिल्ले वसंतगडावरील अप्रकाशित शिलालेख\nप्रा. गौतम गणपती काटकर\nमराठयांच्या इतिहासातील एक महत्वाचा किल्ला म्हणून कराड तालुक्यातील तळबीड जवळील वसंतगडाचे स्थान आहे. या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. 12 व्या षतकातील हा किल्ला अनेक राजवटींचा साक्षीदार ठरला आहे.\nविदर्भात यादवांचा सत्तेचा विसतार व उत्कर्ष एक दृष्टीक्षेपप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nमराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दात संभाजी महाराजांची भूमिकाप्रा. स���तोष शंकरराव इंगोले\nदुरद्रष्टी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nमराठवाड्यातील कला स्थापत्यडॉ. लदाफ शफी खाजामैनोद्दीन\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वर्धा शहरातील महिलांचे योगदान- एक ऐतिहासिक अध्ययनप्रा.डाॅ.राजू भा. खरडे.\nऔरंगपुरचा इतिहासप्रा. निळे एस. जी.\nजैन धर्मीय राजा ईल व शिरपूर, मुक्तागिरी एक अभ्यासप्रा. डाॅ. प्रशांत प्रल्हादराव कोठे\nबागेश्वर के अनुसूचित जातियों का सामाजिक स्तरीकरणडॉ. बी. सी तिवारी\nराष्ट्रवादी इतिहासलेखन प्रवाहकौतिक नामदेव दांडगे\nशिवकालीन किल्ल्यांचे राजकिय व ऐतिहासिक महत्वप्रा. डाॅ. अनिल ठाकरे\nसंजीव के उपन्यासों में शोषण की यथार्थताप्रा. प्रशांत नारायण ढेपे\nआचार्य दादा धर्माधिकारी यांचे स्त्री-जीवन विषयक विचारराम नारायण मुडे\n“छत्रपती शाहु महाराजांच्या कृषी क्षेत्राच्या विकासाची प्रासंगिकता - एक चिकीत्सक अध्ययन“ प्रा.डाॅ.गजानन बी. बनचरे\nउपेक्षित समाज की अवधारणाप्रा.प्रशांत नारायण ढेपे\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजुर पक्ष आणि भारतीय राजकारण: एक अध्ययन प्रा. डाॅ. विनोद राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2017/07/", "date_download": "2018-12-15T21:50:12Z", "digest": "sha1:DKDNEQLRFK62UZDXDA2WJCPPL4LBKCYJ", "length": 5742, "nlines": 41, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "July 2017 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nचार पाच वर्षांपूर्वी. म्हणजे कॉलेजला असताना वगैरे. गिरिजा गुप्ते मॅडमनी शंकर गुहा नियोगींवर वाचन करायला सांगितलं होतं. गिरिजा गुप्ते...\nआय लव्ह यू सनी लिओनी\nजगाची पर्वा करु नये वगैरे बाता मारुन मारुन अनेकजण थकतात. इनक्लुडिंग मी. पण प्रत्यक्षात प्रसंग येतो त्यावेळी लोक काय विचार करतील , याच...\nहिरोचा सूड घेण्यासाठी व्हिलन एखाद्या पोलिसाला पैसे देतो. मग पोलिस हिरोच्या घरी येतात. ' तुम्हारे घर में हाथियार हैं ' किंवा &#...\nमुंबईतील दहिसरला हायवेवर एक मशीद आहे. नॅन्सी काॅलनी बस स्टाॅपच्या थोडं पुढे. आता मेट्रोचं काम सुरुय म्हणून बस स्टाॅप तोडलाय. पाच-सहा दि...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली ���ो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/620113", "date_download": "2018-12-15T21:46:03Z", "digest": "sha1:76RC2BMKVQW6RTFBIGFZMG7PJGTM6MNA", "length": 6625, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडा\nगणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडा\nबेळगाव : जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी सूचना करताना. शेजारी पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजाप्पा, सीईओ रामचंद्रन आर. अप्पर जिल्हाधिकारी एच. बी. बुदेप्पा.\nयावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक रविवार दि. 23 रोजी काढण्यात येणार आहे. आजपर्यंत बेळगावात ही मिरवणूक शांततेत पार पडली आहे. यावर्षीही ती शांततेत पार पाडावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कोणतीही अडचण आल्यास पोलीस आयुक्तांशी संपर्क साधावा. बेळगावचे नाव बदनाम होऊ नये यासाठी प्रत्येक मंडळांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी केले.\nजिल्हाधिकाऱयांनी गुरुवारी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि शांतता समितीच्या पदाधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱयांना सूचना केल्या. गणेश विसर्जन मिरवणूक काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी हेस्कॉमने दक्षता घ्यावी. कपिलेश्वर तलाव परिसरात तातडीने तयारी पूर्ण करण्याची सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना दिली. मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याची सूचनाही त्यांनी केली.\nग्रामीण भागातून विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकवर्ग मोठय़ा संख्येने येत असतो. त्यांच्यासाठी रात्री उशिरापर्यंत बसची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने वेळेत आपली श्रीमूर्ती मिरवणुकीत दाखल करावी. एकापाठोपाठ एक गणेश मंडळांनी मिरवणुकीतून पुढे सरकावे. कोणीही वेळकाढूपणा करू नये, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. मिरवणूक काळात रात्री रुग्णवाहिकांची सोय करावी, असेही आरोग्य खात्याला सांगण्यात आले.\nजीएसटीमुळे देशात एकच करप्रणाली\nवाहतूक सुरक्षेसाठी ‘कर्तव्य’ची गांधीगिरी\nकष्टकरी कुटुंबाचे घरकुल आगीच्या भक्ष्यस्थानी\nकार-ट्रक अपघातात दोघे गंभीर\nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kothe_Sita_Jank_Nandini", "date_download": "2018-12-15T20:19:56Z", "digest": "sha1:COUXBBLWI6ELTYDH5JEJOUGEWCN5ERVY", "length": 4902, "nlines": 73, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "कोठें सीता जनकनंदिनी | Kothe Sita Jank Nandini | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nउजाड आश्रम उरे काननीं\nसांग कदंबा बघुनी सत्वर\nदिसते का ती नदीतटावर\nकरी कमंडलु, कलश कटिवर\nकंपित कां तव पल्लव-शाखा\nअशुभ कांहिं का तुझिया स्व��्‍नीं\nकुठें चंदना, गौरांगी ती\nकुंदलते, ती कोठें सुदती\nकोठें आम्रा, विनयवती ती\nघात-घटी का पुन्हां पातली\nसीते, सीते, सखे मैथिली\nहांक काय तूं नाहिं ऐकिली\nयेइ, शिळेच्या बसूं आसनीं\nपहा लक्ष्मणा, दिसती डोळे\nप्रियेचेच ते विशाल भोळे\nमृगशावक हें तिचें कोवळें\nकां याच्याही नीर लोचनीं\nअबोल झाले वारें पक्षी\nहरिली कां कुणि मम कमलाक्षी\nका राक्षस तिज कोणि भक्षी\nपुनश्च विजयी दैव एकदां\nजाइ बांधवा, पुरा परतुनी\nकाय भोगणें आतां उरलें\nचार दिसांचें चरित्र सरलें\nहे दुःखांचे सागर भरलें\nयांत जाउं दे राम वाहुनी\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र जोगिया\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- २८/१०/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.\nकुंद - एक प्रकारचे सुवासीक, पांढरे फुल.\nकदंब - वृक्षाचे नाव.\nक्षमा - पृथ्वी / दया, माफी.\nकानन - अरण्य, जंगल.\nघटी - घटका, वेळ.\nमैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).\nमंदगामिनी - मंद गतीने चालणारी स्‍त्री.\nसुदती - सुंदर दात असलेली स्‍त्री.\nहरिमध्या - सिंहासारखी कंबर असलेली.\nमायेविण नाही बाई संसाराला\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-advocate-family-court-67641", "date_download": "2018-12-15T21:45:23Z", "digest": "sha1:PXYUWPZCQFN37BTP3LAG23QQJRMBMAYE", "length": 12663, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news advocate family court वकिलांच्या \"बार रूम'मध्ये अनधिकृत कोनशिला | eSakal", "raw_content": "\nवकिलांच्या \"बार रूम'मध्ये अनधिकृत कोनशिला\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nपुणे - नुकतेच उद्‌घाटन झालेल्या कौटुंबिक न्यायालयातील वकिलांच्या बार रूममध्ये अनधिकृत \"कोनशिला' बसविण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यामुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न काही दिवसांतच पुढे आला आहे.\nपुणे - नुकतेच उद्‌घाटन झालेल्या कौटुंबिक न्यायालयातील वकिलांच्या बार रूममध्ये अनधिकृत \"कोनशिला' बसविण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यामुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न काही दिवसांतच ��ुढे आला आहे.\nशिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीच्या उद्‌घाटनानिमित्त पुणे बार असोसिएशन आणि फॅमिली कोर्ट बार असोसिएशन यांच्यात मानापमान नाट्य रंगले होते. हे नाट्य संपले, असे वाटत असतानाच वादाचा नवीन मुद्दा समोर आला आहे. या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर वकिलांचा बार रूम आहे. त्यात कोनशिला बसविण्यात आली. ही कोनशिला बसविण्यासाठी भिंत फोडली गेली. न्यायालय प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ती काढण्यात आली. यामुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा समोर आला आहे. या कोनशिलेवर पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि उद्‌घाटनास उपस्थित असलेल्या मान्यवरांची नावे होती.\nया प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाच्या सुरक्षारक्षकांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. शनिवार सांयकाळी ही कोनशिला बसविली गेली. सोमवारी हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा नोंदविला गेला. कोणतीही परवानगी न घेता ही कोनशिला बसविण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. दोन कारागीर आणि पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=402&limitstart=10", "date_download": "2018-12-15T21:16:46Z", "digest": "sha1:HJ5VLIWQLDTFSBSEWMNVMNECOIOGI77Q", "length": 11372, "nlines": 144, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आकलन", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nआकलन : दंगलीचे गणित आणि इतिहासाचे विज्ञान\nप्रशांत दीक्षित - मंगळवार, २१ ऑगस्ट २०१२\nविज्ञान व सामाजिक शास्त्रे यांचा परस्परांशी संबंध नाही अशी आपली समजूत आहे. परंतु सामाजिक घटनांचे विश्लेषण व अंदाज बांधण्यासाठी विज्ञान व गणित उपयोगी पडते. इतकेच नव्हे तर गणितीय अंदाजामुळे दंगलीसारख्या घटना कदाचित रोखताही येतात.\nमुंबईतील दंगलीचा पंचनामा सध्या सुरू आहे. ती पूर्वनियोजित होती की अचानक सुरू झाली, जमाव कशामुळे हिंसक बनला, पोलीस बेसावध की त्यांची पूर्वतयारी पुरेशी नव्हती, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. भारतातील राज्यकारभाराची पद्धत पाहता या प्रश्नांना उत्तरे मिळतील अशी आशाही करता येत नाही.\nआकलन : पैशाशिवाय मते नाहीत..\nप्रशांत दीक्षित - मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२\nनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ‘टीम अण्णा’ने आणि त्यांच्या बाबत भाबडा आशावाद बाळगणाऱ्या नागरिकांनी निवडणुकीचे अर्थकारण समजून घेतलेले बरे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लोकशाहीच्या शुद्धीकरणाची मोहीम कुठून सुरू करायची, हे त्यावरून लक्षात येईल. अण्णा हजारे यांच्या भोवतीच्या गटाने राजकीय पक्ष स्थापून रीतसर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अद्याप अण्णा हजारेंची संमती मिळालेली नाही.\nआकलन : लाल सुवर्णामागील कृष्णछाया\nप्रशांत दीक्षित - मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२\nचीनच्या सुवर्णपदकांची खरी किंमत काय, हा प्रश्न संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारा आहे..\nऑलिम्पिकमधील चीनची प्रगती थक्क करणारी आहे. १९८४ साली ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवीत असतानाच चीन श्रीमंत होऊ लागला. त्याबरोबर खेळातही महासत्ता होण्याचे ध्येय चिनी राज्यकर्त्यांनी समोर ठेवले. ‘स्टेट रन स्पोर्ट्स सिस्टीम’ उभी राहिली आणि सर्वोत्तम खेळाडूंचे ‘उत्पादन’ सुरू झाले.\nआकलन : सुवर्णपदकांची अर्थव्यवस्था\nप्रशांत दीक्षित - मंगळवार, ३१ जुलै २०१२\nभारतात क्रीडा संस्कृती नाही असे म्हटले जाते. पण क्रीडा संस्कृती म्हणजे फक्त क्रीडांगणे वा अन्य सुविधा नव्हेत. क्रीडा संस्कृती बहरण्यासाठी आधी अर्थव्यवस्था भक्कम असावी लागते. ऑलिम्पिक पदकांचा मार्ग अशा अर्थव्यवस्थेतून जातो..\nऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी कोणत्या खेळाडूची क्षमता की सदृढ अर्थव्यवस्था खेळाडूची क्षमता की सदृढ अर्थव्यवस्था क्षमतावान खेळाडू नसतील तर स्पर्धेत उतरताच येणार नाही.\nआकलन : दीर्घ यशाचे गमक..\nप्रशांत दीक्षित ,मंगळवार, २४ जुलै २०१२\nयश अनेकांच्या हाती लागते, पण यशाला स्थिरता देणे फारच थोडय़ांना जमते. असे का होते याचे कारण माणसाच्या स्वभावात दडलेले आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तुलनेतून हे चटकन लक्षात येईल.\nस्टीफन कोवे हे एक नावाजलेले लेखक. गेल्याच आठवडय़ात त्यांचे निधन झाले. स्टीफन कोवे हेही व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल बोलत असत.\nआकलन : मी. माझे.. कुठून, कोठपर्यंत\nआकलन : भ्रष्टाचाराची उपयुक्तता \nआकलन : १३ अब्ज डॉलर्सचे गणित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/07/", "date_download": "2018-12-15T20:52:09Z", "digest": "sha1:O72MJFKU5OKB27GR5XLQDTXQKQE6YASH", "length": 4490, "nlines": 32, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "July 2018 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nवारी : काही आठवणी आणि काही प्रश्न\nफोटो सौजन्य : फेसबुक दिंडी मूळ नाव ज्ञानेश्वर, शाळेत दाखल करताना आजोबांनी ज्ञानदेव सांगितलं, लिहिणाऱ्याने नामदेव लिहिलं...असा माझ्या ...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/446479", "date_download": "2018-12-15T21:47:18Z", "digest": "sha1:35YVAXNCTCIWGYTDI7HMPIED3EY33TY2", "length": 4926, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाकिस्तान लवकरच करणार जवान चंदु चव्हणची सुटका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पाकिस्तान लवकरच करणार जवान चंदु चव्हणची सुटका\nप���किस्तान लवकरच करणार जवान चंदु चव्हणची सुटका\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nसीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेला जवान चंदु चव्हणची लवकरच सुटका होणार असून तो मायदेशी परतणार असल्याची माहिती केंदीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.\nमुळचे धुळयाचे असणारे 22 वर्षाचे चंदू चव्हाण 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होते. 30 सप्टेंबरला गस्त घालत असताना चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. यानंतर चंदू चव्हाण यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले. तेव्हापासून चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये आहेत. ‘चंदू चव्हाण यांच्याविषयी दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत चर्चा झाली. चंदू चव्हाण सुरक्षित असून त्यांची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे, लवकरच त्यांची सुटका करण्यात येईल अशी महिती पाकिस्तानच्या डिजीएमओंनी दिली असल्याचे सुभाष भामरे यांनी सांगितले.\nहाफिज सईदचे फेसबुक बंद ; फेसबुकने केली कारवाई\nविमानाला धडकला पाण्याचा टँकर\nछत्तीसगढ : निवडणुकीपूर्वी मोठे यश\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE.html", "date_download": "2018-12-15T21:00:11Z", "digest": "sha1:AVTSCRCAGP64XXWQMIPJJF6MRFS5VJET", "length": 21950, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | पूर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही जनमत संग्रह घ्या : केजरीवाल", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » पूर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही जनमत संग्रह घ्या : केजरीवाल\nपूर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही जनमत संग्रह घ्या : केजरीवाल\nनवी दिल्ली, [२४ जून] – युरोपीयन समुदायातून बाहेर पडण्याच्या जनमत संग्रहाच्या ब्रिटनच्या निर्णयानंतर दिल्लीतही जनमत संग्रह घेण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.\nदिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी जनमत संग्रह घेण्याची मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची केजरीवाल यांच्या पक्षाची मागणी आहे. सत्तेवर आल्यानंतर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातून केली आहे.\nदिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी कशा पद्धतीने जनमत संग्रह घेता येईल, अशी विचारणा केजरीवाल यांनी शहरी विकास मंत्रालयाला पत्र पाठवून केली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणारे विधेयकही केजरीवाल यांनी तयार केले असून ते लोकांच्या प्रतिक्रियेसाठी सादर करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली असता, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती.\nआपचे प्रवक्ता आशीष खेतान यांनीही, लोकशाहीत लोकांची इच्छा हीच सर्वोच्च असते, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी संपूर्ण देशात जनमत संग्रह करण्याची केजरीवाल यांची इच्छा आहे का अशी विचारणा केली आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्��ा विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्ष���िक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त��र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअकाली दलासोबत युती कायम : भाजपा\nझाबुआ, [२४ जून] - पंजाबमधील अकाली दल बादल आणि भाजपा युती यापुढेही कायम राहणार असून, राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक दोन्ही ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Aaj_Mi_Shap_Mukta_Jahale", "date_download": "2018-12-15T20:20:36Z", "digest": "sha1:IDD4TVXQF3UING5OH5P4EGB4DHZPUZU5", "length": 4234, "nlines": 53, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "आज मी शापमुक्त जाहलें | Aaj Mi Shap Mukta Jahale | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nआज मी शापमुक्त जाहलें\nरामा, चरण तुझे लागले\nआज मी शापमुक्त जाहलें\nमाझी मज ये पुन्हां आकृति\nमुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाऊलें\nपुन्हां लोचनां लाभे दृष्टि\nदिसशी मज तूं, तुझ्यांत सृष्टि\nगोठगोठले अश्रू तापुन गालांवर वाहिले\nश्रवणांना ये पुनरपि शक्ति\nमनां उमगली अमोल उक्ति\n\"ऊठ अहल्ये\"- असें कुणीसें करुणावच बोललें\nपुलकित झालें शरीर ओणवें\nतुझ्या पदांचा स्पर्श जाणवे\nचरणधुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागलें\nतुझ्या दयेनें आज हलाहल अमृतांत नाहलें\nकाय बांधुं मी तुमची पूजा\nपुनर्जात हें जीवन अवघें पायांवर वाहिले\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - स्वतंत्र रचना\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १०/६/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- मालती पांडे.\nअहल्या - ब्रह्मदेवाची मानसकन्या. गौतम ऋषींची पत्‍नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती. रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केला.\nउक्ती - बोलणे, भाषण, वाक्य.\nओणवा - पुढे वाकलेला.\nपुनर्जात - पुनर्जनित, पुन्हा उत्‍पन्‍न झालेले / केलेले.\nसत्‍कृति - चांसले काम / पुण्य.\nधुंद येथ मी स्वैर\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=255433:2012-10-12-16-39-42&Itemid=1", "date_download": "2018-12-15T21:14:49Z", "digest": "sha1:SKQZV6ROT6CGP7YVZBLNOA6F6P4KQ46A", "length": 32095, "nlines": 265, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नवनीत : शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nनवनीत : शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२\nशनिवार, १३ ऑक्टोबर २०१२\nइतिहासात आज दिनांक.. १३ ऑक्टोबर\n१७७२ - थॉमस मॉस्टिन हा अधिकारी पुण्याला पेशव्यांच्या दरबारात इंग्रजांचा रेसिडेंट म्हणून कार्यरत झाला. थोरल्या माधवराव पेशव्यांनी ही नेमणूक मान्य केली. यामुळे पुण्याला इंग्रजांची कायम वकिलात स्थापन झाली. थोरले माधवराव पेशवे व रघुनाथराव पेशवे यांच्यात पेशवेपदावरून संघर्ष चालू असताना या भांडणाचा फायदा कसा घ्यावा, याचा विचार इंग्रज करीत होते. इंग्रजांतर्फे थोरल्या माधवराव पेशव्यांकडे मॉस्टिन; तर राघोबादादांकडे ब्रोम हा अधिकारी इंग्रजांच्या वतीने स्वतंत्रपणे बोलणी करीत होते. सुरुवातीला थोरल्या माधवरावांनी मॉस्टिनला दाद दिली नाही. परंतु चिवट इंग्रजांनी थोरल्या पेशव्यांचा पाठपुरावा करून कायम वकिलात पदरात पाडून घेतली. मॉस्टिनने करार, व्यवहार न करता दरबारी वृत्त मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे पाठवणे, व्यापारी सवलती प्राप्त करून घेणे, साष्टी, वसई, घारापुरी, करंजा बेटे हस्तगत करणे ही कामे ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने पार पाडायची होती. थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर मॉस्टिनने पेशव्यांच्या दरबारातील काही जणांना फितुर करून घेतले आणि गोपनीय बातम्या मुंबईला पाठविल्या. पेशवाई कुरतडण्यास मॉस्टिनने सुरुवात केली. तिचा शेवट एलफिन्स्टनने १८१८ मध्ये केला.\n१७९२ अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी ‘व्हाइट हाऊस’ या राष्ट्राध्यक्ष निवासाच्या इमारतीची पायाभरणी केली. जगातील सर्वोच्च शक्तीचे ते आता एक प्रतीक बनले आहे.\n१९८४ श्रीलंकेने ९३ भारतीय मच्छिमारांना पकडून तुरुंगात डांबले. हे तामिळ भाषक मच्छिमार १७ ट्रॉलरमध्ये होते.\nसफर काल-पर्वाची : अ‍ॅन बुलिनचा शिरच्छेद\nआठव्या हेन्रीने पत्नी अ‍ॅन बुलिनला सोडण्यासाठी तिच्यावर दुर्वर्तनाचा खोटा आरोप ठेवून तिचा शिरच्छेद करण्याचा हुकूम दिला. तिच्या इच्छेप्रमाणे तलवारीने शिरच्छेद करण्याचे मान्य करण्यात आले; परंतु तिच्या शिरावर तलवार चालविण्याचे धाडस कुणी करायला तयार नसल्याने बरेच दिवस कारागृहात तिला राहावे लागले. सेंट ओमर येथल्या एका माणसाने हे करायची तयारी दाखविली. शिरच्छेदाच्या दिवशी टॉवर ऑफ लंडनमधील पटांगण लोकांनी भरून गेले होते. अ‍ॅन लोकांना म्हणाली, ‘‘मी येथे मरणासाठी आले आहे, व्याख्यान देण्यासाठी नाही.’’ नंतर तिने प्रार्थना केली व लाकडी ओंडक्यावर मान ठेवली. तलवारीच्या एकाच घावासरशी इंग्लंडच्या राणीची मान धडापासून वेगळी झाली. दहा दिवसांनी हेन्रीने जेन सेमूरबरोबर विवाह केला.\nलंडनची ‘टॉवर ऑफ लंडन’ ही अत्यंत भयानक इमारत म्हणून प्रसिद्ध आहे. या इमारतीत जितकी कारस्थाने रचली गेली आणि जितक्या लोकांना ठार मारण्यात आले तितका विक्रम दुसऱ्या कोणत्याही इमारतीने केला नसेल. अ‍ॅन बुलिनप्रमाणे अनेक रौद्र आणि करुण घटनांनी टॉवर ऑफ लंडनचा इतिहास भरलेला आहे. लंडनच्या टॉवर हिल भागातील अठरा एकर जागा या इमारतीने व्यापली असून, शेजारीच टॉवर ब्रिज हा पूल आहे. हा टॉवर अकराव्या शतकात विल्यम दी काँकररने शहराच्या संरक्षणासाठी बांधला. या ठिकाणी प्रथम राजे व राण्यांचे निवासस्थान होते. पुढे काही वर्षे या इमारतीचा उपयोग शस्त्रागार म्हणून झाला. काही वर्षे तुरुंग व काही वर्षे वेधशाळा, रेकॉर्ड ऑफिसही इथे होते. सध्या एका भागात राजघराण्यांचे जडजवाहिर व दुसऱ्या भागात शस्त्रागार आहे. हल्ली ऐतिहासिक स्थळ म्हणून लोकांना पाहण्यासाठी हा टॉवर ऑफ लंडन खुला ठेवला आहे.\nकुतूहल : वंगण तेलांतील रासायनिक पूरके\nवंगण तेले ही रसायनांची क्लिष्ट एकजिनसी मिश्रणे असतात. यात पेट्रोलियम बेस ऑइल्ससोबतच साधारणत: १० टक्के रासायनिक पूरके असतात. ही पूरके महागडी असली तरी महत्त्वाची असतात. ज्या ठिकाणी वंगण तेल वापरले जाते, तिथे त्यांना महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते. आपण गीयर तेलाचे उदाहरण घेऊ या. गाडीचे गीयर कमी-जास्त (म्हणजेच त्यांची पोझिशन बदलून) वाहनाचा वेग नियंत���रित करतात. गाडी उंचावर नेतो तेव्हा गीयर खाली आणून वेग कमी करावा लागतो. अशा वेळी गीयरवर खूप दाब पडतो. तसेच गाडी वेगाने हाकलीत असताना वरचा गीयर ठेवावा लागतो. त्या वेळी तो तापतो. यासाठीच तर गीयर तेलात गंधक आणि फॉस्फरसयुक्त रसायने पूरके म्हणून मिसळतात. कारण गीयरवर दाब पडतो तेव्हा गंधकयुक्त वंगणाचा थर तो दाब शोषून घेतो, तर तापलेल्या गीयरचे उष्णतेपासून रक्षण करण्याचे काम फॉस्फरसचे संयुग करते.\nगाडी गतिमान असते तेव्हा इंजिन तापते. तिथल्या उष्णतेने आतील वंगण तेल तापते. त्याचे विघटन होते व त्यापासून मळी तयार होते. ही मळी इंजिनातील छिद्रे बुजवून टाकू शकते व इंजिनकार्यात अडथळा येऊ शकतो. ही मळी सिलेंडरच्या दांडय़ांना चिकटून त्यांच्या फिरण्याच्या गतीमध्ये अडथळा येऊ शकतो. अशा वेळी इंजिन तेलांचे विविध परिस्थितीत रक्षण व्हावे म्हणून त्यात उच्च तापमानाला विघटन टाळणारी रासायनिक द्रव्ये मिसळतात. शिवाय वंगण तेलाच्या विघटनाने तयार झालेली मळी खाली न बसता ती तेलाच्या अंगभर पसरवून ठेवणारी डिस्पर्सन्ट रसायनेही घालावी लागतात. वंगणे त्यातील मेणामुळे थंड वातावरणात गोठू नयेत यासाठी त्यात ओतण क्रिया वाढविणारी रसायने मिसळतात. गतिमान वाहने अपघातात सापडू नयेत यासाठी त्यांना घ्यावा लागणारा योग्य वंगण तेलाचा खुराक दिला पाहिजे.\nमराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,\nमनमोराचा पिसारा.. मनातलं देऊळ..\nगंमत म्हणजे त्या ठिकाणाचं नाव आणि ठावठिकाणा लक्षात राहिला नाही, त्या स्थळानं मात्र हृदयात कायमचं स्थान पटकावलं आहे. कदाचित त्या ठिकाणी एखाद्या तिथीला रेग्युलर जत्राबित्राही भरत असेल. पंचक्रोशीत, नवसासाठी ते देऊळ प्रसिद्धदेखील असेल. कल्पना नाही. अधिक माहिती करून घेण्याची इच्छाही नाही. पुन्हा त्या स्थानाला भेट दिली तर तसा अनुभवही येणार नाही.\nकोकणातल्या आडगावातल्या, आडवाटेवर कुठेतरी ते देऊळ होतं. इंजिन तापल्यामुळे ते जरा थंड व्हायला हवं असं सांगून ड्रायव्हरनं थांबण्याचं फर्मान काढलं. गाडी ‘आ’ वासून उभी राहिली आणि पाय मोकळे करण्यासाठी उतरलो.\nसंध्याकाळची वेळ होती. हवेच्या गरम झोताचं हलक्या थंडशा झुळकीत रूपांतर होत होतं. समुद्र दिसत नव्हता, पण समोरच्या कातळापलीकडे कुठेतरी असावा, असं वाटत होतं. कोकणातले कातळ का कोण जाणे, मनाला अस्वस्थ करतात. पलीकडे आंब्याची झाडं असावीत, कारण तिथे दगडांचे गडगे रचलेले होते. डावीकडे कोपऱ्यात वस्तीच्या अस्पष्ट खुणा होत्या. तिथे कटिंग चहा मिळेल म्हणून वळलो.\nजवळ दिसणारं ते ठिकाण चार-पाच फर्लागभर तरी दूर होतं. चालू लागलो आणि वाऱ्याचा वेग अचानक वाढला. कातळावरची इकडून तिकडून सरपटत आलेली वाळकी पानं हवेवर उडू लागली. त्या वाऱ्याला रोखणारं कोणी नव्हतं. आकाशात पाहिलं तर त्याची निळाई आटली होती. मावळतीकडची रंगाची रम्य उधळण नाहीशी झाली होती. तिथे रेंगाळणारे काळे ढग कैदेतून सुटल्यासारखे सैरावैरा पळत सुटले. येता येता त्यांनी बरोबर पाऊस आणला. थेंब टपोरे नव्हते. वाऱ्याच्या तालावर हिंदकळत कातळावर आपटत होते. त्यांचा गार स्पर्श अंगाला झोंबत होता. खरं तर वाऱ्याला विरोध करून चालणं मुश्कील वाटत होतं. क्षणभर थांबून पावसाच्या पडद्याआड विरत जाणारा निसर्ग दुरावल्यासारखा वाटला.\nचहाची टपरी आहे असा समज झाला होता ते होतं लहानसं कोकणी देऊळ. छोटय़ा घरासारखं. जांभ्या दगडाच्या चार भिंती, जेमतेम शाकारलेलं छप्पर. देवळाच्या मंडपासाठी मोजके चार खांब आणि फूटभर उंचीचा कठडा होता.\nत्याच आडोशाला थांबलो. वारा मंदावत होता. मधूनच लहर यावी तसा वेग वाढत होता. पावसाची झड ओसरली. अचानक वाऱ्याबरोबर मातीचा गंध सर्वत्र पसरला.\nदेऊळ कसलं होतं कोण जाणे. आत एक दिवा होता. त्या प्रकाशात उलगडा झाला नाही. त्या कठडय़ावर बसलो आणि विसावलो. नजरेच्या टप्प्यात आता काहीच नव्हतं. भवती पसरलेले कातळ, ते देऊळ आणि मी. वारा आता पूर्ण थांबला. नीरवता इतकी की माझे श्वास ऐकू येऊ लागले. मन स्थिरावलं. स्तब्ध झालं.\nवैराण निसर्गामधलं ते एकाकी देऊळ कोणीतरी बांधलेलं असूनही स्वयंभू वाटलं. एखाद्या निसर्गचित्राच्या कॅनव्हासमध्ये विविध आकार आणि रंग एकमेकांशी एकरूप होतात, तसं त्या देवळाचं रूप होतं. इतकंच नाही तर त्या देवळात बसलेला मीही त्याच निसर्गाशी एकतान झालो. हे सगळं ऑरगॅनिक, सेंद्रीय होतं. संपूर्ण होतं. वारा, पाऊस, दगड-माती, प्रकाश सामावून घेणारा अवकाश माझ्यात सामावलेला आहे. या जाणिवेनं मन विस्तारलं. आय वॉज अ‍ॅट विथ मायसेल्फ अ‍ॅण्ड द वर्ल्ड.\nएरवी देऊळ म्हणजे श्रद्धेचा बाजार, भक्तीचा तमाशा आणि पैशांची संस्थानं. या देवळानं मला निसर्गाशी तादात्म्यता दिली.\nअधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -\nसंपादकीय व विशेष लेख\nनित��नभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nआता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द\nविद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/04/blog-post_12.html", "date_download": "2018-12-15T20:51:22Z", "digest": "sha1:UQ4KXPVGUURUBNACEOQGLVTPYQZGLHAV", "length": 7778, "nlines": 50, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "दु:खाचा महाकवी - ब्लॉगनामा", "raw_content": "\nHome / ग्रेस / दु:ख / महाकवी / दु:खाचा महाकवी\nवयाच्या पाचव्या वर्षी आईनं सोडून जाणं, वडील सैन्यात आणि हालाखीची परिस्थिती... यातून दिवसागणिक एकटेपणात होत गेलेली वाढ आणि कमालीची गूढ जगण्याची सवय - यातूनच 'ग्रेस' जन्मला.\nहाॅलिवूड अभिनेत्रीच्या एका डायलाॅगवरुन माणिकराव सीताराम गोडघाटेचं 'ग्रेस' होणं असो वा उन्हाळा-पावसाळा-हिवाळा कोणताही मोसम असो, सकाळी चार वाजता पोहायला जाण्याची विस्मयचकित करणारी सवय असो किंवा अगदी 'I am free but not available' अशी घरावरील काहीशी गोंधळात टाकणारी पाटी असो... ग्रेस डेन्जरस अनाकलनीय होता.\nग्रेसला आपल्याभोवती गूढतेचं वलय घेऊन जगण्यात आनंद मिळत होता की आणखी काही. ते माहित नाही. पण ग्रेससारख्या बेबंद माणसाने सस्पेन्स जपत का जगावं, ना कधी उमगले - ना कधी उमगणार. शोधूही नका. गुंतत जाल. आरपार.\nदु:ख, एकांत, नैराश्य, नकारात्मकता, संध्याकाळ, काळोख, गूढता यांची कमालीची ओढ आणि त्यातच भान हरपून रमून जाण्याची तीव्र इच्छा. काय असावं यामागचं तत्त्वज्ञान की कुणालाच समजू नये आपल्या अस्तित्त्वाचा अर्थ म्हणून गुंतवून ठेवलं शब्दात त्याने आणि निघून गेला त्याच्या प्राणप्रिय 'संध्याकाळी'\nअसो. ग्रेस फक्त अनुभवायचा असतो.\nग्रेसांची आवडती एक कविता :\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nमेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता\nती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो\nत्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता\nअंगणात गमले मजला संपले बालपण माझे\nखिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता\nआजच्याच दिवशी 2012 साली कवी ग्रेस हे जग सोडून गेले. दु:खाच्या या महाकवीला विनम्र अभिवादन.\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीव��� कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/41376636", "date_download": "2018-12-15T20:37:06Z", "digest": "sha1:4DZIGE4TXIDL7I5H4GUBXNLQCI7MV2A4", "length": 8712, "nlines": 111, "source_domain": "www.bbc.com", "title": "बीएचयू विद्यार्थी आंदोलन चिघळलं : पोलिसांचा लाठीमार - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nबीएचयू विद्यार्थी आंदोलन चिघळलं : पोलिसांचा लाठीमार\nसमीरात्मज मिश्रा बीबीसी हिंदी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा बनारस हिंदू विद्यापीठ\nबनारस हिंदू विद्यापीठात छेडछाडीवरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलानाला शनिवारी मध्यरात्री हिंसक वळण आलं.\nविद्यापीठाच्या गेटसमोर धरणं देत असलेल्या विद्यार्थ्यांना तिथून हटविण्यासाटी शनिवारी रात्री पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी बळाच्या केल्यानं विद्यार्थी आणि पोलिसांत चकमकी उडाल्या. विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी मग पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या.\nप्रतिमा मथळा बनारस हिंदू विद्यापीठ\nविद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेण्यात आलेली नाही. म्हणून छेडछाडीच्या घटना वारंवार घडतात, असे विद्यार्थ्यांनी आरोप केले आहेत.\nविद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींनुसार प्रशासनानं त्यावर कार्यवाही करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या वेळी-अवेळी येण्याजाण्यावरच प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले.\nत्यातूनच ही परिस्थिती उद्भवली.\n'बीएचयूमधून राष्ट्रवाद हद्दपार होऊ देणार\nप्रतिमा मथळा विद्यार्थ्यांवर शनिवारी रात्री लाठीमार करण्यात आला.\nपोलिसांच्या लाठीमारानं संतापलेल्या विद्यार्थ्यांनी नंतर पोलीस आणि पत्रकारांच्या वाहनांना आग लावल्याचं पोलीस म्हणाले. वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकारांसोबतही विद्यार्थ्यांनी धकाबूक्कीही केल्याचं त्यांनी पुढे सांगितलं.\nपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी नंतर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त बोलवला. पोलिसांनी विद्यापीठाच्या हॅस्टेलमध्ये रात्री शोध मोहीम सुरू केलं.\nविद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनानं 2 ऑक्टोबरपर्यंत कॅम्पस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/bdd-chawls-to-be-redeveloped-258618.html", "date_download": "2018-12-15T20:23:30Z", "digest": "sha1:CONARHKF2QFI5EONGGITSWBMRL46YKXF", "length": 13675, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईतील बीडीडी चाळी आता होणार इतिहासजमा, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्��ा निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nमुंबईतील बीडीडी चाळी आता होणार इतिहासजमा, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा\nडिलाईल रोड, वरळी, नायगाव इथल्या 194 चाळींचं होणार पुनर्विकास\n20 एप्रिल : गिरणी कामगारांसह श्रमिकांची कर्मभूमी असलेल्या गिरणगावातील सुमारे 95 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 22 एप्रिलला भूमिपूजन होणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अवघ्या अडीच वर्षांत मार्गी लावले आहे. जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.\nडिलाईल रोड, वरळी, नायगाव आणि शिवडी इथल्या 207 बीडीडी चाळी असून यातल्या डिलाईल रोड, वरळी, नायगाव इथल्या 194 चाळींचं पुनर्विकास होत आहे. 160 चौ. फूटांच्या खोलीत राहणाऱ्या बीडीडी चाळकऱ्यांना 500 चौ. फूटांची सदनिका मोफत मिळणार आहे.\nडिलाईल रोड, नायगाव, वरळी आणि शिवडी हा परिसर गिरणगाव म्हणून ओळखला जात होता. या गिरण्यांच्या जमिनीवर टोलेजंग इमारती उम्या राहिल्या आहेत. परंतु या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळीत बहुतांश गिरणी कामगार आणि त्यांची कुटुंबं राहतात. श्रमिकांची वसाहत असलेल्या बीडीडी चाळी जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. आतापर्यंत अनेक सरकारांनी चाळींच्या पुनर्विकासाच्या केवळ घोषणा केल्या.\nप्रत्यक्षात बीडीडी चाळकरी 160 चौ. फूटांच्या खोलीत दयनीय अवस्थेत राहत होते. डिलाईल रोड, वरळी, नायगाव आणि शिवडी इथल्या 92 एकर जागेवर या 207 चाळी वसल्या आहेत. यातल्या वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड इथल्या 195 चाळींचा पुनर्विकास होत आहे. शिवडी इथल्या बीडीडी चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने त्यांच्या पुनर्विकासाबाबत प्रक्रिया सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकार��ाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/special-coverage/gujarat-assembly-election-2017/news/articlelist/61738389.cms", "date_download": "2018-12-15T22:06:27Z", "digest": "sha1:7YTUYE55M2OV75NJAYBA5XEX7FSSOKLP", "length": 9082, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nमटा ऑनलाइन दिवाळी अंक\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nकाँग्रेसचा नैतिक विजय झालाय: राहुल गांधी\n'गुजरातचा निकाल हा माझ्यासाठी व काँग्रेस पक्षासाठी मोठा नैतिक विजय असून भाजपसाठी जोरदार झटका आहे. भाजपच्या प्रचाराचा लोकांवर काहीही परिणाम होत नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान मोदींचंही लोक ऐक...\nपंतप्रधान मोदींवर अब्दुलांचे टीकास्त्र Updated: Dec 19, 2017, 01.51PM IST\nजागे व्हा, आत्मपरीक्षण करा; गुजराती नेत्यांना मोद...Updated: Dec 19, 2017, 11.27AM IST\n...म्हणून भाजपला मतांच्या टक्केवारीनुसार यश नाहीUpdated: Dec 19, 2017, 11.16AM IST\n'ही' चाल खेळत मोदी-शहांनी जिंकलं गुजरात\nमाकडांनी सिंहाच्या कानफटात लगावली: शिवसेनाUpdated: Dec 19, 2017, 09.31AM IST\nराहुल गांधी मोदींना पर्याय ठरतील\nगुजरातचा विजय हा 'हज'वरील 'राम'चा विजय: मोदीUpdated: Dec 19, 2017, 08.55AM IST\nदलित नेता जिग्नेश मेवाणी यांचा दणदणीत विजयUpdated: Dec 19, 2017, 08.56AM IST\nगुजरातने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली: ममताUpdated: Dec 19, 2017, 08.57AM IST\nभाजपने गुजरात राखले; हिमाचल जिंकलेUpdated: Dec 18, 2017, 11.26PM IST\nराहुलनी हार स्वीकारली: भाजपला दिल्या शुभेच्छाUpdated: Dec 19, 2017, 08.58AM IST\nविकास जिंकला; मोदींचा काँग्रेसला चिमटाUpdated: Dec 18, 2017, 04.34PM IST\nकाँग्रेसच्या पराभवाला EVM जबाबदार: हार्दिकUpdated: Dec 18, 2017, 04.20PM IST\n'फॉरेन रिटर्न' श्वेता ब्रह्मभट्टचा दणदणीत पराभवUpdated: Dec 19, 2017, 09.01AM IST\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nहैदराबाद: पोलीसांसमोरच तरुणाची हत्या\nमाजी हवाई दल प्रमुखांच्या पत्नीनं पत्रकाराला ...\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nअंबानी आणि पिरामल परिवार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://subhashinamdar.blogspot.com/2018/07/blog-post_7.html", "date_download": "2018-12-15T20:10:14Z", "digest": "sha1:P62XJOCT3WRKFLUN7AODURXKHQHZAIRS", "length": 31052, "nlines": 407, "source_domain": "subhashinamdar.blogspot.com", "title": "निमित्त: गो. नी. दाण्डेकर.. ..स्मरणदिन ८ जुलै", "raw_content": "\nगो. नी. दाण्डेकर.. ..स्मरणदिन ८ जुलै\nराजा शिवछत्रपतीमालिकेच्या मुहूर्ताचा प्रसंग. मी आयुष्यात प्रथमच prosthetics वापरून वृद्ध जिजाऊ आईसाहेबांच्या वेषात शिरत होते. राज्याभिषेकाचा प्रसंग चित्रित व्हायचा होता. रायगडच्या नगारखान्याची जशीच्या तशी प्रतिकृती समोर उभी होती. सातशे-आठशे ज्युनियर आर्टिस्टस्, अनेक इतिहासप्रेमी हा सोहोळा अनुभवण्यासाठी कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या कर्जतच्या स्टुडियोत जमले होते. मुहूर्ताच्या त्या दिमाखदार दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी मंचावर अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते. नगारखान्यातून शिवाजीमहाराज वृद्ध जिजाऊ आईसाहेबांना हाताला धरून सिंहासनारूढ होण्यासाठी येत आहेत.. हत्ती झुलताहेत, तुताऱ्या वाजताहेत, शिंगं फुंकली जाताहेत, मंत्र उच्चारले जात आहेत, तोफगोळ्यांचे आवाज ऐकू येताहेत, 'शिवाजीमहाराजांचा विषय असो'च्या घोषणांनी वातावरण दुमदुमते आहे... अशा आनंदाच्या प्रसंगी शि‍वाजीमहाराज आणि जिजाऊंच्या डोळ्यात मात्र अश्रू आहेत... गतस्मृतींच्या हिंदोळ्यावर त्यांची मने हिंदोळत आहेत... गमावलेले शूर साथीदार, हरवून गेलेले क्षण, केलेले वैयक्तिक त्याग... जीवावर बेतलेले कित्येक प्रसंग... स्वराज्यासाठी उपसलेले अमाप कष्ट... सारं सारं दोघांच्या मनात दाटून आलंय. आईसाहेबांच्या गालावर अश्रू ओघळतात आणि शिवबा हलकेच ते अश्रू पुसतात...\nमुहुर्ताचं दृश्य संपलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. मी भानावर आले तर बाबासाहेब पुरंदरे, मला आणि महाराजांच्या वेषातल्या अमोल कोल्हेला मुजरा करीत होते. आम्ही दोघेही एकदम गडबडलो... पण दुसऱ्याच क्षणी आमच्या लक्���ात आलं की बाबासाहेब मनानं तो प्रसंग जगले आहेत. तो क्षण माझ्यासाठी फार फार महत्त्वाचा होता, पण त्याहूनही विलक्षण होतं त्यांचं पुढचं वाक्य. गेले अनेक दिवस माझ्या मनात नेमकं काय चाललं होतं ते त्यांनी बरोब्बर ओळखलं आणि हलकेच माझा हात दाबत ते म्हणाले - 'आज आप्पा असायला हवे होते ना' आम्हा दोघांनाही अश्रू आवरले नाहीत...\nइतिहासावर आप्पांचं विलक्षण प्रेम होतंच, मात्र शिवाजीमहाराज त्यांचं दैवत होते. त्यांचं कार्यकर्तृत्व - गडकिल्ले यावर त्यांची भक्ती होती - महाराष्ट्रातल्या शेकडो किल्ल्यांची त्यांनी मनसोक्त भटकंती केली - हजारो शिवभक्तांना, इतिहासप्रेमींना गडकिल्ल्यांच्या सफरी घडवल्या, इतिहासाशी त्यांना अलगद जोडलंही - आप्पांच्या रसाळ वाणीतून महाराजांचा इतिहास ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. 'मी किल्ल्यांवर तुम्हाला नेतो खरा, पण इतिहास ध्यानी घेत नाही तोपर्यंत हा नुसता भूखंड आहे. इथल्या मातीला आपल्या शूर पूर्वजांनी सांडलेल्या रक्ताचा गंध आहे - तो जाणवला तरच तुमची ही यात्रा सफल होईल - एरवी असेल ती नुसती पायपीट' असं आवाहन एखाद्या किल्ल्याच्या तटावर उभं राहून करणारे आप्पा आणि भारावलेले दुर्गप्रेमी मला स्पष्ट आठवतात.\nखरंतर आपले आजोबा सामान्य नाहीत, याचं भान मला त्यांच्याबरोबरच्या किल्ल्यांच्या भटकंतीत आलं होतं. अगदी लहानपणीच. आप्पांची मी पहिली आणि लाडकी नात. आयुष्याची बरीच वर्षं त्यांच्याकडून लाड करून घेण्यातच गेली. तेव्हा ते माझ्यासाठी 'फक्त आजोबा' होते. आई-बाबांच्या धाकापासून वाचवणारे, पुस्तकांचे ढीगच्या ढीग रचणारे, 'गाणं शिकायचं' ठरल्याठरल्या कोरा करकरीत देखणा तंबोरा आणणारे, गडकिल्ल्यांवर मनसोक्त भटकण्यासाठी शाळा बुडवू देणारे, गीतेचे श्लोक पाठ करून घेणारे आणि बारीक-सारीक यशासाठीदेखील प्रचंड कौतुक करणारे 'फक्त आजोबा'.\nथोडी मोठी झाले तेव्हा जाणवायला लागलं की हा एक अजब माणूस आहे. सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला प्रभावित करून टाकणारा - त्यांना भेटणाऱ्या माणसांच्या आयुष्यात 'आप्पा' येण्याला फार महत्त्व आणि अर्थ होता. आप्पांजवळ देण्यासारखं खूप काही होतं आणि खूप काही देण्याची उत्कट इच्छाही\nत्यांच्या लेखनाचे लाखो चाहते होते, आहेतही. ते उत्कृष्ट छायाचित्रकार होते. त्यांना प्रकाश आणि सावलीचा खेळ अतिशय आवडत असे. रत्ना���ची पारख होती, त्यांना सुरेल गळा होता, उत्तम संग्राहक, मनस्वी भटके, इतिहासाचे अभ्यासक...किती किती पैलू होते त्यांच्या व्यक्तित्वाला.\nआज आप्पांबद्दल विचार करताना राहून राहून असंच वाटतं की ते माझ्या आयुष्यात 'फार लवकर' आणि 'फार उशिरा' आले. लहान वयात ते विलक्षण आवडायचे. ते खूप लोकप्रिय आहेत याचा नुस्ताच अभिमान वाटायचा - त्यांना रोज वाचकांची पत्रं यायची आणि हिरव्या शाईच्या पेनानं ते त्यांना रोज उत्तरंही द्यायचे, अगदी प्रत्येक पत्राला अनेक लेखक, दिग्दर्शक, गायक-संगीतकार यांची घरी वर्दळ असे... या सगळ्यामुळे त्यांच्या 'गो. नी. दाण्डेकर' असण्याचं अप्रूप वाटायचं.\nवय थोडं वाढलं, माझं विश्व विस्तारलं, मग काही वर्षं ते त्या विश्वातून अचानक नाहीसेच झाले होते. कारण माझं सगळं जग एखाद्या परीकथेप्रमाणे झालं होतं. त्यात माझी काळजी करणाऱ्या आजोबांना स्थान नव्हतं. त्यामुळे त्यांच्याशी संवादच झाला नाही. जेव्हा थोडी जाण आली, भान आलं, आजूबाजूचं जग माणसं समजावून घ्यायची उर्मी आली तेव्हा लक्षात आलं की खूप उशीर झालाय- त्यांच्यावरचं 'फक्त आजोबा'चं आवरण काढून, एक लेखक, एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघण्याची प्रगल्भता येईपर्यंत आप्पा, 'आप्पा' राहिलेच नव्हते - वृद्ध झाले होते; आणि 'यशोदा', 'शारदा', 'अंबूवहिनी', 'शितू', 'सारजा', 'मृण्मयी' - या आप्पांच्या नायिकांनी मात्र माझ्याभोवती फेर धरला होता. हजारो प्रश्न मनात गोंधळ घालत होते. त्यांच्या कादंबऱ्यांमधल्या नानाविध व्यक्तिरेखा, प्रसंग थक्क करून सोडत होते. त्यांचा शब्दसाठा, त्यांनी वापरलेल्या असंख्य बोलीभाषा, मनुष्यस्वभावाचे छोटेछोटे तपशील - त्यांचे जीवनानुभव, भाषाशैली, वाचकांना हलवून सोडणारी पण साधी, सोपी आणि उत्कट लेखणी... आप्पांच्या लिखाणानं प्रभावित झालेले लोक सतत भेटायचे. खूप बरं वाटायचं, पण गंमतही वाटायची. एरवी अगदी 'आजोबा' असलेला माणूस, याच घरात- आपल्यापासून अगदी काही फुटांवर बसून हे असलं, 'आयुष्य घडवणारं, संस्कारक्षम' लेखन करीत असे आणि आपल्याला त्याची समजच नव्हती... खंत वाटत असे याची.\nमी 'स्वामी' मालिकेत ‌'रमा' साकारणार हे त्यांना अमेरिकेत कळलं. लगेच त्यांनी मला माझी जबाबदारी समजावून देणारं एक सुंदर पत्र लिहिलं. मात्र त्यांना airportवर आणायला गेलो तेव्हा कितीतरी लोकांच्या देखत 'श्रीमंत रमाबाई साहेबांना नम्र से���काचा मुजरा' - असं म्हणत मुजराही ठोकला. मी 'रमेचा आजोबा' हे अतिशय कौतुकानं ते ज्याला त्याला सांगत. त्यांचा 'तो' आवाज आजही माझ्या कानात आहे... त्यानंतर मी त्यांच्या आवडत्या 'शरदबाबूं'च्या 'श्रीकान्त'मध्ये भूमिका केली. त्यांना फार बरं वाटलं. माझ्या कारकिर्दीत मी पुढेही अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्या. तशा साहित्यावर आधारित असलेल्या कलाकृतींमध्ये अभिनयही केला, निर्मिती केली आणि नुकताच 'रमा-माधव'सारखा ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शितही केला. अशा अनेक वेळा आल्या की माझे आप्पा मी हरवून बसले आहे, याची जाणीव झाली.\nकलावंत हा एका आयुष्यात कितीतरी आयुष्यं जगतो. त्यानं उभ्या केलेल्या पात्रांची सुखदुःखं प्रत्यक्ष अनुभवतो. अशी अनेकानेक आयुष्यं जगून समृद्ध झालेला एक संपन्न कलावंत माझ्या अगदी निकट होता. माझ्या कुवतीप्रमाणे मी त्याला निरखलं. वेगवेगळ्या वयातल्या कुतूहलानं त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. कळतनकळत त्यांच्यातलं काही घेतलं. काही निसर्गनियमानुसार आलंही, अगदी आपोआप, हे जाणवून मी थक्क होते.\nआप्पांच्या सहवासामुळे अनेक माणसं मला जवळून निरखता आली आणि दिसलं, आप्पांनी गिळून टाकलेलं अनेक लहान-मोठ्या माणसांचं 'छोटेपण'ही. 'असं आहे - माणसातलं चांगलं तेवढंच घ्यावं, वाईट असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. सोडून द्यावं' हे तत्त्व आप्पांनी निष्ठेने पाळलं. त्यांनी कधीही कुणाबद्दल वाईट शब्द काढले नाहीत. आजच्या जगात हे वारंवार आठवतं आणि सतत जाणवतं की हा आप्पांनी माझ्यावर केलेला सगळ्यात मोठा संस्कार आहे.\nखरंच आप्पा माझ्या आयुष्यात खूप लवकर आले आणि फार उशिरा. ही सल आयुष्यभर राहणार... पण आजही जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले त्यांच्या 'असण्याचे' त्यांच्या लेखनाचे चाहते - प्रत्यक्ष, पत्रांतून अगदी फेसबुकवरसुद्धा भेटतात, तेव्हा वाटतं कुणाकुणात विखुरलेलं त्यांचं अस्तित्व मला सदैव अनुभवायला मिळणार आहे. असा एक लोकविलक्षण माणूस माझा आजा होता - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हे त्याचं नाव\nमाणसांत राहून माणूस शोधूया\nगो. नी. दाण्डेकर.. ..स्मरणदिन ८ जुलै\nमेहनत, ध्यास, निष्ठा कमी होत आहे- अशोक पत्की\nस्वर ताल साधनाचा रौप्यमहोत्सव साजरा असा कार्यक्रम सहजासहजी हल्ली तरी बघायला मिळत नाही. त्याच्यामागची मेहनत , ध्यास, निष्ठा ...\nकाळाच्या पुढे धावणारी दुबई\nदुबईहू�� परतलो खरे पण तिथल्या आठवणीत घुटमळत आहे . देश छोटा असूनही स्मृती कामय ठेवणारा आहे . पिण्याचे पाणी नाह...\nशब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे\nसर्व लोकप्रिय गायक ,वादकाना आपल्या व्हायोलिन साथीने मनमुराद आनंद देणारे रमाकांत परांजपे यांनी आपल्या साथीने सनई, सरोद, दिलरूबा,बासर...\nगोवा मुक्ती संग्राम आठवताना\nगोवा मुक्ती लढा आठवतो कारण आज गोवा मुक्ती स्वातंत्र्याचा ५१ वे वर्ष. पुण्यात या दिवशी भारतीय विचार साधना या प्रकाशन संस्थेने गोमंतक मुक्ती...\nनेमकं आणि नेटकं गाणारे गुरू- पं. मधुकर जोशी\nपं . मधुकर गजानन जोशी .. ख्यातनाम गायक आणि व्हायोलिनवादक पं . गजाननबुवा जोशी यांचे पुत्र . त्यांच्या वयाला ८१ पूर्ण ...\nआपकी याद आती रही..\nसंगीतकार जयदेव यांच्या कारकीर्दीला शोभेल असेच ... संगीतकार जयदेव यांच्या जन्मशताब्दीचे निमित्ताने महिनाभर त्या...\nकेरळ- निसर्गाची उधळण..एक साठवण\nबारा दिवसाची करेळ स्पेशल सहल सुमारे ५५०० कि.मि. करून २२ जानेवारी १६ ला पुण्यात स्थिरावलो खरे..पण आजुनही तो निरसर्गसंपदा डोळ्यासमोरून जात...\nबाबुजींना कोल्हापूरकरांनी पुन्हा अनुभवले..\nगुरुपौर्णिमा आली तसं विद्यार्थ्यांना घेऊन काहीतरी छान करावं या विचाराने उचल खाल्ली आणि क्लास मध्ये सर्वाना “बाबूजी” ही थीम दिली...\nपुन्हा शिवशाहितून न जाण्याचा निर्धार….. डोंबिलवीत तातडीने जाण्याची गरज होती पण रेल्वेचे आरक्षण न मिळाल्यान...\nतालयात्रा अनुभवताना भान हरपून जाते...\nपद्मश्री तालयोगी पं . सुरेश तळवलकर यांनी पुण्यातल्या धायरीमध्ये गुरूकुल पध्दतीने सुरु केलेल्या तालयोगी आश्रमाच्या ...\nअशा पध्दतीचे लेखन आपणास आवडते काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/nanaji-deshmukh-model-22219", "date_download": "2018-12-15T21:44:21Z", "digest": "sha1:6YDI7UT22ZSGTTGXTZJ2AAQTTXDFRW6G", "length": 15991, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nanaji Deshmukh Model 'नानाजी देशमुख' मॉडेलवर संघाचा जोर | eSakal", "raw_content": "\n'नानाजी देशमुख' मॉडेलवर संघाचा जोर\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत नानाजी देशमुख यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट भागात विकसित केलेले ग्रामविकासाचे मॉडेल भाजपशासित राज्यांसह देशभरात राबविण्याबाबत संघपरिवाराने मोदी सरकारकडे आग्रह धरला आहे. संघाच्या दीनदयाळ संशोधन संस्थेतर्फे आगामी फेब्रुवारी 2017 मध्ये देशव्याप��� ग्रामोदय मेळावा भरविण्यात येणार असून, त्यानंतर आदर्श गाव योजनेतील हेच प्रमुख मॉडेल बनविण्यात येईल, अशी चिन्हे आहेत.\nनवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत नानाजी देशमुख यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट भागात विकसित केलेले ग्रामविकासाचे मॉडेल भाजपशासित राज्यांसह देशभरात राबविण्याबाबत संघपरिवाराने मोदी सरकारकडे आग्रह धरला आहे. संघाच्या दीनदयाळ संशोधन संस्थेतर्फे आगामी फेब्रुवारी 2017 मध्ये देशव्यापी ग्रामोदय मेळावा भरविण्यात येणार असून, त्यानंतर आदर्श गाव योजनेतील हेच प्रमुख मॉडेल बनविण्यात येईल, अशी चिन्हे आहेत.\nसंघप्रणित दीनदयाळ संस्थेच्या वतीने फेब्रुवारीत चित्रकूट येथे चार दिवसांचा ग्रामोदय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर यांच्यासह भाजपशासित सर्व राज्यांच्या ग्रामविकासमंत्र्यांचा सहभाग असेल. संघप्रमुख मोहन भागवत, सरकार्यवाह भैयाजी जोशी, मदनदास देवी आदी संघनेत्यांचा यात सक्रिय सहभाग अपेक्षित असेल, असे सूत्रांनी सांगितले. यातच गरीबकल्याण योजनेचाही प्रचार प्रसार व आदर्श गाव योजनेशी त्याची सांगड घालण्याबाबत मंथन-चिंतन केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.\nखासदार आदर्श गाव योजनेत विशेषतः भाजपच्या खासदारांना पंतप्रधानांनी दट्ट्या लावल्याने गावे दत्तक घेतली. मात्र बहुतांश खासदारांच्या बाबतीत हे \"दत्तक विधान' कागदावरच राहिले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार यांचा हस्तक्षेप व अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा याच्या असंख्य तक्रारी पंतप्रधान कार्यालयाकडे आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी पहिल्या टप्प्यात दत्तक घेतलेल्या वाराणसी जिल्ह्यातील जयापूर गावातही सारे काही आलबेल असल्याचे वृत्तांत नाहीत. खासदारांना एखादे गाव विकसित करायचे असेल तर भाजपशासित राज्यातही प्रचंड अडचणी येतात. या समस्यांवर मात करण्यासाठी संघपरिवाराने आपले चाणक्‍य कामाला लावले होते. सूत्रांच्या माहितीनुसार आदर्श गाव योजनेचे मोठ्या प्रमाणावरील अपयश पुसून टाकण्यासाठी प्रदीर्घ विचारमंथनातून असे लक्षात आले की ग्रामविकासाचे नवे मॉडेलच तयार करायला हवे.\nचित्रकूट मॉडेलला कलामांची दाद\nनानाजी देशमुख यांनी जे चित्रकूट मॉडेल तयार केले होते, त्याला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अ��्दुल कलाम यांच्यासारख्या जाणत्यानीही दाद दिली होती. या पार्श्‍वभूमीवर संबंधित गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने एखादा खासदार काय काय प्रयत्न करू शकतो, याची माहिती घेण्यात आली. शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रकूट परिसरातच दत्तक घेतलेल्या गावासह आणखी काही यशस्वी आदर्श ग्रामविकासाची उदाहरणेही संबंधितांनी अभ्यासली. त्यानंतर नानाजी देशमुख यांचेच मॉडेल धडाक्‍याने राबविण्याच्या विचाराप्रत संघपरिवार आल्याचे समजते.\nए. पी. जे. अब्दुल कलाम\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिके��नसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pm-modi-inaugurates-missile-man-apj-kalams-memorial-his-2nd-death-anniversary-62765", "date_download": "2018-12-15T21:21:57Z", "digest": "sha1:PWTBYR4LQZQRLGLKTBCV3N3LU2XFMYWG", "length": 14265, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Modi inaugurates 'missile man' APJ Kalam's memorial on his 2nd death anniversary प्रेरणादायी 'कलाम स्मारका'चे मोदींकडून अनावरण | eSakal", "raw_content": "\nप्रेरणादायी 'कलाम स्मारका'चे मोदींकडून अनावरण\nगुरुवार, 27 जुलै 2017\nतमिळनाडू सरकारने पैकरांबु येथे दिलेल्या जमिनीवर हे स्मारक 15 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. \"विविधतेत एकता' या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे. अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात \"अग्नी' क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत\nरामेश्‍वर, (तमिळनाडू) - दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभालेल्या स्मारकाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी आज (गुरुवार) केले. कलाम यांच्या पैकरांबु या मूळ गावी येथे हे स्मारक बांधले आहे. कलाम 2002 ते 2007 या काळात भारताचे राष्ट्रपती होते.\nस्मृतीस्थळी कलाम यांच्या समाधीवर फुले वाहून मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. स्मारकाच्या प्रवेशद्वारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम तिरंगा फडकाविला. कलाम यांचे थोरले बंधू ए. पी. जे. महमद मुथुमिरान मरायकायर व अन्य नातेवाईकांची भेट घेतली. या स्मारकाचे प्रवेशद्वार इंडिया गेटच्या धर्तीवर तयार केले आहे. स्मारकाच्या मागील भागात राष्ट्रपती भवनाच्या प्रतिमा उभारली आहे. मोदी यांच्यासह तमिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, केंद्रिय मंत्री राधाकृष्णन, निर्मला सीतारामन, व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार एम व्यंकय्या नायडू उपस्थित होते. या वेळी लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. कलाम यांच्या कार्याचा गौरव करणारे फलक त्यांनी हातात घेतले होते.\nलष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) व केंद्र सरकारच्या अन्य खात्यांनी हे वैशिष्टपूर्ण स्मृतीस्थळ बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. तमिळनाडू सरकारने पैकरांबु येथे दिलेल्या जमिनीवर हे स्मारक 15 कोटी रुपये खर्च���न बांधण्यात आले आहे. \"विविधतेत एकता' या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे. अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात \"अग्नी' क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी त्या आवर्जून पाहिल्या व त्याची माहिती घेतली. तसेच डॉ.कलाम यांचा वीणा वाजवितानाच्या रूपातील पुतळ्याचे अनावरणही त्यांनी केले. असून यात कलाम यांचा ब्रॉंझचा पुतळा व शास्त्रज्ञ व राष्ट्रपती काळातील त्यांची 900 चित्रे व 200 दुर्मिळ छायाचित्रे लावण्यात आली आहेत.\nपरिघ विस्तारण्यासाठी (डॉ. अनंत फडके)\nरुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ...\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची कसोटी\nमुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली; मात्र हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी...\nमराठा समाजास १६ टक्‍के दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या मराठा समाजास देण्यात येणाऱ्या १६ टक्‍के...\nमालगाडीचे तीन इंजिन घसरले\nमालगाडीचे तीन इंजिन घसरले नागपूर : नागपूरकडून इटारसीमार्गे जात असलेल्या मालगाडीचे तीन इंजिन आणि तीन वॅगन्स रुळाखाली आले. याशिवाय ओएचई (ओव्हर हेड इक्...\nपाऊस थांबल्यामुळे गारठा पुन्हा वाढला\nपुणे - राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पडणारा पाऊस थांबल्याने आणि ढगाळ वातावरणही निवळल्याने पुन्हा गारठा वाढत आहे. राज्यात पुढील दोन दिवस ढगाळ...\nतमिळनाडूतील वादळग्रस्तांना राज्याकडून भरपाई\nपुदुकोट्टी (तमिळनाडू) : तमिळनाडूतील \"गज' वादळाचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांना मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी भेट दिली. तेथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटि���ग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/traffic-police-enchroach-23732", "date_download": "2018-12-15T21:08:33Z", "digest": "sha1:SGDBVQQAXWIWEZ3IONOGYJPO3XRYFLSK", "length": 13333, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "traffic police enchroach वाहतूक पोलिसांनीच केले अतिक्रमण | eSakal", "raw_content": "\nवाहतूक पोलिसांनीच केले अतिक्रमण\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nपुणे : वाहतूक पोलिसांनी खंडुजीबाबा चौकातील एका जाहिरात फलकावरच 'फ्लेक्‍स' लावून अतिक्रमण केले आहे. याबाबत एका जाहिरात संस्थेने तक्रार केली आहे.\nकायदा आणि नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये वाहतूक पोलिस हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याकडूनच अशाप्रकारचे बेकायदेशीर कृत्य झाले आहे. \"कोहिनूर आर्टस' या जाहिरात संस्थेचे बाळासाहेब गांजवे यांनी हा प्रकार समोर आणला आहे. त्यांच्या संस्थेचा खंडुजीबाबा चौकात एक जाहिरात फलक आहे. त्यांनी महापालिकेची परवानगी घेऊन खासगी जागेत 40 बाय 20 फूट या आकाराचे दोन फलक उभे केले आहेत.\nपुणे : वाहतूक पोलिसांनी खंडुजीबाबा चौकातील एका जाहिरात फलकावरच 'फ्लेक्‍स' लावून अतिक्रमण केले आहे. याबाबत एका जाहिरात संस्थेने तक्रार केली आहे.\nकायदा आणि नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये वाहतूक पोलिस हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याकडूनच अशाप्रकारचे बेकायदेशीर कृत्य झाले आहे. \"कोहिनूर आर्टस' या जाहिरात संस्थेचे बाळासाहेब गांजवे यांनी हा प्रकार समोर आणला आहे. त्यांच्या संस्थेचा खंडुजीबाबा चौकात एक जाहिरात फलक आहे. त्यांनी महापालिकेची परवानगी घेऊन खासगी जागेत 40 बाय 20 फूट या आकाराचे दोन फलक उभे केले आहेत.\nमहापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडे त्याचे प्रत्येकी 1 लाख 77 हजार 600 रुपये इतके शुल्कही ते नियमित जमा करतात. जागामालकासही ते भाडे देत आहेत. यासाठी प्रतियुनिट 21 रुपये दराने वीजबिलही भरत आहेत. आपल्या ग्राहकांची जाहिरात या फलकांवर ते लावत असतात; परंतु या फलकावर वाहतूक पोलिसांनी \"फ्लेक्‍स' लावला आहे. यासाठी आमची परवानगी घेतली नाही, त्याची कल्पनाही दिली नाही, असे गांजवे यांनी कळविले आहे.\nयाबाबत गांजवे यांनी पोलिस आयुक्त, वाहतूक पोलिस यांना पत्र दिले आहे. या जाहिरात फलकाचे प्रतिदिन साडेपाच हजार रुपये इतके भाडे संस्थेला मिळत असून, वाहतूक पोलिस जितके दिवस जाहिरात फलकावर त्यांचा \"फ्लेक्‍स' ठेवतील तितक्‍या दिवसांचे भ���डे त्यांना द्यावे लागेल आणि ते न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या पत्रात दिला आहे.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nभाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली\nआर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\nट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा\nऔरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65431", "date_download": "2018-12-15T20:31:32Z", "digest": "sha1:3IZIU56LPRW5ASCFXLPJJBRHJ5B57BYU", "length": 17340, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रसग्रहण- कुसुमाग्रज - काही बोलायाचे आहे - मी_किशोरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रसग्रहण- कुसुमाग्रज - काही बोलायाचे आहे - मी_किशोरी\nरसग्रहण- कुसुमाग्रज - काही बोलायाचे आहे - मी_किशोरी\nकाही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही\nदेवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही\nमाझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे\nपण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही\nनक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज\nपरि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही\nमेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला\nत्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही\nदूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी\nत्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही\nतुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी\nत्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही\nकुसुमाग्रजांच्या कवितेवर काही लिहण्यासाठीची पात्रता तेवढीच मोठी पाहिजे. त्यातली तिळभरही जवळ नसतानाही वर्षानुवर्षे आवडलेल्या, मनात घर करून राहिलेल्या आणि गुंजत राहिलेल्या गाण्याबद्दल लिहण्याचा मोह आवरत नाहीय. सर्वसामान्य रसिक, वाचक, श्रोता म्हणून अतिशय नम्रपणे या गाण्याशी जोडल्या गेलेल्या माझ्या काही भावना, कल्पना लिहण्याचा प्रयत्न.\nमी सर्वप्रथम ही कविता वाचली नाही ऐकली, श्रीधर फडकेंच्या आवाजात भावगीताच्या स्वरूपात, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना. त्याआधी आणि नंतरही शाळेच्या अभ्यासक्रमाबाहेर कविता, काव्यसंग्रह कधी शोधून वाचणे झाले नाही. वाचन भरपूर असले तरीही पुस्तके शोधताना काव्यसंग्रह थोडासा बाजूला ठेवला गेला. शाळेमध्ये मारून मुटकून कवितांवरच्या प्रश्नांची उत्तरे प्रस्तावना, संदर्भ आणि स्पष्टीकरणासहित लिहायला लागल्यामुळे असेल कदाचित... पण गाण्यांच्या स्वरूपात कविता भेटली की होणारा आनंद तुम्ही सर्वानीच अनुभवला असेल.\nकाही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही\nदेवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही\nपहिले कडवे ऐकले तेंव्हा वाटले भक्तिगीत असावे, कवी देवावरच रागावलेला रुसलेला दिसतोय किंवा दुसऱ्या कुणाच्या तरी भक्तिच्या आवरणात लपलेल्या दांभिकपणाने दुखावला गेला असावा. पण पुढची कडवी वेगळ्या वाटेने जाताना दिसली.\nमाझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे\nपण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही\nकल्पनेतलया फुलांचा गंध कवीच्या मनावर दाटला आहे , कवीचे अंतरंग त्या सुवासात रंगले आहे. पण कवी स्वतःच त्या भावनांच्या कळ्यांना फुलणे ना���ारतो आहे. अशी काय मजबुरी असेल\nनक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज\nपरि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही\nएक गूज, कुणाचं तरी गुपित कवीला समजलंय. काही कल्पना नसताना, कशाचाही शोध सुरु नसताना अचानक विलक्षण गोष्ट समोर यावी तसे हे गुपित, नक्षत्रांच्या तोलामोलाचे गुपित त्याला गवसलंय. पण हे गुपित गुपितच राहणार आहे. कवी ते कुणालाही सांगणार नाही. 'परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही' - किती सुंदर लिहलंय हे कल्पना सुंदर, भावना सुंदर की ज्या शब्दात हे सर्व गुंफले आहे ते शब्द सुंदर हे सांगणं खरंच कठीण आहे.\nमेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला\nत्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही\nहे रहस्य त्या मेघाचे आहे, जो आकाशाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात एकटाच राहतो आहे. हा मेघ सगळ्यांहून वेगळा आहे, आपल्या जांभळ्या रंगात आपले गुपित लपेटून बसला आहे. पण त्याचे हे गुपित, कधीतरी त्याच्याच डोळ्यांनी बेईमानी केल्यामुळे कवीला कळले आहे. हे गुपित म्हणजे जांभळ्या मेघाची कवीप्रती असलेली भक्तिरूप प्रीती आहे, जी आजपर्यंत अव्यक्त होती पण आज नजरेतून व्यक्त झाली.\nकवीच्या या प्रेमिकेला तर स्वतःलाच माहित होते, की आपल्या या प्रेमाला प्रतिसाद मिळणे फार दूरची गोष्ट आहे. शिवाय हे रहस्य कोणाला कळले तरी काही समाजमान्यतांना धक्का बसण्याची शक्यता वाटत असावी. पण प्रेम जडताना तर समाजमान्यतांचा, हिता-अहिताचा विचार करून जडत नाही ना. म्हणूनच आजवर हि प्रीती अव्यक्त राहिली आहे आणि सगळी काळजी घेऊनही ज्याची त्याला कळली आहे.\nदूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी\nत्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही\nतिच्या मनातील प्रेमभावनेच्या ओळखीने कवीच्या अंतरात तरंग न उमटतील तरच नवल कवीही मोहरून गेला आहे, पण काही क्षणांसाठीच. पुढच्याच क्षणी त्याला उमगले, की हे ते दूरच्या किनाऱ्यावर उभे असलेले जहाज आहे, जे रुपेरी तर दिसते आणि मनाला भूल तर घालते आहे पण ते या किनाऱ्यावर कधीच येणार नाहीय.\nतुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी\nत्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही\nआता मात्र कवीच्या मनात वणवा पेटतो, एका नजरेच्या कटाक्षाने. तोही कुठलाही विभ्रम निर्माण करणारा कटाक्ष नाही तर भक्तिरूप प्रेम कवीला अर्पण करणारा कटाक्ष आहे. आणि अशा पवित्र प्रेमाचा आपण स्वीकार करू शकत नाही, या जाणिवेने वणवा पेटला आहे. कव��ला जाळतो आहे. पण कवी या वणव्याची धग आपल्या त्या प्रेमिकेला लागू न देण्याचा, त्याच्या ज्वाला तिच्यापर्यंत पोहचू न देण्याचा निर्धार करतो आहे.\nया भावनांच्या आविष्काराला, सुंदर शब्दचित्राला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी तर स्वरांचा साज चढवला आहे श्रीधर फडके यांनी. त्याआधी अरुण दातेंनीही हे गाणं गायलं आहे. हे दोन्ही माझे आवडते गायक आहेत. हे गाणं आवडणारे माझ्या पिढीतले अनेक मायबोलीकर इथे असतील याची तर खात्री आहेच. मायबोलीकरांच्या नवीन पिढीमध्ये ज्यांनी हे गाणे ऐकले नसेल त्यांनी जरूर ऐकावे. यूटुबवर व्हिडिओज आहेत पण मी विनंती करेन की फक्त ऑडिओ ऐका. व्हिडिओज मलातरी थोडे विसंगत ओरिजिनलची तोडमोड करणारे वाटले.\nज्यांना हे गाणे आधीच आवडतं आहे त्यांनी या गाण्याशी निगडित असे त्यांचे स्वतःचे अनुभव, आठवणी, भावना नक्की लिहा.\nमराठी भाषा दिन २०१८\nछान आहे कविता. तुमच्यामुळे\nछान आहे कविता. तुमच्यामुळे वाचनात आली. रसग्रहण पण अजून लिहीता येइल. सर्व इमॅजरी किती छान आहे.\nतुमच्यामुळे या कवितेचा एक वेगळा अर्थ उमजला.\nछान लिहिलेत किशोरी .\nछान लिहिलेत किशोरी .\nआज वाचलं .. छान लिहिलेत.\nआज वाचलं .. छान लिहिलेत.\nआज वाचलं .. छान लिहिलेत.\nआज वाचलं .. छान लिहिलेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१८\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/trupti-rane-article-about-loan-guidance-1714041/", "date_download": "2018-12-15T20:55:02Z", "digest": "sha1:6F72PSZCMIXASGU5L5NSFIT35O6DR54P", "length": 22044, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Trupti rane article about loan guidance | गुंतवणूक कट्टा.. : कर्ज किती घ्यावे? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nगुंतवणूक कट्टा.. : कर्ज किती घ्यावे\nगुंतवणूक कट्टा.. : कर्ज किती घ्यावे\nतेवढय़ात चहा संपला आणि पुन्हा दोघांचे चेहरे पहिल्यासारखे व्हायच्या आधी आप्पांनी सुरुवात केली\nआप्प�� बाल्कनीत मस्तपैकी खुर्ची टाकून गरमागरम चहाचा आस्वाद घेत होते. रविवारची सकाळ, त्यात पाऊस आणि हातात आलं घातलेला चहा – कसलं फक्कड कॉम्बिनेशन जुन्या आठवणीत रमणार इतक्यात खालच्या बाल्कनीतून शेखर आणि शालिनीचा आवाज कानावर पडला. शेखर-शालिनी खालच्या माळ्यावर गेल्या वर्षी भाडय़ाने राहायला आले. दोघेही साधारण तिशीतले. आयटीमध्ये कामाला असल्यामुळे फक्त शनिवार-रविवार दिसतात (वीकेंड सेलिब्रेट करत नसले तर जुन्या आठवणीत रमणार इतक्यात खालच्या बाल्कनीतून शेखर आणि शालिनीचा आवाज कानावर पडला. शेखर-शालिनी खालच्या माळ्यावर गेल्या वर्षी भाडय़ाने राहायला आले. दोघेही साधारण तिशीतले. आयटीमध्ये कामाला असल्यामुळे फक्त शनिवार-रविवार दिसतात (वीकेंड सेलिब्रेट करत नसले तर\nभल्या मोठय़ा सगळ्या सोयींनी सज्ज घरामध्ये ही दोनच डोकी. कधीतरी दोघांचे आई-वडील चक्कर मारायला येतात. सगळ्या सोसायटीमध्ये अशी अनेक जोडपी. यांच्या अस्तित्वाची जाणीव त्यांचाकडे पार्टी किंवा त्यांच्यात भांडण झालं की होते आप्पांना गेली १० वर्ष याची सवय झाली होती. कारण या दहा वर्षांमध्ये शेखर-शालिनीसारखे पाच भाडेकरू खालच्या घरात राहून गेले. आणि मजा म्हणजे सा सगळ्या जोडप्यांची एकच व्यथा – पगार कर्ज फेडण्यात आणि गरजा भागवण्यात संपतो आप्पांना गेली १० वर्ष याची सवय झाली होती. कारण या दहा वर्षांमध्ये शेखर-शालिनीसारखे पाच भाडेकरू खालच्या घरात राहून गेले. आणि मजा म्हणजे सा सगळ्या जोडप्यांची एकच व्यथा – पगार कर्ज फेडण्यात आणि गरजा भागवण्यात संपतो आणि या सगळ्यांना आप्पांनी पगार कसा वापरायचा यावर धडे दिले होते. तर आज शेखर-शालिनीची वेळ आली.\nआप्पांनी चहा बाजूला ठेवला आणि शेखरला बाल्कनीतून आवाज दिला- अरे शेखर जरा वर ये रे. शालिनी जरा वर ये रे. शालिनी\nत्यावर शेखर म्हणाला – आप्पा आत्ता नको\nतर आप्पा म्हणाले – अरे पटकन ये रे तापलेलं वातावरण जरा गरम चहा घेऊन थंड करू या. या दोघेही तापलेलं वातावरण जरा गरम चहा घेऊन थंड करू या. या दोघेही शेवटी आले दोघेही, शेखर चिडका चेहरा घेऊन तर शालिनी लाजिरवाणी शेवटी आले दोघेही, शेखर चिडका चेहरा घेऊन तर शालिनी लाजिरवाणी आप्पांनी त्यांना स्टडी रूममध्ये बसवलं आणि हातात कुरकुरीत कांदाभजीची प्लेट दिली. कसला चेहरा खुलला दोघांचा आप्पांनी त्यांना स्टडी रूममध्ये बसवलं ���णि हातात कुरकुरीत कांदाभजीची प्लेट दिली. कसला चेहरा खुलला दोघांचा थोडय़ा वेळेकरता का होईना, भांडण विसरून दोघांनी भज्यांवर मस्त आडवा हात मारला. आणि त्यावर गरम मसाला चहा मिळाल्यावर तर दोघांनाही स्वर्गात असल्यासारखं वाटलं. आप्पा दोघांनाही न्याहाळत होते. इतकी तरुण मुलं, रग्गड पैसा हातात, कोणाची जबाबदारी नाही पण आयुष्याचा आनंद नक्की कशात असतो हेच यांना उलगडत नाही थोडय़ा वेळेकरता का होईना, भांडण विसरून दोघांनी भज्यांवर मस्त आडवा हात मारला. आणि त्यावर गरम मसाला चहा मिळाल्यावर तर दोघांनाही स्वर्गात असल्यासारखं वाटलं. आप्पा दोघांनाही न्याहाळत होते. इतकी तरुण मुलं, रग्गड पैसा हातात, कोणाची जबाबदारी नाही पण आयुष्याचा आनंद नक्की कशात असतो हेच यांना उलगडत नाही हाय-फाय राहायच्या नादात स्वत:चं एटीएम आणि क्रेडिट कार्ड कसं झालंय हे आज यांना समजवावं लागणार.\nतेवढय़ात चहा संपला आणि पुन्हा दोघांचे चेहरे पहिल्यासारखे व्हायच्या आधी आप्पांनी सुरुवात केली – तुमचं थोडं संभाषण माझ्या कानावर पडलं. राहवलं नाही म्हणून बोलावलं तुम्हाला. शेखर तू ईएमआयबद्दल बोलत होतास. जरा मला सांग नक्की कशाच्या ईएमआय चालू आहेत तुझ्या\nआप्पांनी डायरेक्ट मुद्दय़ालाच हात घातलेला बघून शेखरने सांगायला सुरुवात केली- आप्पा, मी गाडी, म्युझिक सिस्टीम आणि आयफोनचा ईएमआय भरतो. सगळे मिळून रु. ५०,००० जातात.\nतो थांबत नाही तोवर शालिनी म्हणाली – आप्पा एक अजून, तो हॉलीडेसाठीसुद्धा ईएमआय भरतो, रु.१०,०००.\nशालिनीने तोंड उघडल्यावर शेखर थोडंच गप्पं राहणार. आप्पा, शालिनी प्रत्येक महिन्यात रु.३०,००० इतका खर्च क्रेडिट कार्डवर करते आणि ते पुढे सहा महिन्यांत थोडे थोडे करून फेडते. जरी ईएमआय नसला तरी महिन्याला २-२.५ टक्के इतके व्याज ती भरते.\nआप्पांनी हिशोब घातला – सगळं मिळून रु. ९०,०००. आता मला सांगा की तुम्हा दोघांचा मिळून महिन्याला पगार किती येतो\nतर उत्तर मिळालं रु. १,२०,०००.\nआप्पा थोडे गंभीर होत म्हणाले – तुमच्या लक्षात येतंय का की तुम्ही ७०-७५ टक्के पगार ईएमआयसाठी खर्च करताय. आणि हे ईएमआय तुमच्यासाठी कोणतीही संपत्ती निर्माण करीत नाहीयेत. आज तुमच्यावर महिना भागवायची धावपळ होतेय. पण पुढे मुलं झाली, देव न करो, पण नोकरी सुटली तर तुमचं कसं होणार\nहे ऐकून दोघेही ओशाळले. खरं तर दोघांनाही आपलं चुकतंय याची जाणीव होत होती पण प्रत्येक वेळी दोघं एकमेकाच्या चुका दाखवण्यात भांडण करायचे. आप्पांच्या निमित्ताने का होईना पण सोनाराने त्यांचे कान टोचले. मग आप्पांनी त्यांना काही कानमंत्र दिले.\nआप्पांनी सांगितलेल्या टिप्स ऐकून शेखर आणि शालिनी थोडे निवांत झाले. यापुढे आपलं आर्थिक नियोजन करून मग खर्च करणार असं आश्वसन आप्पांना देऊन आपल्या घरी गेले.\nतर प्रिय वाचकांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या कर्जाचा नीट विचार करा आणि ईएमआयच्या विळख्यातून बाहेर पडा.\n* आय पाहून खर्च. स्टेट्स सांभाळताना खिसे खाली नको.\n* कर्ज घेताना आपण नक्की का कर्ज घेतोय – खर्च वाढवण्यासाठी (वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज) की गरज भागवण्यासाठी (गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज) या कर्जाची आपल्याला खरंच गरज आहे का या कर्जाची आपल्याला खरंच गरज आहे का ईएमआयच्या व्यतिरिक्त अजून कोणते खर्च करावे लागणार ईएमआयच्या व्यतिरिक्त अजून कोणते खर्च करावे लागणार या प्रश्नांचं निश्चित उत्तर मिळवा. चैनीसाठी कर्ज घेऊ नका.\n* मिळकतीच्या ४० टक्क्य़ांपर्यंत ईएमआय ठीक आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर जरा परत एकदा तपासा.\n* नवीन नोकरी लागल्यावर शक्यतो कर्ज घेणं टाळा. जास्तीत जास्त पैसे वाचवून गुंतवणूक करा.\n* घरासाठी कर्ज घ्यायच्या आधी किमान ७-८ वर्ष शेअर्स किंवा म्युचुअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक करा.\n* क्रेडिट कार्डवर मिळणारी कर्ज फक्त इमर्जन्सीसाठी वापरा. क्रेडिट कार्डाचा वापर कमी करा. त्याऐवजी डेबिट कार्ड वापरा. खर्च आपोआप कमी होईल.\n* घेतलेली र्कज किती व्याजावर आहेत याचा वेळोवेळी अभ्यास करा. गरज असल्यास कर्ज हस्तांतरण (लोन ट्रान्सफर) करा.\n* चैन किंवा हौसेसाठी खर्च करा, पण कर्ज घेऊन नाही आर्थिक पाया मजबूत करा आणि मग खुशाल मजा करा.\n* रिटायरमेंटच्या जवळपास कर्ज घेताना पुढील २०-२५ वर्षांच्या काळाचा खर्चाचा हिशेब नक्की घाला. कदाचित तुम्हाला कर्जाची परतफेड न झेपणारी असेल.\n* कर्ज घेऊन गुंतवणूक करताना खूप विचार करा. गुंतवणुकीतून मिळणारे परतावे, जोखीम आणि कर्जाचं व्याज याचा ताळमेळ नीट बसवून मग निर्णय घ्या.\n(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)\nस्रोत : व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन, १३ जुलै २०१८\n*‘सेबी’च्या निर्देशांनुसार पुनवर्गीकरणाने फंडांच्या नावांतील बदलासह उल्लेख हे सर्व म्युच्युअल फंड हे रेग्युलर ग्रोथ पर्य��यातील आहेत.\n* जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.\n* या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युचुअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युचुअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे नाहीये.\n* यातील काही म्युचुअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/8791-what-relationship-bollywood-shares-with-late-balasaheb-thackeray", "date_download": "2018-12-15T21:05:37Z", "digest": "sha1:WXPL47E7PTTUDFPWIARGR5HDLUPKCDAZ", "length": 14146, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "बाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबाळासाहेब ठाकरे यांचं नेमकं बॉलिवूडशी काय नातं होतं\nआदित्य निमकर, जय महाराष्ट्र वेब न्यूज\t 17 تشرين2/نوفمبر 2018\nराजकारण आणि सिनेमा यांचं परस्परांमधलं नातं विलक्षण आहे. दक्ष���णेकडे तर इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यक्तिपूजा होते, की चित्रपटातील अभिनेते कालांतराने राजकारणात पाऊल ठेवून यशस्वी होतात. तर बॉलिवूडमध्ये काही वेगळं चित्र दिसतं. अनेक राजकीय व्यक्तिरेखांवरून प्रभावित होऊन त्या स्वरूपाची पात्रं चित्रपटांत निर्माण केली जातात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूरळ समस्त महाराष्ट्राला पडली होती. देशभरात त्यांचा दबदबा होता. अशावेळी मुंबईमध्येच विस्तारलेलं बॉलिवूड त्यांच्या प्रभावापासून लांब राहाणं शक्यच नव्हतं. अनेक चित्रपटांत त्यांच्या व्यक्तिमत्वावरून प्रभावित होऊन पात्रनिर्मिती करण्यात आली होती. यावरून अनेकदा वादही निर्माण झाले होते. ‘नरसिम्हा’ चित्रपटातील ओम पुरीची भूमिका ही नकारात्मक असली, तरी त्यांच्या डोळ्यांवरील काळा चष्मा पाहून ही भूमिका बाळासाहेबांवरून प्रेरित असल्याची अफवा उठली. ‘सरकार’ या राम गोपाल वर्माच्या ‘गॉडफादर’च्या हिंदी रिमेकमध्ये अमिताभ बच्चन यांची भूमिकातर बाळासाहेबांच्या परवानगीनेच त्यांच्यावर बेतलेली ठेवली.\nखुद्द अमिताभ बच्चन हे बाळासाहेबांचे मित्र असल्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. मात्र अभिव्यक्ती स्वांतत्र्यावरून शिवसेना आणि कलाकार यांच्यात अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. मात्र एवढं होऊनही बाळासाहेब आणि अनेक कलाकार, खेळाडू यांचं नातं मात्र मैत्रीपूर्ण राहिलंय.\nअमिताभ बच्चन यांनी अनेकदा बाळासाहेबांचे आभार व्यक्त केले आहेत. 1983 साली ‘कूली’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान बच्चन यांचा जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी बंगलोरहून बेशुद्धावस्थेत बच्चन यांना मुंबईला आणण्यात आलं. तेथून ब्रीच कँडी रूग्णालयात अमिताभ यांना हलवण्यात आलं. विमानतळावरून ब्रीच कँडीला नेण्यासाठी एकमेव रूग्णवाहिका उपलब्ध झाली, आणि ती शिवसेनेची होती. या घटनेसाठी अमिताभ बच्चन हे आजही बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानतात.\nबोफोर्स प्रकरणातही अमिताभ यांनाबाळासाहेबांनी थेट विचारलं होतं, की जर तुम्ही यात दोषी नसाल, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. बाळासाहेबांच्या या बोलण्याने अमिताभ यांना पाठबळ मिळालं. 1998 सालापर्यंत दिलीप कुमार आणि बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांचे घनिष्ट मित्र होते. मात्र पाकिस्तानकडून मिळालेला ‘निशान-ए-इम्तियाझ’ पुरस्कार स्वीकारल्याबद्दल बाळासाह��ब ठाकरे यांनी दिलीप कुमार यांच्यावर कडाडून टीका केली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आलं असलं, तरीही बाळासाहेब यांच्या निधनानंतर दिलीपकुमार प्रचंड दुःखी झाले होते.\nअभिनेते सुनील दत्त हे काँग्रेसचे नेते असले, तरीही अभिनेता संजय दत्त याच्या जेलमधून सुटकेसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली. याबद्दल संजय दत्त बाळासाहेब यांचे कायम आभार मानतो. अभिनेता सलमान खानही बाळासाहेबांनी पित्याच्या जागी मानतो.\nस्वरकोकीला लता मंगेशकर आणि त्यांच्या परिवाराचेही ठाकरेंशी जवळचे संबंध होते. अभिनेत्री रीना रॉय, अभिनेते मनोज कुमार, सलीम खान या सर्वांसाठी बाळासाहेब आधारस्थानी होते.\nशाहरूख खान आणि शिवसेना यांच्यात कायमच वादविवाद होत असतात. तरीही शाहरूख खान आपलं बाळासाहेबांशी व्यक्तिगत संबंध चांगले असल्याचं मान्य करतो.\nकपूर कुटुंबाचंही बाळासाहेबांशी मैत्रीपूर्ण नातं होतं.\nदक्षिण भारतीयांविरोधात शिवसेनेने जरी लढा पुकारला असला, तरी दक्षिणेतील थलैवा रजनीकांत बाळासाहेबांना पितृतुल्य मानतो.\nकेवळ भारतीयच नव्हे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारही बाळासाहेबांशी चांगले संबंध ठेवून होते. जागतिक स्तरावरील रॉकस्टार मायकल जॅक्सन मुंबईतील कार्यक्रमाच्या वेळी बाळासाहेबांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर आला होता.\nया सर्व गोष्टींमुळे एक गोष्ट स्पष्ट होते. बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना असं जरी समीकरण असलं, तरी बाळासाहेबांचा व्यक्तिगत करिष्मा आणि माणसं जोडण्याची वृत्ती अद्भूत होती. राजकीय दृष्ट्या एखाद्या कलाकाराशी जरी शिवसेना आणि बाळासाहेब लढत असले, तरी व्यक्तीगत पातळीवर त्या सर्वांनाच बाळासाहेब जवळचेच वाटत राहिले.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर���टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/nanded-news-farmer-natural-crisis-59604", "date_download": "2018-12-15T21:18:34Z", "digest": "sha1:LEWR3MIER3QIMKF6BN5DKMGGFELUGH5U", "length": 14665, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news farmer Natural crisis साहेब, आम्ही दारिद्र्यातच जीवन जगावे का? | eSakal", "raw_content": "\nसाहेब, आम्ही दारिद्र्यातच जीवन जगावे का\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nकर्जमुक्तीचा गवगवा अन् संकटांचे चक्रव्यूह\nकर्जमुक्तीचा गवगवा अन् संकटांचे चक्रव्यूह\nनांदेडः कृषिप्रधान देशाच्या पोशिंद्यावर यंदाही नैसर्गिक संकट गडद होत आहे. रोहिणी नक्षत्रात दमदार पावसाला सुरवात झाल्यानंतर मृग नक्षत्रातही पेरणी योग्य पाऊस झाला. मात्र, काळ्या आईचे संगोपन करणारा निसर्गच आता बेताल वागत आहे. कापूस, तूर व सोयाबीन पावसाअभावी करपत असल्याने बळीराजावर नवे संकट उभे राहत आहे. सततच्या नैसर्गिक संकटाने व त्याहीपेक्षा शेतमालाचे अस्थिर भाव व चुकीच्या शासकीय धोरणाने शेतातील झालेल्या नुकसानीने राज्यातील शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. नव्हेतर संभ्रम निर्माण करणारा कर्जमुक्तीचा गवगवा व असमानी संकटाचे चक्रव्यूह शेतकऱ्यांच्या मागावर उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नेहमीकरिता दारिद्र्याचेच जीवन जगावे का हा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे.\nनिसर्ग कोपतो तेव्हा लहान-मोठा असा फरक करीत नाही. चुकीच्या धोरणाने सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान आजवर झालेले आहे. शेती उत्पादन वाढविणे ही देशाची पहिली गरज आहे. त्यासाठी शेती नफ्याची होईल, अशी धोरणे आखने गरजेचे आहे. कर्जमुक्तीसाठी छेटे-मोठे-मध्यम असे गट न करता सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सद्यस्थितीत कर्जमुक्तीची मुक्ताफळे शेतकऱ्यांना संभ्रमावस्थेत टाकत आहे.\nजहूबाजूंनी शेतकरी माझे कर्ज माफ होईल का असे उपरोधिक प्रश्न विचारीत आहे. दुसरीकडे पावसाने डोळे वटारले आहे. शेतकरी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने नापिकीशी सामना करीत आहे. उत��पादनात कमालीची घट शेतकऱ्यांच्या चिंतनाचा विषय ठरत आहे. यावर्षी निसर्ग चांगला साथ देईल ही भाबडी आशा घेऊन तो कामाला लागला. हवामान खात्याच्या सकारात्मक अंदाजाने पेरणी आटोपली. मृग नक्षत्रात जिल्ह्यात काही प्रमाणात पावसाची हजेरी पिकांना व शेतकऱ्यांना ऊर्जा निर्माण करणारी ठरली.\nमात्र, अर्धा मृगनक्षत्र आटोपला अन् पाऊस दीर्घ रजेवर गेला. त्यामुळे शेतातील उभे पीक आता करपू लागले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत असलेला शेतकरी पुरता बेभान झाला आहे. पावसाअभावी भूजल पातळी कमालीची खालावली आहे. तर मायबाप सरकारचा कर्जमुक्तीचा गवगवा संभ्रम निर्माण करणारा ठरत असल्याने शेतकऱ्यांची संकटाची कसोटी सुरुच आहे.\nई सकाळवरील आणखी बातम्या :\nकाश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा\nअडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम\nबाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध\nपंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत\nकर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त\nपॉलिसीवरचं कर्ज (दिलीप बार्शीकर)\nआयुर्विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं का,ते कशा प्रकारे मिळतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, असे प्रश्‍न अनेकांच्या मनात असतात. अशाच...\nराणी अमरावती येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nबाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...\nकर्ज, नापिकीला कंटाळून मालेगावमध्ये तरुणाची आत्महत्या\nमालेगाव : सततची नापिकी, दुष्काळी स्थिती, कर्जबाजारीपणाला कंटाळून वजीरखेडे (ता. मालेगाव) येथील निलेश धर्मराज ह्याळीज (वय २९) या तरुण शेतकऱ्याने...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-news-kalyan-municipal-corporation-and-health-issue-56284", "date_download": "2018-12-15T21:29:04Z", "digest": "sha1:WDBXRSHMQLZKP6CQTAOPLTDOIMUYFOCZ", "length": 14697, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalyan news kalyan municipal corporation and health issue 'आमचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन जागे होणार का?' | eSakal", "raw_content": "\n'आमचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन जागे होणार का\nगुरुवार, 29 जून 2017\nआम्ही ही पालिकेचा कर भरतो आम्हाला ही सुविधा हव्यात.... पाच दिवस कचरा न उचल्याने मूसळधार पावसात तो कचरा घरात आणि दारात आल्याने आमचे आरोग्य धोक्यात आले असून, आमचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का असा सवाल कल्याण पूर्व मधील सूचक नाका मधील महात्मा फुले नगर मधील नागरिकांची व्यथा...\nकल्याण: कल्याण पूर्व सूचकानाका परिसर मधील महात्मा फुले नगर मधील कचरा मागील 5 दिवसात न उचल्याने मूसळधार पावसाने तो कचरा नागरिकांच्या दारात आणि काहीच्या घरात कचरा घरात घुसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिक करत आहेत.\nकल्याण पूर्व सूचकनाका परिसर मध्ये महात्मा फुले नगर आणि खदान परिसर मध्ये शेकडो बैठ्या चाळीची लोकवस्ती आहे. ते नागरिक पालिकेला कर देतात मात्र तेथील नागरिकाना पालिका सुविधा काय देते, असा सवाल केला जात आहे. शनिवार (ता. 24) पासून त्या परिसर मधील कचरा उचलला न गेल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच कालावधीत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तो कचरा पावसाच्या पाण्यासहित नागरिकांच्या दारात तर काहीच्या घरात कचरा घुसल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोठी दुर्घटना, जीवित हानी झाल्यावर पालिका जागी होणार का असा सवाल केला जात आहे.\nप्रत्येक वेळी नागरिकांनी तक्रारी केल्यावर पालिका कचरा उचलणार का मागील 5 दिवस झाले आम्ही तक्रारी करतो आहे मात्र या समस्येकड़े लक्ष्य द्यायला वेळ नसून मोठी दुर्घटना झाल्यावर हे जागे होणार का मागील 5 दिवस झाले आम्ही तक्रारी करतो आहे मात्र या समस्येकड़े लक्ष्य द्यायला वेळ नसून मोठी दुर्घटना झाल्यावर हे जागे होणार का असा सवाल स्थानिक नागरिक मनोज वाघमारे यांनी केला आहे.\nकल्याण पूर्व मधील प्रति दिन कचरा उचलला जातो, 5 दिवस कचरा उचलला गेला नसेल तर त्वरित काढला जाईल, कचरा का उचलला नाही याबाबत अहवाल मागितला जाईल, अशी माहिती पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nतीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...\nलघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ\nइंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट\nऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’\nमी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​\nराज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी\nबुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी\nदोनशेच्या नोटांची छपाई सुरू\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​\nठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​\nकर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​\nसातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​\nराष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ ���क्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/sacrifices-great-men-only-motherland-124120", "date_download": "2018-12-15T21:18:08Z", "digest": "sha1:YRQTQGPL5DCJL26G6IBBDHNUOIEX676S", "length": 17229, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "The sacrifices of great men only for the motherland महापुरुषांचे बलिदान मातृभूमीसाठीच | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 16 जून 2018\nसटाणा : महापुरुषांनी कोणत्याही जाती, धर्म व स्वार्थासाठी नाही तर आपल्या मातुभूमीसाठी सर्वस्वपणाला लावून बलिदान दिले. त्यांच्या विचारांचा दीपस्तंभाप्रमाणे उपयोग करून प्रत्येक समाज घटकाला मदत करावी. आजचे सामाजिक प्रश्न युद्धाने सुटणारे नाहीत तर त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज शनिवार (ता.१६) रोजी येथे केले.\nसटाणा : महापुरुषांनी कोणत्याही जाती, धर्म व स्वार्थासाठी नाही तर आपल्या मातुभूमीसाठी सर्वस्वपणाला लावून बलिदान दिले. त्यांच्या विचारांचा दीपस्तंभाप्रमाणे उपयोग करून प्रत्येक समाज घटकाला मदत करावी. आजचे सामाजिक प्रश्न युद्धाने सुटणारे नाहीत तर त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज शनिवार (ता.१६) रोजी येथे केले.\nअखिल महाराष्ट्र बागलाण तालुका महाराणा प्रताप क्रांतिदल, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती व राजपूत समाजबांधवांतर्फे क्रांतिसूर्य, विररत्न महाराणा प्रताप यांचा ४७८ जयंती उत्सव आज सटाणा शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आल��. यानिमित्त येथील दोधेश्वर नाक्यावरील (कै.) पं. ध. पाटील चौकात आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र कुंवर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास बच्छाव, नगरसेवक राहुल सोनवणे, नितीन सोनवणे, राकेश खैरनार, महेश देवरे, पंडित अहिरे, दत्तू बैताडे, नाना मोरकर, क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, उपाध्यक्ष लखन पवार आदी उपस्थित होते.\nमाजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष मोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जितेंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.\nआज रमजान ईद असल्याने अखिल महाराष्ट्र महाराणा प्रताप क्रांतिदलातर्फे आज सकाळी नमाजपठणासाठी जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जयंती उत्सव अध्यक्ष भाऊसाहेब वाघ, धनसिंग वाघ, नंदू पवार, प्रभाकर पवार, दीपक ठोके, संदीप पवार, भरत पवार, नथाभाऊ ठोके, गोकुळ पवार, सुरेश पवार, तात्याभाऊ सोळंके, सोनू बागुल, अरुण पवार, दत्तू पवार, विठोबा जाधव, कल्याणसिंग वाघ, भाऊसिंग पवार, पंडितराव अहिरे, स्वप्नील ठोके, डी. बी. चव्हाण, श्याम बगडाने, आदींसह समाजबांधव व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.\nजितेंद्र पवार यांनी सुत्रसंचालन केले तर राजेंद्र सावकार यांनी आभार मानले.\nदरम्यान, आज सायंकाळी शहरातून सजविलेल्या रथावरून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तहसील आवारातून क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. अग्रभागी बॅंडपथक, ध्वजधारी सैनिक, घोड्यांच्या सजविलेल्या रथावरील महाराणा प्रतापांची प्रतिमा व समाजबांधवांची शिस्तबद्ध मिरवणूक लक्ष वेधून घेत होती. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरु होती.\nजयंती उत्सवानिमित्त रक्तदान शिबीर\nजयंती उत्सवानिमित्त बागलाण तालुका महाराणा प्रताप क्रांतिदलातर्फे दोधेश्वर नाक्यावर आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते झाले. शिब���रात दिवसभरात ३०० नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी राजपूत समाजातील इयत्ता १० व १२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.\nकंधाणे येथील शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर\nकंधाणे - येथील रवींद्र भावराव बिरारी या तरुण शेतकऱ्याने 17 क्विंटल कांदा विकून हातात अवघे 370 रुपये...\nसटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव\nसटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२)...\nनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही...\nबागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या...\nवाघळेत आढळला मृत बिबट्या\nअंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63650", "date_download": "2018-12-15T20:31:21Z", "digest": "sha1:DOA5EW7U6SVR7CFEJ57ZMQZCFRAQYOB5", "length": 6152, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दोडक्याचे नाचोच् | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दोडक्याचे नाचोच्\nदोडक्याचे साल हलके साफ करून किसुन घेतला\nमग त्यात दीड वाटी गव्हाचे पीठ व पाऊण वाटी बेसन पीठ टाकुन हिरवी मिरची ,आलं-लसुण पेस्ट, ओवा, जीरे पावडर, मीरे पुड,कलौजी व तीन टाकुन घट्ट पीठ मळुन 10मिनिटांसाठी झाकुन ठेवले.\nनंतर त्या भीजवलेल्या पीठाच्या पोळीसारख्या पोळ्या लाटुन तव्यावर अर्धवट भाजुन घेतल्या व गरम तेलात कुरकरीत होईपर्यंत तळुन घेतल्या.\nपूर्ण गार झाल्यावर बंद डब्ब्यात ठेवुन दिले तरी चालते,8दिवस ही कुरकरीत राहतात.\nदोडक्याप्रमाणे इतरही भाज्यांपासुन इसे नाचोज् बनवता येतात, शिवाय मैदाचा वापर नाही ना\nपोळी लाटतांना पातळच लाटावी शिवाय तीला काट्या चम्मच्याने टाेचे मारुनच तळावे, म्हणजे ते हवा पकडुन फुगत नाहीं.\nतव्यावर अर्धवट भाजून मग तळल्याने नेमके काय होते दाल पक्वान मधले पक्वान तळतानाही हीच टीप मिळालेली आहे पण नेमके प्रयोजन कळले नाही.\n@friend१६ कृपया पाककृती लिहताना , पाककृती या लेखनप्रकाराचा वापर करावा.\nनानबा, साधना Thanks for\nजीरे पावडर, मीरे पुड,कलौजी व\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/aboutus/aboutwebsite", "date_download": "2018-12-15T20:29:11Z", "digest": "sha1:4OFND5B2345SK4PCQUEHLFAV2KJTSOWA", "length": 8159, "nlines": 102, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - संकेतस्थळाविषयी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nयेथे आम्ही तुम्हाला या संकेतस्थळाविषयी काहीशी माहिती देत आहोत. संकेतस्थळावरील पानांचे डिझाइन्स कसे केलेले आहे, मराठी दिसण्यासाठी आणि लिहिण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. Browser compatibility कोणती आहे. याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे.\nहे संकेतस्थळ बनविताना सर्व संकेतस्थळांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केलेले आहे. त्यामध्ये W3C Web आणि HTML4, HTML5, CSS2 & CSS3 चे सर्व नियम वापरण्यात आलेले आहेत.\nया संकेस्थळाच्या पानांच्या डिझाइन्स वर, रंगांवर, अक्षरांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. पानांचा रंग डोळ्यांना जास्त भडक वाटणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. तसेच अक्षरांची उंची योग्य प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे. मुख्य मेनू व डाव्या बाजूचा मेनू जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे जेणे करून आपल्याला कमीत कमी वेळात योग्य ती माहिती पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nमराठी दिसण्यासाठी व लिहिण्यासाठीचे तंत्रज्ञान\nसंकेस्थाळावर मराठी दिसण्यासाठी सर्व पानांचे Character set Unicode (UTF-8) मध्ये set करण्यात आलेले आहे आणि लिहिण्यासाठी गमभन या टंकलेखन सुविधेचा वापर करण्यात आलेला आहे.\nया संकेतस्थळाची Windows, Macintosh and Linux या Operating System वर चाचणी घेण्यात आलेली आहे. तसेच हे संकेतस्थळ खालील दिलेल्या Browser च्या Version मध्ये चालु शकेल.\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/620934", "date_download": "2018-12-15T21:03:13Z", "digest": "sha1:NPBHCPVS4ILNLGTOG6STCLZWAOETUKZO", "length": 18090, "nlines": 57, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बाप्पांना निरोप, जल्लोषी समारोप! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाप्पांना निरोप, जल्लोषी समारोप\nबाप्पांना निरोप, जल्लोषी समारोप\nबाप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या … विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना पसंती : ढोल-ताशांचा गजर : भक्तिमय वातावरण\nश्रीगणेशाचा उत्साही आणि जल्लोषपूर्ण निरोपाचा सोहळा पहाटेपर्यंत सुरू होता. वाद्यांच्या अखंड गजरात आणि बाप्पांच्या जयघोषात भक्तमंडळींनी निरोपाचा सोहळा साजरा केला. बाप्पांच्या विसर्जन सोहळय़ाच्या जल्लोषाने अवघे शहर द���मदुमले होते. आगळय़ा वेगळय़ा उत्साही जल्लोषाने भरून गेलेल्या वातावरणाने उत्सवाचे वैभव बहरून आले होते. बेळगावसह आसपासच्या भागातून आलेल्या हजारो गणेशभक्तांनी हा अपूर्व सोहळा ‘याचि देही याची डोळा’ अनुभवला आणि बाप्पांना निरोप दिला.\nगणपती बाप्पांच्या निरोपाच्या सोहळय़ामध्ये भक्तगणांचा संचार संपूर्ण मार्गावरून सुरू होता. आबालवृद्धांच्या आणि महिला वर्गाच्या प्रचंड उपस्थितीमुळे सर्वच मार्ग फुलून गेले होते. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱया बाप्पांच्या गजरामध्ये भक्तगणांचा सूर मिसळत होता. पावसाने उघडीप दिल्यामुळे भक्तवर्गाचा उत्साह दुणावला होता. मनावर बाप्पांच्या निरोपाचे दडपण असूनही उत्साह आणि आनंदाचे उधाण घेऊन भक्तांचे थवे हा सोहळा अनुभवत होते.\nप्रारंभ वेळेवर, नंतर विलंब\nश्री विसर्जनाची मिरवणूक वेळेवर सुरू झाल्यामुळे गणेशभक्त सुखावले होते. परंतु अनेक मंडळांनी मुख्य मिरवणुकीत भाग घेण्यास विलंब केला. त्यामुळे मिरवणुकीची गती मंदावली. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मुख्य मिरवणुकीतील अवघ्या चारच श्रीमूर्तींचे विसर्जन कपिलेश्वर तलावात झाले. त्यामुळे भक्त मंडळींना प्रतीक्षा करीत ताटकळत रहावे लागले.\nश्री गणेशाच्या विसर्जनासाठी शहर परिसरातील विविध ठिकाणचे तलाव परिसर फुलले होते. मुख्य विसर्जन मिरवणुकीची सांगता होणार असलेल्या श्री कपिलेश्वर तलाव तसेच मंदिराशेजारील श्री कपिलतीर्थ तलाव येथे श्रीमूर्तींचे विसर्जन दुपारपासून सुरू झाले.\nया व्यतिरिक्त श्री रामेश्वरतीर्थ (जक्कीन होंड), किल्ला तलाव, शिवाजी उद्यान विहीर, वडगाव, अनगोळ भागातील तलावांचे परिसरही भक्तांच्या गर्दीमुळे फुलले होते.\nआपल्या लाडक्या बाप्पांवर मागील 10 दिवस जीवापाड प्रेम केलेल्या, त्याला भजलेल्या-पूजलेल्या बेळगावच्या गणेशभक्तांची रविवारी विसर्जनाच्या मिरवणुकीत नेमकी अशीच अवस्था झाली होती. भाविकांकडून होणाऱया आदरातिथ्याचा आणि पाहुणचाराचा लाभ घेऊन रविवारी बाप्पांनी निरोप घेतला. ‘चैन पडेना आमच्या मनाला’ अशीच भक्तांची अवस्था झाली होती. अतिशय आकर्षक अशा विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून बाप्पाला पोहोचवून ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची साद भाविकांनी घातली आहे.\nरविवारी दुपारी 4.30 वाजता येथील हुतात्मा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ��ध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने मिरवणुकीतील मानाच्या संयुक्त महाराष्ट्र चौकातील राष्ट्रीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पूजन करून मिरवणुकीला चालना दिली. महापौर बसवराज चिकलदिन्नी व उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या हस्ते उद्घाटनपर आरती झाली. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. बेळगाव उत्तर व दक्षिणचे आमदार, जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर., अप्पर जिल्हाधिकारी एच. बी. बुदेप्पा, पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर, मनपा आयुक्त शशीधर कुरेर, तहसीलदार मंजुळा नाईक, प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर आदींसह माजी महापौर संज्योत बांदेकर, सरिता पाटील, विजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, नगरसेविका माया कडोलकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उद्घाटनाला उपस्थित होते.\nमिरवणुकीसमोर 101 नारळ वाढविण्याचा उपक्रम\nउद्घाटनावेळी मानाच्या संयुक्त महाराष्ट्र चौकातील गणपतीपाठोपाठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक, दैवज्ञ युवक मंडळ-जालगार गल्ली येथील गणपती सहभागी झाले होते. यावेळी बापट गल्ली फुले विक्रेता मंडळींतर्फे सालाबादप्रमाणे मानाच्या गणपतीचे भला मोठा पुष्पहार घालून पूजन व मिरवणुकीसमोर 101 नारळ वाढविण्याचा उपक्रम पूर्ण करण्यात आला. ‘आरंभ’ या नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या ढोल-ताशा पथकाने मिरवणुकीच्या सुरुवातीलाच आपली कला सादर करून शोभा वाढविली. तब्बल 150 जणांच्या या मंडळाने मिरवणुकीचा ‘आरंभ’ दणदणीत केला.\nशहरातील उत्सवाचे 113 वे वर्ष\n1905 साली झेंडा चौक मार्केटमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. बेळगावातील या उत्सवाच्या वाटचालीत आज शहर व उपनगरात तब्बल 380 हून अधिक मंडळे कार्यरत आहेत. शहरातील उत्सवाचे हे 113 वे वर्ष आहे. यामुळे तितक्याच ऐतिहासिक स्वरुपात आणि पारंपरिकता जपत यंदाचा गणेशोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा झाला. विसर्जन मिरवणुकीच्या उद्घाटनाला सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.\nयावर्षीही मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये झाली. मिरवणुकीच��या प्रारंभीच भले मोठे ढोल आणि ताशे घेऊन दाखल झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चौक येथील कार्यकर्त्यांनी आपल्या पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटाच्या जोरावर लक्ष वेधून घेतले. यंदाच्या मिरवणुकीत आबालवृद्ध आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. फक्त बेळगावकरच नव्हे तर खास गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी परगावांहूनही भाविक दाखल झाले होते. या गर्दीतून वाट काढत गणरायांना डोळय़ांमध्ये साठवून घेण्याची धडपड सुरू होती. झांज पथके, लेझीम मेळे आणि पारंपरिक बॅन्डचा वापर मंडळांनी अधिक प्रमाणात केला होता. याचबरोबरीने काही ठिकाणी डॉल्बीचा दणदणाटही पाहायला मिळाला.\n….त्याच उत्साहात निरोपाचा सोहळाही रंगला\nबाप्पाला निरोप देताना साऱयांचीच अंतःकरणे जड झाली होती. मात्र, उत्सव काळात बाप्पांची मनोभावे आणि भक्तिभावे पूजा-अर्चा केल्याचे समाधान प्रत्येकाच्याच चेहऱयावर दिसत होते. यामुळेच ज्या उत्साहात गणेश चतुर्थीला वाजत गाजत गणरायांचे आगमन झाले, त्याच उत्साहात निरोपाचा सोहळाही रंगला होता.\nनिरोप मिरवणुकीच्या सुरुवातीपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी 2 पासूनच मिरवणुकीच्या मार्गावरील रहदारी हटविण्याबरोबरच मार्ग खुले करण्यावर प्रशासनाने भर दिला होता. मिरवणुकीस प्रारंभ होताच वेगवेगळय़ा भागातून आलेले भाविक दाखल होत होते. बाप्पा मोरयाच्या गजरात आपल्या लाडक्मया बाप्पांचा जयघोष करीत भाविकांनी विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला.\nमाझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे\nतुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर राहू दे\nसर्वांनाच सुखात, आनंदात, समाधानात ठेव अशी प्रार्थना करीत बाप्पाला निरोप देण्यात आला.\n41 हवालदारांना साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती\nअवघ्या दोन महिन्यातच कोसळली पाण्याची टाकी\nस्थायी समित्यांच्या अध्यक्षांची आज निवड\n2 नोव्हेंबरपासून कुडलसंगम-बेंगळूर पदयात्रा\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अध��वास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/620518", "date_download": "2018-12-15T21:08:01Z", "digest": "sha1:G52D73AKLDVWHPHOYF7HBXTLAMZIRKKK", "length": 12308, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "युतीमधील 14 आमदार मुंबईत? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » युतीमधील 14 आमदार मुंबईत\nयुतीमधील 14 आमदार मुंबईत\nभाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’चा परिणाम : सरकारवरील गंडांतराची छाया गडद\nबेळगाव जिल्हा काँग्रेसमधील वादामुळे निर्माण झालेली कोंडी सोडविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलेले असतानाच बंडखोरीचा पवित्रा घेतलेल्या कर्नाटकातील युतीमधील 16 आमदारांकडून सरकारला धोका निर्माण झाला आहे. 8 आमदारांनी यापूर्वीच मुंबई गाठून तेथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्य केल्याची माहिती सुत्रांकडून उपलब्ध झाली आहे. शनिवारी आणखी सहा आमदार मुंबईला रवाना झाले. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ राबवून युती सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न करणाऱया भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांना यश मिळाल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे.\nविधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अनिवार्य कारणास्तव काँग्रेसने निजदशी युती करून सत्ता स्थापन केली. पण युतीमधील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अधूनमधून ठिणगी उडत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शनिवारी मुळबागिलचे आमदार एच. नागेश, चिक्कबळ्ळापूरचे आमदार डॉ. सुधाकर आणि होसकोटेचे आमदार एम. टी. बी. नागराज यांनी कोणताही सुगावा लागू न देता चेन्नईमार्गे तर आणखी तेघांनी हैदराबादमार्गे मुंबई गाठली आहे.\nआमदार एच. नागेश, डॉ. सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज या काँग्रेस आमदारांनी शनिवारी सकाळी बेंगळूरमधील एका हॉटेलमध्ये एकमेकांची भेट घेतली. त्यानंतर होसूर रोडमार्गे कारने चेन्नईच्या दिशेने प्रयाण केले. तिन्ही आमदारांचे मोबाईल ‘नॉ�� रिचेबल’ येत आहेत. या पैकी दोन आमदार माजी मुख्यमंत्री आणि युती सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय आहेत.\nमुळबागिलचे अपक्ष आमदार एच. नागेश हे मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. परंतु, अखेरच्या क्षणी त्यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहेत. निजद-काँग्रेस युतीला पाठिंबा दिल्यानंतर आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला होता. मुंबईत असणाऱया आमदारांची भेट घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत.\nगुप्तचर विभागाकडून मुख्यमंत्र्यांना माहिती\nपक्षाविरुद्ध भूमिका घेतलेल्या 8 आमदारांचे काही दिवसांपासूनच मुंबईत वास्तव्य असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. एअरटेलसह इतर कंपन्यांची सीमकार्डे असणारे आमदारांचे मोबाईल ट्रक झाले आहेत. बीएसएनएल सीमकार्डे असलेल्या आमदारांचे मोबाईल ट्रक होत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. युती सरकारमधील आमदार महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे युती सरकारवर गंडांतर ओढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.\nआमदारांवर मुंबईत हल्ल्याची शक्यता\nमुंबईत असणाऱया आमदारांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हल्ला होण्याची किंवा घेराव घालण्याची शक्यता असल्याने या आमदारांना सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था भाजप नेत्यांनी केली आहे. कोणत्याही क्षणी युतीचे आमदार भाजप नेत्यांशी संपर्क साधतील. त्यामुळे सतर्क रहा, आपण सांगेन तेव्हा बेंगळूरला तातडीने दाखल व्हा, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी पक्षातील आमदारांना दिली आहे.\nसिद्धरामय्या यांनी सांगितल्यास सरकार कोसळेल\nकाँग्रेस आमदार के. वाय. नंजेगौडा यांनी सरकारला धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सूचना दिली तर युती सरकार कोसळेल, असे वक्तव्य नंजेगौडा यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली आहे.\nऑपरेशन कमळमध्ये पंतप्रधानांचा सहभाग : दिनेश गुंडूराव\nकाँग्रेस पक्षात पुन्हा एकदा मतभेदाची दरी रूंद झाली आहे. मात्र, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ऑपरेशन कमळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग आहे, असा आरोप त्यांनी केला. पक्षातील सर्व आमदार आपल्या संपर्��ात आहेत. आमदार सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज यांच्याशी आपण शनिवारी दुपारी चर्चा केली आहे. त्यांच्यासह कोणही आमदार पक्ष सोडून जाणार नाही. मात्र, याविषयी केवळ अफवा परसली आहे, असे त म्हणाले.\nनारायण राणे यांचा अहमदाबाद दौरा, भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण\nदहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राजधानी दिल्ली ; हायअलर्ट जारी\nअमेरिकेला सामर्थ्य दाखवूः किंम जोंगची दर्पोक्ती\nशबरीमला : महिलांना प्रवेश नाहीच\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/nanded-news-nanded-municipal-election-65098", "date_download": "2018-12-15T21:52:16Z", "digest": "sha1:UUJSME5FIVZVDVI3AXWNVKBXB3OVQ77H", "length": 16152, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news nanded municipal election साहेब, तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा ? | eSakal", "raw_content": "\nसाहेब, तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा \nसोमवार, 7 ऑगस्ट 2017\nपक्ष बदलाच्या चर्चेने पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रम\nनांदेडः प्रत्येक पक्षाच्या दृष्टीने आगामी महापालिका निवडणूक महत्वाची आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते पक्षाच्या आमदार, खासदार, मंत्र्याचे लक्ष याकडे असणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाची प्रतिष्ठेची लढाई असली तरी सध्या कार्यकर्त्यांत मात्र गोंधळाचे वातावरण बघावयास मिळत असून, कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती सिडको-हडको परिसरात निर्माण झाली आहे.\nपक्ष बदलाच्या चर्चेने पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रम\nनांदेडः प्रत्येक पक्षाच्या दृष्टीने आगामी महापालिका निवडणूक महत्वाची आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते पक्षाच्या आमदार, खासदार, मंत्र्याचे लक्ष याकडे असणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाची प्रतिष्ठेची लढाई असली तरी सध्या कार्यकर्त्यांत मात्र गोंधळाचे वातावरण बघावयास मिळत असून, कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती सिडको-हडको परिसरात निर्माण झाली आहे.\nप्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळावे असे वाटते आहे. अनेक वर्षे खस्ता खाललेल्या कार्यकर्त्यानी केलेली अपेक्षा ही चुकीचीही नाही. 'अभी नही तो कभी नही` अशी परिस्थिती या वेळी निर्माण झाली आहे. शिवाय आपल्या वरिष्ठ नेत्यांवरही अनेकांना भरोसा राहिलेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर कोण कोणत्या पक्षात प्रवेश करील याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे अनेकजण संभ्रमात आहेत. त्याही पलीकडे आपलाच प्रभागावर हक्क आहे, असे मनाशी ठरवून पक्ष तिकीट देओ अथवा न देवो आतापासूनच आपल्या प्रभागातील मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यासाठी सोशल मीडियाचा मोठा वापर केला जात आहे.अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही संभ्रमात असून योग्य दिशा देणारे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी राहावे अशी माफक अपेक्षा करीत आहेत. आतापासूनच तापत असलेल्या राजकीय वातावरणात द्विधा मनस्थितीत असलेले, राजकीय सारीपटावर चक्रव्युहात अडकलेले कार्यकर्ते, पदाधिकारी `काणता झेंडा घेऊ हाती` याचा विचार करताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात अनेक राजकीय बदलाचे अनेक संकेत असल्याचे विविध माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे आज आपण ज्या पक्षात आहेत, त्या पक्षातील आपला नेता नक्की आपल्यामागे राहील की नाही याची खात्रीही कोणाला देता येत नाही. निवडणूक आली रे आली म्हटले की आपला रस्ता बदलणारे शिवाय या कुंपणावरुन लगेच दुसऱ्या कुंपणावर इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांचेही प्रमाण वाढणार आहे. ते येणाऱ्या काळात दिसणारच आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम केलेले पदाधिकारी, कार्यकर्ते तिकिटासाठी क्षणार्धात दुसऱ्या पक्षाच्या दारी गेले तर आश्चर्य वाटायला नको, असेच चित्र सध्या दिसत आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nआरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा\nपाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'\nकोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागर���कांचे हाल\nक्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी\nऔंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nमहाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस\nखडसेंबाबतचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या हाती\nदेश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे\nमहेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/image", "date_download": "2018-12-15T20:46:08Z", "digest": "sha1:4EZIOF6BAZRBFSEPZTZ5ZGJRG57AEOD4", "length": 10320, "nlines": 172, "source_domain": "www.baliraja.com", "title": " छायाचित्र | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n20 - 08 - 2015 काळजाची स्पंदने : प्रकाशन गंगाधर मुटे 711\n24 - 04 - 2014 आता गणनाथा कृपा होऊ दे - भजन गंगाधर मुटे 682\n09 - 02 - 2014 महाकवी कालीदास विदर्भस्तरीय कवी संमेलन गंगाधर मुटे 1,185\n30 - 09 - 2013 साप गिळतोय सापाला गंगाधर मुटे 1,146\n21 - 01 - 2011 कॅम्पस परिवार सत्कार समारंभ - आर्वी (छोटी) संपादक 1,700\n14 - 05 - 2012 पुरस्कार वितरण : मल्टीस्पाईस, पुणे संपादक 1,876\n18 - 04 - 2012 माणूसकीच्या उत्क्रांतीचे १० टप्पे\n18 - 07 - 2011 होतकरू झाड गंगाधर मुटे 1,298\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 5 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट ��ॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65435", "date_download": "2018-12-15T21:15:28Z", "digest": "sha1:MIGAITQSRJX6NWBXAOVP6FSWK3KTFDK2", "length": 11278, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २८ फेब्रुवारी २०१८ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २८ फेब्रुवारी २०१८\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २८ फेब्रुवारी २०१८\nकथा प्रकारातला हा प्रकार सर्वाना माहीत झालाय. अतिशय छोटी कथा काहीजण ह्याला सुक्ष्मकथा म्हणतात इंग्रजीमध्ये टेन वर्ड्स स्टोरी, हंड्रेड वर्ड्स स्टोरी अश्या नावांनी ओळखलं जातं.\nनेहमीच्या कथाप्रकरापेक्षा ह्या कथाप्रकारचं स्वरूप वेगळं असतं. नेहमीच्या कथा ह्या सुरवात, गाभा, शेवट ह्या प्रकारात असतात पण ह्या प्रकारात वरवर पाहता कथा जरी वाटत असली तरी ते एखादं वाक्य असू शकेल, बातमी असेल, संवाद असतील, बोधकथा असेल किंवा अजून काही. मोजक्याच शब्दामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा लपलेल्या असतात. थोडा विचार केल्यास काही शब्दांमागे कथा समोर येईल. अश्याच शब्दांमागे लपलेल्या कथा तुम्हाला लिहायचीय.\n१) आम्ही एक शब्दसंच देऊ, त्यातले सगळे शब्द तुमच्या कथेत आले पाहीजेत.\n२) कथेसाठी शब्दमर्यादा - कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त १०० शब्द\n३) एक आयडी एकापेक्षा जास्त कथा लिहू शकतो.\nमराठी भाषा दिवस २०१८\nमराठी भाषा दिन २०१८\nमायबोलीकरांनो, मोठ्या संख्येने खेळात सहभागी व्हा आणि खेळाचा आनंद लुटा\nआज कॉलेजमध्ये रियुनियन होतं.\nआज कॉलेजमध्ये रियुनियन होतं. पाच सहा वर्षात पहिल्यांदाच आलेलो इकडे. सगळं जसच्या तसं होतं सगळं. एकेक पाऊल पुढे टाकताना त्या जागेवरच्या प्रत्येक गोष्टी आठवत होत्या. ह्या बाजूच्या पायऱ्या म्हणजे आमचा कट्टा होता. एकदा तिथे कोण बसायचं याच्यावर वाद झाला असता आम्ही तिथे दगडाने नावं कोरुन जाग��� आमची करून घेतलेली. कट्टा म्हणजे आमचं दुसरं घरच होतं. कोलेजतला बऱ्यापैकी वेळ इथेच घालवायचा. एक दिवशी अश्याच मजा मस्ती चालू असताना ती आलेली. उंच, काळेभोर लांबडे केस, गोरी, डोक्यावरती चौकोनी गॉगल आणि हातात निळ्या कवरचं जाड पुस्तक पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडलेलो. पुढली दोन वर्षे तिला बघण्यातच गेली पण प्रेम व्यक्त करायची हिम्मत झाली नाही. आज आली असेल का ती\nकॉलेजमध्ये आम्हा काही मैत्रिणींचा ग्रुप होता. सर्व लेक्चर्सना हजेरी आमची. मला नुसती पुस्तकं वाचून कधी काही समजलं नाही. मला आमचे सर, मॅम शिकवायच्या आणि नोटस द्यायच्या तेव्हाच कळायचं. मला आवडायचं त्यामुळे मी फार क्वचित कट्यावर असायचे, कधी लेक्चर नसेल तेव्हा. माझ्या मैत्रिणीपण सेम. त्यामुळे आम्हाला चिडवायचे काही जण, दप्तर घेऊन येतात, सर्व वह्या आणतात. पुस्तकातले किडे पण मी नव्हते पुस्तकातला किडाही आणि हुशारही. तशी सामान्यच. पण हे चिडवणारे काहीजण परीक्षा जवळ आली की आमच्याकडे नोटस मागायचे. आम्ही उदारहस्ते द्यायचो. अजूनही मला माझं कॉलेज आणि ते दिवस आठवतात.\nखरं तर काॅलेजचा आणि माझा\nखरं तर काॅलेजचा आणि माझा प्रॅक्टिकल्स सोडले तर फारसा संबंध येत नाही.पण मी आणि आमच्या ग्रुपने आमच्या कट्ट्यावर वेगळा उपक्रम सुरू केला होता. ग्रुपमधल्या कोणाच्याही वाढदिवसाला आम्ही एक पुस्तक भेट देतो.ही गोष्ट शिक्षकांना माहीत असेल अस स्वप्नातही वाटल नव्हत.9 सप्टेंबरला मैत्रीणीच्या वाढदिवशी तिला भेट देताना कट्ट्यावर आमच्या मुख्याध्यापिका आणि चार शिक्षीका तिथे आल्या .मुख्याध्यापिकानी माझ्या खांदायावर हात ठेवला.मी दचकून मागे बघीतल तर त्यांनी मला प्रेमाने जवळ घेवून पाठीवरून हात फिरवला.न बोलताही त्यांचा स्पर्श खूप काही सांगून गेला.त्याच्या मायेचा स्पर्श मला पवित्र आणि आश्वासक वाटला.तिथेच मी सुरू केलेल्या उपक्रमाच यश मला मिळालं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१८\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-15T20:56:18Z", "digest": "sha1:IMQVNMK3MYZKHVIFXHTIOGLOB3VJQW7V", "length": 7278, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मध्यप्रदेशात धबधब्यात अडकलेल्या 45 जणांची सुटका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमध्यप्रदेशात धबधब्यात अडकलेल्या 45 जणांची सुटका\nशिवपुरी (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील सुलताअनगढ येथील धबधब्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या 45 पर्यटकांची पहाटेच्या सुमारास सुटका करण्यात आली. त्यापैकी 5 जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली, असे पोलिस अधिक्षक राजेश हिंगावकर यांनी सांगितले. या धबधब्यात उतरलेले 8 पर्यटक अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. तर उर्वरित 45 जण प्रवाहामध्येच अडकून पडले होते. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने या सर्वांना सोडवण्यात आले.\nस्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. त्यानंतर या पर्यटकांच्या शोधाची मोहिम सुरू झाली होती. यापैकी सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधाचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.\nधबधब्यात अंघोळीला उतरलेल्यांपैकी किमान 10 जण वाहोन गेल्याचे काही साक्षीदारांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे पार्वती नदीला प्रचंड पूर आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमालीच्या अध्यक्षपदी इब्राहिम बौबासर केटा यांची फेरनिवड\nNext articleविक्रमी विजयाचे शिल्पकार अजित वाडेकर कालवश\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nविधानसभा निवडणूक निकाल : दोन राज्यांत काँग्रेसची आघाडी\nमध्य प्रदेशातील सट्टे बाजारात काँग्रेसच्या विजयाचे संकेत\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/india-china-border-doklam-news-china-threatens-india-65310", "date_download": "2018-12-15T21:01:27Z", "digest": "sha1:VQ2OJUVSMGPIGVYFSFZ57JOP5CPVXGYQ", "length": 13073, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "india china border doklam news china threatens india भारताने सैन्य नाही हटवलं तर युद्ध होईल- चीनची पुन्हा धमकी | eSakal", "raw_content": "\nभारताने सैन्य नाही हटवलं तर युद्ध होईल- चीनची पुन्हा धमकी\nमंगळवार, 8 ऑगस्ट 2017\nसुरक्षा संस्था प��तप्रधान नरेंद्र मोदी यांना खरी माहिती देत नाहीत. त्या मोदींना अंधारात ठेवत आहेत.\nबीजिंग : चीनने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारताने डोकलाम येथून आपलं सैन्य नाही हटवलं तर युद्ध होईल. एवढंच नव्हे तर चीनने हा शेवटचा इशारा म्हटलं आहे.\nचीनचे सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'च्या संपादकाने व्हिडिओ संदेशाद्वारे हा इशारा प्रसारित केला आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, नवी दिल्ली सर्वांत वाईट दिवसांची तयारी करत आहे. सुरक्षा संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरी माहिती देत नाहीत. त्या मोदींना अंधारात ठेवत आहेत.\nपंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये जी चूक केली होती तीच चूक भारत आज पुन्हा करत आहे, असे या व्हिडिओमध्ये ग्लोबल टाइम्सचे संपादक हू जिजिन यांनी 1962 च्या युद्धाचा संदर्भ देऊन म्हटले आहे. चीनने प्रथमच पंतप्रधान मोदी यांचे नाव घेऊन युद्धाची धमकी दिली आहे. सुरक्षा संस्था आपल्या क्षमतांबद्दल मोदी यांना अंधारात ठेवत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nमी काँग्रेसला मत दिले नाही : शंकरसिंह वाघेला\nमुलीचा पाठलाग करताना भाजप नेत्याचा मुलगा सीसीटीव्हीत कैद\nहफीझ सईदचा पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश: नव्या पक्षाची स्थापना\nरक्षाबंधनानंतर परतणार्‍या भावाचा अपघातात मृत्यू\nकोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती​\n'एमआयडीसी'चे 30 हजार एकरांवर पाणी; भूखंडाची सोडली मालकी​\nकिचकट प्रक्रियेमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत: बाळासाहेब थोरात​\nभाजप नेत्याने रुग्णवाहिका रोखल्याने रुग्णाचा मृत्यू\nसदाभाऊंची हकालपट्टी : शेट्टींनी योग्य वेळी साधला डाव​\nआई,बाबा मला क्षमा करा: कर्जाच्या विवंचनेपोटी २३ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या​\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच ��ाज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260455:2012-11-08-20-31-47&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2018-12-15T21:17:20Z", "digest": "sha1:2ZMDLZIE66ZAJSNEVL63MZGDHHL4YJ7H", "length": 35332, "nlines": 248, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नेबरहूड वॉच", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> नेबरहूड वॉच\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी ब���जार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nडॉ मुकुंद नवरे , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२\nअमेरिकेत ‘नेबरहूड वॉच’ ही एक गुन्हे-प्रतिबंधक व्यवस्था आहे. यात घरी किंवा इतर कुठेही आपल्याला लक्ष्य केले जाऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांना शिक्षित केले जाते. तसेच कुठेही संशयास्पद कृत्य होत असल्यास त्याची सूचना नागरिकांनी पोलिसांना देणे महत्त्वाचे आहे.\nशेजाऱ्याने तुमच्या घरात लक्ष घालणे म्हणजे तुमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा एक प्रकार, असंच कुणीही म्हणेल. असं असतानाही ‘नेबरहूड वॉच’ या विषयावर असोसिएशननं एक मीटिंग ठेवली आहे, तर आपण जाऊ या का’ असं माझ्या मुलानं विचारलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं आणि त्याच वेळी मनात उत्सुकता निर्माण झाली.\nजुलै महिन्यात आम्ही अमेरिकेत न्यू जर्सीमधील पार्सिपनी या गावी मुलाकडे राहायला गेलो तेव्हाची ही गोष्ट तेथील हंटिंग रिज नावाच्या वसाहतीत त्यानं काही महिन्यांपूर्वी घर घेतलं. या वसाहतीत एकूण दोनशे दहा घरं आणि तिथल्या सर्व रहिवाशांची असोसिएशन आहे. बहुतेक घरं एकमेकांना रो -हाऊसप्रमाणे लागून तर काही स्वतंत्र, पण दोन मजली. शिवाय गराज, बेसमेंट (तळघर) असलेली ऐसपस. छान रस्ते, नीटनेटकी झाडे, सर्वत्र हिरवळ, पोहण्याचा सामूहिक तलाव शिवाय रहिवाशांनी आपापल्या घरासमोर लावलेली किंवा कुंडय़ांमध्ये ठेवलेली फुलझाडे, असा नीटनेटका परिसर.\nसर्वच रहिवासी सुखवस्तू म्हणता येतील असे. वेगवेगळ्या वंश - धर्म - देशाचे, पण भारतीयांची संख्या जाणवेल एवढी जास्त. अशा या लोकांच्या असोसिएशननं ‘नेबरहूड वॉच’ ही संकल्पना राबविण्यासाठी मीटिंग ठेवली होती आणि सरजट क्रिस्तियानो ही महिला पोलीस अधिकारी तेथे येणार आहे, अशी लेखी सूचना आमच्या घरी आली होती.\nआम्ही अर्थातच मीटिंगला जाण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या दिवशी संध्याकाळी मी आणि माझा मुलगा असे दोघे मीटिंगला गेलो. या वसाहतीच्या जमिनीचे जे मूळ मालक त्यांच्या सुनसान पण नीटनेटक्या बंगल्यात असोसिएशनचं कार्यालय आहे, तिथंच ही मीटिंग झाली. सरजट क्रिस्तियानो या आधीच येऊन खुर्चीत विराजमान झाल्या होत्या. पीळदार शरीरयष्टी असलेली ही गोरी महिला तडफदार वाटली. ती तिशीतील वाटत होती पण आपण पार्सपिनीत चाळीस वर्षांहून अधिक काळ आहोत आणि आपले वडीलही इथे पोलीस अधिकारी होते, असं तिन��� सहजपणे सांगितलं तेव्हा तिच्या वयाचा अंदाज आला. असोसिएशनच्या सदस्यांपकी वीस-बावीस जणांची उपस्थिती होती. पण याबद्दल कोणीही नाराजी किंवा काळजी व्यक्त केली नाही. ही अगदी सुरुवातीची सभा आहे आणि इथूनच पुढे संकल्पनेला हळूहळू मूर्त स्वरूप येईल, असा विश्वास क्रिस्तियानोच्या बोलण्यातून व्यक्त झाला. या मीटिंगमध्ये बरीच माहिती देण्यात आली.\nपूर्वी आणि आता ..\nसाधारण चाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेत ही कल्पना पुढे आली तेव्हा इथल्या जीवनाला वेग येऊ लागला होता. आणि घराघरातून पती आणि पत्नी असे दोघेही कामावर जाऊ लागले होते. दिवसा कित्येक घरे मोकळी राहत असत. यामुळे स्वत:च्या घराची सर्वाना काळजी वाटत असे आणि तेवढीच शेजाऱ्यांच्या घराबद्दल अनास्था. यातून चोरांचे फावले आणि घरफोडय़ांचे प्रमाण वाढत गेले. इतके की, याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणेला वेगवेगळे उपाय शोधणे आवश्यक होऊन बसले. यातूनच अमेरिकेच्या शेरीफ असोसिएशननं ‘नेबरहूड वॉच’ ही कल्पना पुढे आणली आणि अनेक वसाहतींमध्ये अंमलबजावणी झाल्यानंतर गेल्या वीस वर्षांत कित्येक ठिकाणी घरफोडय़ांचे प्रमाण पंचाहत्तर टक्क्यांनी घटले. ‘नेबरहूड वॉच’च्या माध्यमातून व्यक्तिगत सुरक्षा, प्रथमोपचार, आरोग्यासुरक्षा, अग्निप्रतिबंधक व्यवस्था, वसाहतीच्या परिसराची योजनापूर्वक आखणी, रस्तेदुरुस्ती आणि आकस्मिक संकटाला सामोरे जाण्याची तत्परता अशाही बाबी चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत झाली. इतकेच नव्हे तर व्यसनाधीनतेचे आकलन चांगले होऊन एखाद्या घरात बेकायदेशीर कृत्य होत असल्यास तशी माहिती पुढे येऊ लागली.\nही एक गुन्हे-प्रतिबंधक व्यवस्था आहे. यात घरी किंवा इतर कुठेही आपल्याला लक्ष्य (victim) केले जाऊ नये यासाठी नागरिकांना शिक्षित केले जाते. तसेच कुठेही संशयास्पद कृत्य होत असल्यास त्याची सूचना पोलिसांना देणे कसे महत्त्वाचे आहे आणि ती सूचना कशी द्यावी, याचे प्रशिक्षण दिले जाते. घरांची आतून-बाहेरून सुरक्षा कशी ठेवावी हे सांगितले जाते. आपल्या शेजारी कोण राहतात याची नागरिकांना माहिती मिळते आणि त्यांचा साधारण दिनक्रम काय असतो हेही कळते. यामुळे कोणतीही अवचित, अनुचित किंवा निराळी घटना लगेच लक्षात येऊन त्याबद्दल नागरिक पोलीस यंत्रणेला कळवू शकतात. मात्र ‘नेबरहूड वॉच’मध्ये सामील झालेले नागरिक म्हणज�� काही रक्षकदल नव्हे आणि कोणताही गुन्हा घडू नये म्हणून त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालणेही नव्हे. तसेच शेजारच्या घरात गुन्हा होणारच नाही याची ती शंभर टक्के हमीही नाही. जागरूक नागरिक म्हणून आपल्या सभोवताल होणारी / शेजारच्या घरातील संशयास्पद हालचाल पोलिसांना लवकरात लवकर कळवणे एवढेच तिचे स्वरूप आहे.\nएखादा गुन्हा किंवा संशयास्पद हालचाल पाहिल्यास कोणती माहिती बारकाईने टिपावी याबाबत सरजट क्रिस्तियानो यांनी एक फॉर्म दिला. त्यात कोणत्या रस्त्यावर, कोणत्या पत्त्यावर कोणती घटना पाहिली ते लिहिल्यावर गुन्हा करणारी व्यक्ती - तिचे वय, वर्ण, केसांची ठेवण, दाढी-मिशी, चष्मा-गॉगल, अंगावरील खुणा, घातलेला शर्ट-पँट, जोडे, टाय, बोटातील अंगठी, मनगटातील कडे, नेकलेस, हातातील शस्त्र -चाकू , पिस्तुल, बंदुकीचा प्रकार, गुन्हेगाराच्या वाहनाचा प्रकार, नंबर प्लेट, वाहनाचा रंग, त्यावरील ओरखडे, पोचे, किती जण होते, काय बोलत होते आणि त्यांच्या त्यांच्या येण्याची आणि जाण्याची वेळ लिहिल्यावर शेवटी आपले नाव आणि टेलिफोन नंबर लिहावा. आणि हे सर्व शांतपणे आणि मुद्देसूदपणे पोलिसांना फोनवर सांगावे आणि त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तरे द्यावीत, असे सांगितले. असा सर्व तपशील दिल्यावर पोलीस यंत्रणेकडून हुकूम सुटतो आणि त्या वेळेपासून गुन्हा होत असल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागलेला वेळ (reaction time) मोजला जातो. पार्सिपनी जिल्ह्यात लागणारा वेळ दोन ते चार मिनिटांचा असून दोन मिनिटांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातो, असं क्रिस्तियानो यांनी अभिमानानं सांगितलं. पोलीस आणि त्यांची वाहनं यासाठी दिवसरात्र तत्पर असतात.\nनेबरहूड वॉचची सुरुवात नागरिकापासून होते. यासाठी आपण शेजारच्या घरी जाऊन ही कल्पना मांडून त्यांचा प्रतिसाद मिळवायचा असतो. पुढची पायरी म्हणून वसाहतीतील सर्वाना या योजनेची माहिती लेखी स्वरूपात घरोघरी पाठवली जाते. आणि सर्वाच्या सोयीच्या दिवशी सभेचे आयोजन केले जाते. या सभेला पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यास मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जाते. सभेला आलेले सभासद आपल्या घराची / कुटुंबाची माहिती विशिष्ट नमुन्यात भरून देतात (आणि अशी माहिती इतर सभासदांकडून नंतरही गोळा केली जाते.) या माहितीच्या आधारे सभासदांची नावे, घरातील सदस्यांची नावे, आठ ते दहा घरांच्या समूहाचा नक��शा (ब्लॉक मॅप), प्रत्येक घराचा टेलिफोन आणि घरातील सर्वाचे कार्यालयातील फोन आणि मोबाइल फोन इ. संपूर्ण माहिती ब्लॉकनिहाय भरून त्या माहितीच्या कागदाच्या प्रती ब्लॉकमधील प्रत्येक सभासदाला दिल्या जातात. (हे काम पूर्ण होईल तोवर चालवले जाते.) ‘नेबरहूड वॉच’च्या सभेत प्रत्येक ब्लॉकसाठी दोन असे ब्लॉक कप्तान निवडले जातात. कुणा एकावरच सर्व जबाबदारी येऊ नये म्हणून दोघांची व्यवस्था असते. निवडलेले हे ब्लॉक कप्तान आपल्या ब्लॉकमधील लोकांशी संपर्क ठेवतात. तसेच जिल्ह्यातील नियामक समिती (steering committe)वर प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक जिल्हय़ासाठी एक समन्वयक असतो आणि तो गुन्हे-प्रतिबंधक प्रशासकीय व्यवस्थेशी निगडित असतो.\nएकाच रस्त्यावरील किंवा समूहातील आठ-दहा घरांची जबाबदारी ब्लॉक कप्तानावर असते. जिल्हा समन्वयकाकडून आलेली वार्तापत्रे तो सभासदांकडे पोचवतो. आपल्या ब्लॉकमध्ये रहायला आलेल्या नवीन सभासदांची - त्यांच्या कुटुंबीयांची नावे, पत्ते, फोन नंबर, कोणी आजारी असल्यास ती माहिती इ. तपशील तो वेळोवेळी ब्लॉक मॅपमध्ये भरत असतो आणि इतर सभासदांना देत असतो. त्यांच्या सभा घेतो. त्याला कळलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनेचे वृत्त तो पोलिसांना देतो तसेच इतर सभासदांना कळवतो. नव्याने राहायला आलेल्यांचे स्वागत करणे आणि त्यांना ‘नेबरहूड वॉच’ची माहिती देणे, हे त्याचे काम असते. त्याला जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जावे लागते आणि तो गुन्हेप्रतिबंधक विभागाकडून आलेले संदेश सभासदांना देतो. एखाद्या सामूहिक वस्तूसाठी रकमा गोळा करणे, रिकाम्या अथवा बाहेरगावी गेलेल्या सभासदाच्या घरावर नजर ठेवणे, ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करणे, अशी कामे ब्लॉक कप्तानास करावी लागतात.\nनि:संकोचपणे आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना नावानिशी ओळखणे, त्यांची वाहने ओळखणे, वाहनांचे क्रमांक लक्षात ठेवणे ही सभासदाकडून अपेक्षा असते. ब्लॉक कप्तानाकडून मिळालेला ब्लॉकचा मॅप आणि त्यात वेळोवेळी होत असलेले बदल नोंदवणे आणि सदरचा ब्लॉक मॅप घरातील सर्वाना सापडेल अशा विशिष्ट ठिकाणी ठेवणे, ही त्याची जबाबदारी असते. सभासदाला शेजारच्या घरांवर नजर ठेवायची असते आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास त्याची सूचना इतर शेजाऱ्यांना आणि पोलिसांना द्यायची असते. तसेच संशयास्पद व्यक���ती, त्यांची वाहने इ. बाबत जास्तीत जास्त माहिती लिहून ती पोलिसांना द्यायची असते. याबाबत सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे सभासदाला कोणताही गुन्हा घडत असताना स्वत:चा जीव धोक्यात घालायचा नसतो किंवा गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्नही करायचा नसतो. या ऐवजी चांगला साक्षीदार म्हणून पुढे येण्याचे कर्तव्य त्याने पार पाडावे, अशी अपेक्षा ठेवली जाते. तसेच स्वत: बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना देणे आणि आपल्या अनुपस्थितीत येणारे टपाल, वर्तमानपत्रे यांची व्यवस्था करणे किंवा ती खंडित करणे एवढी किमान अपेक्षा असते. ‘नेबरहूड वॉच’ कार्यक्रमाचा उपयोग अमेरिकेत पोलिसांची मदत, अग्निशमनदलाची मदत आणि वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी केला जातो. यासाठी ९११ हा टेलिफोन क्रमांक देशभर वापरला जातो. पण त्याऐवजी पार्सपिनी येथील पोलीस केंद्राचा टेलिफोन क्रमांक थेट वापरल्यास आमची कुमक दोन-तीन मिनिटांत घटनेच्या ठिकाणी येईल, असं सरजट क्रिस्तियानो यांनी ठामपणे सांगितलं. मात्र घटनेची माहिती देण्यास तुम्ही जितका वेळ लावाल त्याच प्रमाणात गुन्हेगारांना सुटण्याची संधी मिळेल आणि पोलीस यंत्रणा कमी प्रभावी ठरेल, असंही त्यांनी नमूद केलं. या सभेत हंटिंग रिजच्या हजर सभासदांनी ‘नेबरहूड वॉच’चा कार्यक्रम स्वीकारण्याचं ठरवलं आणि मी काही तरी नवीन ऐकायला मिळाल्याच्या आनंदात परत आलो.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/8754-sion-circle-flyover-remain-shut", "date_download": "2018-12-15T20:25:50Z", "digest": "sha1:WX54ATCIO5Z6267UOZDNTTA4JGPJBQFU", "length": 6672, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसायन उड्डाणपूल कधीपर्यंत बंद\nयेत्या डिसेंबरपासून सायन उड्डाणपुलाचं काम सुरू होणार असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल पुढचे काही महिने बंद राहणार आहे. पुढील वर्षी एप्रिलपर्यंत हा पूल सुरू होणार नसल्याचं सांगण्यात येतंय. हा पूल बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होण्याची शक्यता आहे.\nया कामाचं नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाने केलं आहे. या पुलाच्या दुरूस्तीसाठी सुमारे 5 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. दुरूस्तीदरम्यान पुलाच्या जोडणीतले सांधे तसंच खांबांचं बेअरिंग बदलण्यात येईल. याच दुरूस्तीसाठी पुढील 5 महिने हा पूल बंद ठेवण्यात येईल.\nमुंबई आयआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने यासंदर्भात शिफारस केली होती. MSRDC ने या कामासाठी निविदा मागवल्या. त्यानुसारच कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.\n2000 साली सुरू केलेला हा उ��्डाणपूल 1 किलोमीटर लांबीचा आहे.\nया पुलावरून दिवसाला अंदाजे 50,000 वाहनांची रहदारी चालते.\nवांद्रे, धारावी तसंच दक्षिण मुंबईकडे जाणारा हा मुख्य उड्डाणपूल आहे.\nहा उड्डाणपूल बंद केल्याने संबंधित मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होणार आहे.\nवाहतूक पोलिसांनी या उड्डाणपुलाच्या कामासाठी अजून परवानगी दिलेली नाही.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AA", "date_download": "2018-12-15T22:06:02Z", "digest": "sha1:KKKH6S4FQSPQTTJT5ZANHAOGDQOOXCLB", "length": 2956, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "बॅक-अप - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:पाठसाठा (नाम) मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:पाठसाठवण (क्रियापद)\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २००९ रोजी १५:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/surya-mudra-benefits/", "date_download": "2018-12-15T21:58:27Z", "digest": "sha1:DUA32ZZERALO6ZOIUC6D3C23ZL4CLH5B", "length": 8397, "nlines": 45, "source_domain": "www.marathigold.com", "title": "फक्त चार मिनिट बोटांना असे ठेवल्याने, कायमच्या दूर होतात या आरोग्याच्या समस्या", "raw_content": "\nYou are here: Home / Health / फक्त चार मिनिट बोटांना असे ठेवल्याने, कायमच्या दूर होतात या आरोग्याच्या समस्या\nफक्त चार मिनिट बोटांना असे ठेवल्याने, कायमच्या दूर होतात या आरोग्याच्या समस्या\nव्यायाम शरीरासाठी आवश्यक आहे आणि हे प्रत्येकाला केला पाहिजे. तुम्हाला माहित असले पाहिजे कि नियमित व्यायाम केल्यामुळे विवि�� प्रकारचे आजार दूर होतात आणि अनेक आजार आपल्या आसपास येत देखील नाहीत आणि त्यामुळे व्यायाम करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. जर दिवसाची सुरुवात व्यायामाने केली तर पूर्ण दिवस चांगला जातो आणि आपल्याला नेहमी उत्साह जाणवतो. सोबतच आपल्या आजूबाजूच्या गोष्टी चांगल्या जाणवतात. यामुळे डिप्रेशन कमी होते आणि आपला फोकस टिकून राहतो.\n1 काही मिनिटांच्या व्यायामाचे अनेक फायदे\n2 सूर्य मुद्रा करण्याचे फायदे\nकाही मिनिटांच्या व्यायामाचे अनेक फायदे\nआम्ही तुम्हाला एक असा व्यायाम सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला चार प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळेल आणि सगळ्यात चांगली गोष्ट हि आहे कि हा व्यायाम अगदी सोप्पा आहे आणि यास करण्यासाठी फक्त चार मिनिट आवश्यक आहेत. यासाठी तुम्हाला आपल्या हाताच्या करंगळी शेजारील बोट म्हणजेच अनामिका बोट हे बोट तुम्हाला आपल्या मनगटाच्या दिशेने वाकवायचे आहे आणि त्यावर अंगठा ठेवायचा आहे. या सोप्प्या आणि सरळ एक्सरसाइज ला केल्याने तुम्हाला अनेक समस्या पासून सुटका मिळू शकते. तुमच्या माहितीसाठी या व्यायाम प्रकारास सूर्य मुद्रा असे म्हणतात.\nसूर्य मुद्रा करण्याचे फायदे\nया व्यायामास केल्यामुळे हार्टच्या कोलेस्टेरॉल लेवल मध्ये बदल येतो ज्यामुळे तुमचे हृद्य एकदम निरोगी राहते. हृदयाच्या संबंधित अनेक समस्या दररोज आपल्या समोर येतात आणि या समस्यांचा सामना अनेक लोक करत आहेत त्यामुळे हा अगदी सोप्पा उपाय आहे जो तुम्हाला मोठी मदत करू शकतो.\nसामान्यपणे आपल्या सगळ्यांना एक अडचण येते ती म्हणजे आपल्याला आळस येतो आणि काम करताना त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे काहीही करण्याची इच्छा होत नाही. हि गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही कारण यामुळे होते असे कि जेव्हा आपण थोडेदेखील काम करतो तेव्हा त्यामुळे थकून जातो. अश्यात सूर्य मुद्रा तुम्हाला उर्जा टिकवण्यास मदत करते आणि तुमचा थकवा कमी होतो आणि तुम्ही काम करू शकता.\nउन्हाळ्याच्या दिवसात किंवा उष्ण हवामान असलेल्या दिवसात बहुतेक लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि जवळपास सगळेच लवकर थकून जातात आणि त्यांना बेचैनी जाणवते. अश्यात डोके देखील शांत राहू शकत नाही आणि आपले लक्ष भटकते आणि एकाग्र होता येत नाही. या प्रकारच्या स्थितीमध्ये सूर्य मुद्रा आपल्या डोक्याला शांत ठेवण्यास मदत होते.\nव���न वाढणे हि समस्या आजकाल सगळ्यांनाच जाणवत आहे आणि प्रत्येकाला फिट राहण्याची इच्छा देखील आहे पण आजकालच्या काळात जवळपास सगळे वजन वाढण्याच्या समस्यांना सामोरे जात आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. अश्यातच हा व्यायाम तुमच्या शरीराला संतुलित ठेवतो आणि हार्मोन देखील लवकर बदलतात. यामुळे वजन कमी होते.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/kutmbabarobar-vel-ghlavnyasathi", "date_download": "2018-12-15T21:56:25Z", "digest": "sha1:FF4WT5PC3KROLL4Z56CXNZWL7DL7RA5J", "length": 15396, "nlines": 240, "source_domain": "www.tinystep.in", "title": "कुटुंबाला वेळ द्यायला हवा की नाही ? - Tinystep", "raw_content": "\nकुटुंबाला वेळ द्यायला हवा की नाही \nआपल्या चेहऱ्यावर पावडर लावून ती खराब न होता बाहेर पडू शकताय. जगात वेळ मिळणे हेच एक अवघड काम होऊन बसले आहे. अगदी घरातल्यांसमवेत एकत्र वेळ घालवूया असे म्हटले तरीही आपले व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबासाठी दिलेला वेळ विस्कटतो. आपण खूप व्यग्र असतानाही कुटुंबाबरोबर भरपूर वेळ घालवू शकू यासाठी आपल्या वेळापत्रकाचे नियोजन खूप कल्पकतेने करण्याची गरज आहे. आपल्या कामाचा खोळंबा न करता, अधिक वेळ न काढता थोड्या हुशारीने कल्पना लढवून कुटुंबाला एकत्र आणून वेळ घालवू शकता.\n१. रात्रीचे जेवण एकत्र घ्या.\nकौटुंबिक वेळ घालवण्यासाठी रात्रीचे जेवण ही उत्तम वेळ आहे. दिवसातील ही एक वेळ अशी आहे ज्या वेळी सर्वच जण जेवणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. जेवता जेवता चर्चा होतात, एकमेकांच्या मतांची, दृष्टीकोनांची देवाणघेवाण होते आणि मुलांच्या खोडकर गोष्टीमुळे हास्यविनोद घडून होणारा संवाद संस्मरणीय ठरतो. जेवण एकत्र केल्याने दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मदत होते आणि या सगळ्या आठवणी मनात साठवल्या जातात. मग करूया ना रात्रीचे जेवण एकत्र आणि कुटुंबाचा एकत्र जल्लोष करूया.\n२. स्वप्नरंजन ���रणाऱ्या गोष्टी\nझोपताना गोष्टी सांगितल्यास मुलांशी अधिक जवळीक साधता येईल. मुलांसमवेत अंथरुणात पडून त्यांना एक गोष्ट वाचून दाखविल्यास त्यांच्या मनात आयुष्यभर त्या आठवणी कायम राहतील. पुस्तकातील गोष्टीत चांगले वाईट मुलांना कळल्यानंतर त्यांचे आनंदी होणे किंवा वाईट वाटणे हे पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू झळकेल. झोपताना गोष्टी वाचल्या की मुले आपल्या अधिक जवळ येतात, भावनिकरित्या मुलांशी असलेले नाते अधिक दृढ होते आणि ते आपल्या शब्दांतून जग पाहू लागतात. त्यामुळे मुलांबरोबर एकत्र लोळा, मस्ती करा आणि एकत्र गोष्टी वाचा.\n३. प्रत्येकाला सामील करून घ्या\nअनेक हातांची जोड मिळाली तर कोणतेही काम लवकर होते, असे म्हणतात. मग रोजच्या कामातही हेच सूत्र का नाही अवलंबायचेप्रत्येक सदस्याला घरतील काही कामे दिली जाऊ शकतात जसे रात्रीच्या जेवणाची तयारी करणे किंवा घर साफ करणे,किराणा सामान खरेदी सारखी कामे वाटून घेतली जाऊ शकतात जेणेकरून आपल्या वरचा कामाचा भर हलका होईल आणि एकत्र काम करण्याने मजाही येईल. लहानग्यांना सामील करून घेताना त्यांना फळे, भाज्या धुणे आणि उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवणे अशी कामे सांगता येतील. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार, रविवार स्वयंपाकात नवऱ्याची मदत घेऊ शकता त्यामुळे निकोप नातेसंबध तयार होण्यास मदत होईल शिवाय जेवण तयार करण्यात खूप वेळ खर्च होणार नाही. काम सोपे करण्यात कुटुंबाची भूमिका खुओ महत्वाची असते त्यामुळे तुम्हाला खूप चांगला वेळ एकत्र घालवता येऊ शकतो.\nआठवड्याचे आधीच नियोजन करणे हा वेळ वाचविण्यासाठीचा सर्वात योग्य मार्ग आहे. स्वयंपाकघरात एक छोटी दिनदर्शिका ठेवा आणि त्यावर ज्या गोष्टी करायच्या त्याच्या नोंदी कराव्या. यासाठी यादीमुळे अतिरिक्त कामाचे नियोजन करून व्यग्र दिवसाचे रुपांतर कमी व्यग्र दिवसात रुपांतर होण्यास मदत होईल. त्यामुळे वाचलेला वेळ कुटुंबासाठी देऊ शकता. थोडे योग्य नियोजन केल्यास कुटुंबाला अधिक वेळ देणे शक्य होईल.\nकुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी अजून एक सुंदर मार्ग म्हणजे सूर्यास्तानंतर थोडावेळ फिरायला किंवा चालायला जावे किंवा जेवण झाल्यानंतरची शतपावली करणे. संध्याकाळचे चालण्याने शांततेचा अनुभव देतोच त्यामुळे कुटुंबातील सहबंध मजबूत होण्यासाठी उत्तम गोष्ट आहे, आणि कु��ुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाचे संभाषण सुरु होण्यास सुरुवात होईल. यामुळे घरातील पाळीव प्राण्यांनाही फिरायला मिळेल, मुलांना सायकल चालवायचा सराव होईल आणि तुम्ही आणि तुमचे पती एकमेकांचा हात धरून मोकळ्या हवेत फिरून ताजी हवा भरून घेऊ शकतो. थोडक्यात मोकळ्या हवेत गेल्याने सगळ्यांना खूप काही फायदे होणार आहेत.\nवरील काही जादुई उपायांनी आनंदी घराचा पाया उभारू शकतो. एकूणच अधिक सर्जनशील होत आपल्या कुटुंबासाठी अधिक वेळ काढता येईल आणि कुटुंबासाठी आणि इतर काही कामासाठी वेळ काढू शकतो. कुटुंबासाठी वेळ काढणे ही निवड नाही तर ती प्राधान्याचा मुद्दा आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A5%A8%E0%A5%AE/", "date_download": "2018-12-15T20:12:13Z", "digest": "sha1:CENHMPM3VRMD4DYIBIOGE6W4SNKEMAZO", "length": 46404, "nlines": 734, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "जातकाचा प्रतिसाद – २८ – Suhas Gokhale", "raw_content": "\nजातकाचा प्रतिसाद – २८\nमी माझ्या ब्लॉग च्या माध्यमातून ‘डेस्टीनी आणि फ्रि विल’ या संकल्पने बद्दल बरेच लिहले आहे , दाखले दिले आहे. आपल्या आयुष्यात सगळे काही आधी पासुन ठरलेले असते हे अर्धसत्य आहे. फक्त ‘काही’ बाबीच अटळ असतात पण बर्‍याच बाबतीत, मिळणार्‍या फळांची फक्त एक चौकट / आऊटलाईन निश्चित ठरलेली असते त्या मर्यादेत राहून आपल्याला अनुकूल ते��� घडवून आणण्याचे किंवा अशुभ काळाचा त्रास कमी करण्याचे स्वातंत्र आपल्याला दिलेले असतेच . इथे मी उपाय तोडग्यां बद्दल बोलत नाही तर ग्रहमान जाणून घेऊन योग्य त्या दिशेने केलेल्या प्रयत्नां बद्दल बोलत आहे.\nमाझ्या मते ज्योतिषशास्त्राचा असलाच तर हाच एक उपयोग आहे , नळाला पाणी कधी येईल, खंडीत झालेला विजपुरवठा केव्हा सुरु होईल,गॅस सिलिंडर कधी घरपोच मिळेल, कुरियर कधी येईल अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे हे शास्त्र नाही पण काहीजण यातच फुशारकी (केपी वाले ) मारत बसतात , तर काही ‘तुमच्या मामाच्या पाठीवर काळा डाग आहे ‘ किंवा ‘तुमचे आजोबा अमुक तमुक होते’ अशा थाटाची भाकिते किती अचूक आली यात मग्न असतात. अभ्यासाचा एक भाग म्हणून अशी भाकिते करणे ठीक असले तरी या प्रकाराची भाकिते जातकाला किती उपयोगी पडू शकतील \nअसो, जातकाच्या या प्रतिसादा तुन ‘डेस्टीनी आणि फ्रि विल’ ही संकल्पना काहीशी स्पष्ट होईल.\nनुकताच एका जातकाने कळवलेला भविष्याचा पडताळा.\nजातकाचा प्रश्न होता ‘नोकरी / करीयर ‘ बाबत.\nहे त्याचे स्क्रिन शॉटस , जातकाने विचारलेला प्रश्न आणि मी त्याला दिलेले उत्तर: (जातकाची ओळख लपवण्यासाठी , काही भाग खोडला आहे)\n१५ सप्टेंबर २०१७ रोजी जातकाने विचारले होते:\n२१ सप्टेंबर २०१७ रोजी मी जातकाला लिहले होते:\nआपण विचारलेल्या प्रश्नांच्या अनुरोधाने आपल्या जन्मपत्रिकेचा अभ्यास केल्या नंतर समोर आलेले निष्कर्ष असे आहेत:\n१> तसे पाहीले तर नोकरीत बदल होण्यासारखे प्रबळ ग्रहमान नजिकच्या काळात (२०१७-२०१८) नाहीत , असे ग्रहमान २०१९ मध्येच आहेत.\n२> नोकरीत बदल व्हावा अशी आपली अगदी तळमळ असेल आणि तसे जोरात प्रयत्न केलेत तर एप्रिक- मे २०१८ मध्ये असा बदल होऊ शकतो , जन्मवेळेतली एखाद्या मिनिटाची संभाव्य चूक लक्षात घेता हा कालवधी एक-दोन महीने अलिकडे पलिकडे होऊ शकतो.\n३> आपल्या साठी चांगला काळ २०२५ नंतर आहे , २०२५ नंतर बरीच वर्षे म्हणजे सेवा निवृत्ती पर्यंत आपल्याला चांगला पगार , अधिकार पद अशा प्राप्ती होत राहतील तेव्हा काही वर्षे वाट पहाण्यात / झगडण्यात गेली तरी अंतिम फल चांगले व समाधानाचे असेल.\nजातकाने काल ( १८ मे २०१८) प्राप्त झालेला प्रतिसाद :\nसर्वप्रथम आपल्याला मेल करायला उशीर झाल्याबद्दल मनापासून माफी मागतो.\nआपण लिहिले होते की ‘नोकरीत बदल व्हावा अशी माझी तळमळ असेल तर एप्रिल-मे मध्ये असा बदल होऊ शकतो’.\nआपले हे म्हणणे तंतोतंत खरे ठरून माझ्या नोकरीत सदल झाला आहे आणि १६ एप्रिल रोजी मी माझ्या आधीच्या कंपनीत (आणि जिथे join करण्याची मला मनापासून इच्छा होती) ……………मध्ये join केले आहे.\nपण, माझ्या दुर्दैवी नशीबामुळे मला काही तडजोडी कराव्या आहेत. जसे की १) पगार वाढवून मिळाला नाही. आणि २) काहीसे low profile वर काम करावे लागत आहे.\nकंपनी अतिशय चांगली आहे, मला खूप आशा आणि अपेक्षा आहे की इथे माझी चांगली growth व्हावी. माझी ही अपेक्षित growth होईल का की २०२५ पर्यंत मला केवळ अडचणींचाच सामना करायचा आहे की २०२५ पर्यंत मला केवळ अडचणींचाच सामना करायचा आहे २०२५ पर्यंतचे माझे career in detail तुम्ही सांगू शकाल का\nतुमची फी रु……………. कधी transfer करू खरं सांगू का, २०१५ पासून तुम्ही मला guide करताय आणि प्रत्येक वेळी आपण सांगितलेले भविष्य अचूक आलेले आहे. त्यामुळे तुमच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे.\nपत्रव्यवहार पुरेसा बोलका आहे. हे केवळ बोलाफुलाला गाठ पडली अशा सदरात मोडणारे नक्कीच नाही , नोकरीत बदल होईल हे सांगणे वेगळे पण असा बदल नेमक्या कोणत्या महिन्यात होईल हे सांगणे वेगळे \nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली - December 3, 2018\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन - November 24, 2018\nप्रश्नकुंडली का आणि कशी \nकोणी तरी अशी पटापट ..\nकाटा रुते कुणाला .. किस्सा – ३\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन\nतब्बेतीत आता बरीच सुधारणा आहे .\nलवकर ठणठणीत व्हा. उत्तम आरोग्या लाभो\nप्रकृती आता चांगली आहे , सगळे पुर्ववत होण्यास अजूण एखादा महीना तरी लागेल पण कामें थोड्या प्रमाणात का होईना सुरु केली आहेत.\nलोकप्रिय लेख\t: समग्र\nनमस्कार, माझ्या या नव्या कोर्‍या वेब साईट वर आपले स्वागत…\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा..\n‘उ द्या काय घडणार. ‘अच्छे दिन येणार की नाही. ‘अच्छे दिन येणार की नाही’\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nया लेखमालिकेतले आधीचे भाग इथे वाचा: पत्रिकेतले ग्रहयोग भाग -…\nकडू , गोड आणि आंबट\nआज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या…\n“व्हायचे काय, त्या माशीने माझ्या कानात असताना अंडी घातली होती,…\nभाऊ, लोक लै खवळल्यात …\n\"भाऊ, लोक लै खवळल्यात ... \" हे आमचा सद्या नेहमीच…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भ���ग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरक��ई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+\nकडू , गोड आणि आंबट 5+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 5+\nनिंदकाचे घ�� - ६ 4+\nभाऊ, लोक लै खवळल्यात ... 4+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 4+\nमैं इधर जाऊं या उधर जाऊं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/bcci-news-sports/", "date_download": "2018-12-15T20:34:13Z", "digest": "sha1:VGDJHBFIKAUSWCV4RUJNKVSOXPZTO3Y2", "length": 8792, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यास बीसीसीआयचा नकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यास बीसीसीआयचा नकार\nमाहिती अधिकाराबाबत बीसीसीआयने भुमिका स्पष्ट केली\nनवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी केंद्रीय माहिती आयोगाने, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षेखाली आणण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयानंतरही बीसीसीआयने आपली आडमूठी भूमिका कायम ठेवली आहे. केंद्रीय माहिती आयोगाला दिलेल्या उत्तरात बीसीसीआयने, या प्रकरणी मद्रास हायकोर्टात याचिकेवर सुनावणी सुरु असल्यामुळे सध्या आपण माहिती अधिकाराच्या कक्षेत कोणत्याही विषयातली माहिती देणं शक्‍य होणार नसल्याचं म्हटलं आहे.\nसोमवारी केंद्रीय माहिती आयोगाने, बीसीसीआयने भारतीय जनतेला उत्तर देण्यासाठी बांधील असल्याचं म्हणत सर्वात श्रीमंत बोर्डाला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणलं होतं. मात्र बीसीसीआय ही स्वायत्त संस्था असुन माहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यासाठी बीसीसीआय सुरुवातीपासून आडमुठेपणा करत होती. यानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्या गीता राणी यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे बीसीसीआयच्या धोरणांसंदर्भात माहिती मागितली होती. मात्र समाधानकारक माहिती न मिळाल्याने गीता राणी यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे दाद मागितली, ज्यावर आयोगाने बीसीसीआयच्या विरोधात निकाल दिला होता.\nसध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली क्रिकेट प्रशासकीय समिती बीसीसीआयचा कारभार सांभाळते आहे. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दुर्लक्ष केल्यामुळेच केंद्रीय माहिती आयोगाचा निर्ण हा बीसीसीआयविरोधात गेल्याचा आरोप काही अधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळामध्ये नेमक्‍या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोक्षमोक्ष : आयएलअँडएफएस : दुसरे “सत्यम’\nNext articleसकारात्मक जागतिक संकेतांमुळे सोने-चांदीच्या दरात वाढ\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/8788-alyque-padamsee-passes-away", "date_download": "2018-12-15T20:09:07Z", "digest": "sha1:IZGORA2RBZG4N5HOGXVFGRPAP5J3QMPB", "length": 6031, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचं आज म्हणजेच शनिवारी निधन झालं. अॅडगुरु अॅलेक पदमसी यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.\nलिंटास या प्रसिद्ध जाहिरात एजन्सीची त्यांनी स्थापना केली होती. भारतीय जाहिरात क्षेत्रात गाजलेल्या काही जाहिरांतींची त्यांनी निर्मिती केली होती. यात लिरिल गर्ल, हमारा बजाज यांसारख्या जाहिराती त्यांनी बनवल्या होत्या.\nअॅलेक पदमसी यांना 2000 सालात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. अॅलेक पदमसी यांनी वयाच्या सातव्या वर्षी विल्यम शेक्सपिअरच्या 'मर्चंट ऑफ व्हेनिस' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं.\nतसेच गांधी सिनेमामध्ये बॅरिस्टर जीना यांची त्यांनी केलेली भूमिका सगळ्यांच्या स्मरणात राहिली.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भा��तीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://newsrule.com/mr/category/travel-2/", "date_download": "2018-12-15T20:14:16Z", "digest": "sha1:55PP74EQNCZ6GVOE7V5WAAH5STT2JCOK", "length": 5157, "nlines": 74, "source_domain": "newsrule.com", "title": "प्रवास संग्रहण - बातम्या नियम | विज्ञान & तंत्रज्ञान मनोरंजक बातम्या", "raw_content": "\nएका काचेच्या-domed एस्कीमोचे हिवाळ्यातील बर्फाचे घर, अरोरा मजकूर सतर्क आणि अगदी एक ख्रिसमस सांता सह इच्छा - ते सर्वोत्तम आहे ... अधिक वाचा\nनाही ते पर्यटकांच्या मार्गदर्शन चालणे टूर आमच्या यादीत काहीच पादचारी आहे ... अधिक वाचा\nयुरोप प्रवास टिपा: फ्रान्स\nशहरातील गर्दी आल्प्स च्या फसफसणारी दारु स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे उतार आकर्षित आहे, सूर्यप्रकाशीत द्राक्षमळे आणि ... अधिक वाचा\nबॉलिवूड नृत्य वर्ग घ्या, जगातील सर्वात सुंदर मशिदी एका जुने दिल्ली पाहू, ... अधिक वाचा\nस्वित्झर्लंड मध्ये Sass दा Grüm निरोगीपणा माघार नैसर्गिक शक्ती आमच्या लेखक देणे ... अधिक वाचा\nत्यापासून विसरू. Riviera विसरू. खरं तर, पूर्णपणे मध्य विसरू. पोर्तुगाल च्या Alentejo ... अधिक वाचा\nबाकी खूप उशीर एक अमेरिकन राष्ट्रीय उद्यानात एक स्पॉट बुक वाचकांना campsites त्यांच्या टिपा सामायिक ... अधिक वाचा\nपृथ्वीवरील grandest दृश्ये काही भरले, माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प प्रवास आहे ... अधिक वाचा\nएकदा आजारी कोपनहेगन शेजारच्या स्थानिक आनंद भांडवल एक चव देते, सह ... अधिक वाचा\nइटली च्या 'हिरवे हृदय' पाकीट वर अनुकूल असू शकते. डोनाल्ड Strachan, स्वस्त मार्ग पोहोचला ... अधिक वाचा\nद 20 उत्तम गॅझेट 2018\nऍपल MacBook लॅपटॉप मी खरेदी करावी\nउलाढाल मते 20 प्रो पुनरावलोकन\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\n5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग\nलांडगे’ Howls संगणक करून ID'd करणे शक्य आहे\nपृष्ठ 1 च्या 212\nरमाबाईंनी खूप शिकवलं पिन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/photos/8799-mega-block-on-central-railway-181118", "date_download": "2018-12-15T21:36:03Z", "digest": "sha1:EE3EYAWTK7J5J7KBTXJULMLC4AMF3QNW", "length": 4910, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सेंट्रल रेल्वेवर जम्बोब्लॉक; लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसेंट्रल रेल्वेवर जम्बोब्लॉक; लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nम���क्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T20:37:56Z", "digest": "sha1:7CCNIMAGEWVXIVWUNSBQNMFSHAUBGF2O", "length": 3170, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nचौथे पत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nचौथे पत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमंगळवार, २३ मे, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ५:२९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: चौथे पत्र, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/raj-thackeray-calls-for-meeting-at-krishna-kunj-258622.html", "date_download": "2018-12-15T20:22:57Z", "digest": "sha1:IFJDKKPAOROQAVPG5SGKD3AC5UFCBXMH", "length": 11638, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्य��� राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nराज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावली मनस�� पदाधिकाऱ्यांची बैठक\n20 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज इथं महत्त्वाची बैठक होणार आहे.\nगेल्या काही दिवसांत मनसे नेत्यांनी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यात कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आपला रोष पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवला होता. या सगळ्या विषयांची चर्चा आजच्या बैठकीत होणार असल्याचं समजतंय.\nतसंच पक्षाचे नेते शिशिर शिंदे यांच्या नाराजीबद्दलही चर्चा होणार असल्याचं कळतंय. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान भांडुप परिसरातील उमेदवार निवडीत शिंदे यांचं मत लक्षात न घेतल्यानं ते नाराज आहेत. त्याबद्दलही या बैठकीत चर्चा होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/businessman-support-market-cashless-19150", "date_download": "2018-12-15T21:53:58Z", "digest": "sha1:QYXKRPDUNJXFAC7HHCIOYDILVZI7MPUK", "length": 24878, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "businessman support to market cashless 'व्यापाऱ्यांनो, मार्केट ‘कॅशलेस’साठी सहकार्य करा' | eSakal", "raw_content": "\n'व्यापाऱ्यांनो, मार्केट ‘कॅशलेस’साठी सहकार्य करा'\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nजळगाव - ‘कॅशलेस’ व्यवहार हे व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठीही फायदेशीर व पारदर्शक आहेत. लक्षावधी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापारी, दुकानदार हे माध्यम आहेत. जळगावमधील मार्के��� मोठ्या उलाढालीचे केंद्र आहे. हे मार्केट ‘कॅशलेस’ करून ‘प्लास्टिक मनी’त पुढे न्यावयाचे आहे. त्यासाठी व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले.\nयेथील गोलाणी व्यापारी संकुलातील जिल्हा व्यापारी महामंडळाच्या सभागृहात आज या संकुलातील व्यापाऱ्यांसाठी कॅशलेस आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भात शिबिर घेण्यात आले, त्यात त्या बोलत होत्या.\nजळगाव - ‘कॅशलेस’ व्यवहार हे व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठीही फायदेशीर व पारदर्शक आहेत. लक्षावधी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापारी, दुकानदार हे माध्यम आहेत. जळगावमधील मार्केट मोठ्या उलाढालीचे केंद्र आहे. हे मार्केट ‘कॅशलेस’ करून ‘प्लास्टिक मनी’त पुढे न्यावयाचे आहे. त्यासाठी व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले.\nयेथील गोलाणी व्यापारी संकुलातील जिल्हा व्यापारी महामंडळाच्या सभागृहात आज या संकुलातील व्यापाऱ्यांसाठी कॅशलेस आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भात शिबिर घेण्यात आले, त्यात त्या बोलत होत्या.\nमहापौर नितीन लढ्ढा अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दामले, स्टेट बॅंकेचे सहाय्यक महाप्रबंधक अशोक गुप्ता, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, युसूफ मकरा, सुभाष कासट, अनिल कांकरिया, पुरुषोत्तम टावरी आदी उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी अग्रवाल म्हणाल्या, की व्यापारी आणि दुकानदारांनी आपल्या दुकानावर होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाणीसाठी ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ही सुविधा अत्यंत सोपी, फायदेशीर आणि स्वस्त आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी ही यंत्रणा आपल्या दुकानात कार्यान्वित करावी.\nयावेळी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी ‘कॅशलेस’ आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात विविध उपाययोजनांची माहिती दिली. स्वॅप उपकरणांचे सादरीकरण केले. तसेच व्यापाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची समर्पक उत्तरेही दिली. व्यापारी असोसिएशनचे दिलीप गांधी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी स्वॅप मशिनचा स्वतःचा अनुभव सांगितला.\nस्वॅप कार्डद्वारे व्यवहार करताना बॅंकांतर्फे सरचार्ज कापला जातो. अगोदरच मोठ्या व्यवहारात मार्जीन कमी असते. आता स्वॅपद्वारे व्यवहार करताना सरचार्ज कापला गेल्यास फायदा अत्यल्प मिळतो. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना सरचार्ज न घेण्याविषयी सांगावे, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातर्फेही ‘कॅशलेस’ आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात अल्पबचत सभागृहात आज प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र संचालक, आपले सरकार सेवा केंद्र चालक आदींना सकाळच्या सत्रात, तर दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भात विविध उपकरणांची माहिती देण्यात आली. तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.\nयुद्धपातळीवर एटीएम कार्ड देणार\nग्रामीण भागातील ग्राहकांकडे एटीएम कार्ड वा अन्य कार्ड नसल्याने ‘कॅशलेस’ व्यवहार कसे होतील बॅंक अधिकाऱ्यांनी अगोदर ग्रामीण भागातील नागरिकांना एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्ड द्यावेत, तरच ग्राहक कार्ड घेऊन आमच्याकडे येतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यावर श्री. दामले म्हणाले, की जिल्ह्यातील सर्व बॅंकांना युद्धपातळीवर एटीएम वा अन्य कार्ड देण्याचे आदेश बॅंकांना दिले आहेत. ज्या ठिकाणी शक्‍यच नाही अशा ठिकाणी आधार कार्ड किंवा अंगठ्याच्या निशाणीवर ‘कॅशलेस’ व्यवहार करण्याची सुविधा देणार आहोत.\n‘पिन’ नंबर कोणालाही देऊ नका\n‘कॅशलेस’ व्यवहार करताना आपला डेबिट, क्रेडिट, एटीएम कार्डाचा ‘पिन’ नंबर जपून ठेवावा. तो कोणालाही देऊ नये अन्यथा तुमचे कार्ड हरवले किंवा अनोळखी व्यक्तीने तुमच्या मोबाईलवर फोन करून मी अमुक बॅंकेतून बोलतो आहे, तुमचा एटीएम क्रमांक ब्लॉक झाला आहे, तो चेंज करायचा आहे तो क्रमांक द्या, असे सांगितल्यास आपला पिन क्रमांक देऊ नका. अन्यथा तुमच्या खात्यावरून दुसराच कोणी खरेदी करून घेईल, अशी माहिती स्टेट बॅंकेचे सहाय्यक महाप्रबंधक अशोक गुप्ता यांनी दिली.\nरेशन दुकानांवर आता ‘स्वॅप’यंत्रे बसविणार\nसर्वसामान्यांना रेशन दुकानांवर ‘कॅशलेस’ व्यवहार करण्यासाठी सर्वच रेशन दुकानांत ‘स्वॅप’ यंत्रे बसविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पत्रकारांना दिली. त्यासाठी लवकरच जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांची बैठक घेण्यात येईल. त्यांना ‘स्वॅप’ यंत्राबाबत मार्गदर्शन करून ती त्यांच्या दुकानात बसविण्याबाबत सांगण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना रोख ���क्‍कम घेऊन रेशन दुकानांत जाण्याची गरज नसेल. आगामी एक किंवा दीड महिन्यात ही सुविधा कार्यान्वीत होईल. ग्रामीण भागातील नागरिकांना ही सुविधा दिल्यास ते अधिकाधिक ‘कॅशलेस’ व्यवहार करतील. प्रभारी पुरवठा अधिकारी विलास हरीमकर यांनी सांगितले, की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये प्रत्येक रेशन दुकानदाराकडे ‘स्वॅप’ यंत्रे देण्यात येतील. जिल्ह्यात एक हजार ९२६ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांना याबाबत अगोदर ट्रेनिंग दिले जाईल. प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाही या योजनेची माहिती देण्यात येईल. जेणे करून त्यांना रेशन दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्यास सोयीचे होईल.\nग्रामीण भागात अनेक नागरिकांकडे ‘एटीएम’ कार्ड, ‘स्वॅप’ कार्ड नाही, ते व्यवहार कसे करतील असे विचारले असता श्री. हरीमकर यांनी सांगितले, की या ‘स्वॅप’ यंत्रात आता आधार कार्डावरूनही रेशनचे पैसे दिले जाऊ शकतील. यामुळे आधार कार्डावरूनही ‘स्वॅप’ केले जाईल. यामुळे संबंधित धान्य घेणाराच लाभार्थी आहे, याची खात्री पटेल.\nपाच हजारांपेक्षा अधिक नवीन बचत खाते सुरू\nजळगाव - दैनंदिन आर्थिक व्यवहारात ‘कॅशलेस’ व्यवहाराला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी प्रशासनाने विविध व्यापारी गट, समूहांना ‘कॅशलेस’ डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित केले आहे. ग्रामीण भागातही सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबवून ग्रामस्थांना डिजिटल आर्थिक व्यवहारांबाबत साक्षर केले जात आहे. ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता उपक्रमांतर्गत पाच हजारांपेक्षा नवीन बचत खाते सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. जिल्हा अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दामले यांनी ग्रामीण भागात नुकतेच आर्थिक साक्षरता शिबिर घेतले. सेंट्रल बॅंकेच्या वराड शाखेने नुकतेच पिंपळकोठा, एकलग्न येथे आर्थिक साक्षरता शिबिर घेतले. यावेळी ग्रामस्थांना ‘कॅशलेस’ व्यवहारांबाबत माहिती देण्यात आली. रूपे कार्डचे वितरण करण्यात आले. एकलग्न येथे ३७ जणांना रूपे कार्ड वितरीत करण्यात आले. या आयोजनासाठी सेंट्रल बॅंकेचे शाखाधिकारी ताकसांडे, सचिन देशमुख, सरपंच राजू बडगुजर आदींनी सहकार्य केले.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ���इस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nकरदात्यांना न्याय मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करावे : गुप्ता\nपुणे : \"प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\nरसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू\nरसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा...\nअखेर एटीएम सेवा सुरळीत\nकात्रज : आंबेगाव खुर्द येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम बंद असल्याबाबत 'सकाळ संवाद' मध्ये 4 डिसेंबरला प्रसिध्द झाले. या वृत्ताची दखल घेत आयसीआयसीआय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_2796.html", "date_download": "2018-12-15T20:47:00Z", "digest": "sha1:2TJBEZ3J7XWRHWSTUAJC7G6GTA76LVVY", "length": 11903, "nlines": 189, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: जगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nTime मॅगझीनने २००६ सालातल्या ज्या ५० उत्तम वेबसाईटस निवडल्या, त्यातली ही एक. जगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज त्यात आहेत. एकाच वेळी अनेक डिरेक्टरीजचा शोध घेण्यासाठी एक सॉफ्टवेअर इथे मोफत उपलब्ध आहे. Time Magazine ची निवड अचूक आहे यात शंका नाही\nPrakash Ingle १९ नोव्हेंबर, २०११ रोजी १०:११ म.उ.\nसर हे सर्व आपण कसे मिळवले ही संपूर्ण माहिती खुपच चांगली आहे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nडिजिटल प्रतिबिंब तयार करण्याची सोय\nताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट\nरशियन दारू व्होडकाचा माहिती कोश\nजगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज इथे एकत्र उपलब्ध\nइंटरनेटचा समाजावरील परिणामाचा अभ्यास\nजुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...\nसंस्कृत ग्रंथांचे संदर्भ भांडार\nपौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश\nविविध प्रकारचे ग्राफपेपर्स प्रिंट करण्यासाठी येथे ...\nतुमच्या पुस्तकांचा डेटाबेस इंटरनेटवर ठेवण्याची सोय...\nबीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट\nजगातील सर्व देशांच्या सत्ताधीशांचे तयार (आणि अद्यय...\nवैद्यकीय माहितीचा खजिना, रूग्ण आणि त्यांच्या कुटुं...\nMIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस\nअडीच लाख छायाचित्रे (हंगेरी देशातील साईट)\nनवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट\nशेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ ...\nतुमच्या पुस्तकांची यादी इथे ठेवा...\nजगभरातील ५००० कंपन्यांचे लोगो (रशियन वेबसाईट)\nलायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना\nअफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची.\nप्रोग्रामर्स आणि वेब डिझायनर्स साठी उपयुक्त साईट\nनवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट\nगुगल पेजरँक म्हणजे काय\nमोफत ईबुक्स इथे शोधा..\n ही घ्या वेब ट्रीक.\nगुगलः काही तंत्र, काही मंत्र\nतुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय\nगुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय\nTiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका...\nवेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे...\nब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सव...\nWindows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे\nLCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणत...\nमॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणता...\nRecycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शक...\nRSS Feed म्हणजे नेमके काय\nकाँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय कर...\nसंगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे कर...\n���ेब २.० ची संकल्पना\nजीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी\n१९४६ सालचा ENIAC संगणक\nभारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखा...\nसंपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन\nमाहिती तंत्रज्ञान कायदा २०००\ndll फाईल्सचे मूळ कसे शोधावे\nमहाराष्ट्राचे गॅझेटियर्सः वेबवरील एक अमूल्य संदर्भ...\nडोमेन नेमचा आणखी एक गंमतीदार किस्सा..\nडोमेन नेम आणि धमाल...\nअल्झायमर आणि स्मृतिदोषाची उपयुक्त माहिती देणारी अप...\nHow to clean any thing - साफ सफाईचा उपयुक्त कोश\nभारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देण...\nकागदी नोटांचं म्युझियम - एका ज्येष्ठ नागरिकाची वैश...\nअंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट\nगरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..\nगणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..\nभारताची राज्यघटना, अधिकृतपणे डाऊनलोडींगसाठी उपलब्ध...\nवेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती\nगजराचं घड्याळ ऑनलाईन आणि ऑफलाईन\nभविष्यातील सुर्योदय, सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या ...\nसंगणकावरील मराठी आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kon_Tu_Kuthala_Rajkumar", "date_download": "2018-12-15T20:19:47Z", "digest": "sha1:XVXTTFPGNKRRYUS2FQJHQQ4HWOMB3E6H", "length": 4234, "nlines": 58, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "कोण तूं कुठला राजकुमार | Kon Tu Kuthala Rajkumar | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nकोण तूं कुठला राजकुमार\nकोण तूं कुठला राजकुमार\nदेह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार\nयोगी म्हणुं तर तुझ्या भोंवती वावरतों परिवार\nकाय कारणें वनिं या येसी\nअसा विनोदें काय हांससी\n येथ आमुचा अनिर्बंध अधिकार\nयाच वनाची समज स्वामिनी\nअगणित रूपें घेउन करितें वनोवनीं संचार\nतुजसाठिं मी झालें तरुणी\nतुला पाहतां मनांत मन्मथ जागुन दे हुंकार\nतव अधरांची लालस कांती\nपिऊं वाटतें मज एकांती\nस्मरतां स्मर का अवतरसी तूं अनंग तो साकार\nमला न ठावा राजा दशरथ\nमनांत भरला त्याचा परि सुत\nप्राणनाथ हो माझा रामा, करु सौख्यें संसार\nतुला न शोभे ही अर्धांगी\nदूर लोट ती कुरुप कृशांगी\nसमीप आहे तुझ्या तिचा मी क्षणिं करितें संहार\nपाळ तुझें तूं एकपत्‍निव्रत\nअलिंगनाची आस उफाळे तनूमनीं अनिवार\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र काफी\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- ३०/९/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- मालती पांडे.\nकृशांगी - सडपातळ अंगाची स्‍त्री.\nशूर्पणखा - रावणाची बहीण.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/20-cror-paid-municipal-digging-19599", "date_download": "2018-12-15T21:17:55Z", "digest": "sha1:RV2IPRQHXROY6UBSF4XQXVSMK4XYG76V", "length": 13989, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "20 cror paid to municipal for digging खोदाईसाठी 20 कोटी भरा | eSakal", "raw_content": "\nखोदाईसाठी 20 कोटी भरा\nशनिवार, 10 डिसेंबर 2016\nमहापालिका प्रशासनाचा \"रिलायन्स'ला आदेश\nपुणे - शहरात खोदाईची कामे करण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांची अनामत रक्कम भरूनच कामे करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने रिलायन्स कंपनीला दिला आहे. तसेच करारानुसार कंपनीने महापालिकेला \"इंटरनेट'ची सेवा पुरविली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान, एवढी अनामत रक्कम भरणे शक्‍य नसल्याचे सांगत ती कमी करण्याची मागणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडे केली.\nमहापालिका प्रशासनाचा \"रिलायन्स'ला आदेश\nपुणे - शहरात खोदाईची कामे करण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांची अनामत रक्कम भरूनच कामे करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने रिलायन्स कंपनीला दिला आहे. तसेच करारानुसार कंपनीने महापालिकेला \"इंटरनेट'ची सेवा पुरविली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान, एवढी अनामत रक्कम भरणे शक्‍य नसल्याचे सांगत ती कमी करण्याची मागणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडे केली.\nशहरात विविध भागांत भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेने कंपनीला खोदाईची परवानगी दिली आहे. ती देताना पालिकेच्या 123 कार्यालयांना (2 एमबीपीएस क्षमतेचे) स्वतंत्र इंटरनेट सेवा देण्याचा करार कंपनीबरोबर करण्यात आला. त्यानुसार महिन्याच्या आत ही सेवा पुरविण्याचे बंधन होते; मात्र कंपनीने करारातील अटींकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खोदाईची कामे थांबविण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने कंपनीला दिला होता.\nकंपनीच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष केलेल्या महापालिकेच्या दोघा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच आता खोदाईच्या कामासाठी 20 कोटी रुपयांची अनामत रक्कम भरण्याचा आदेश कंपनीला दिला आहे. त्यानंतर कामे सुरू करावीत, असे या पत्रात नमूद केले आहे. हा आदेश देऊन आठवडा झाला, तरी कंपनीने अद्याप अनामत रक्कम भरली नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nशहरात मोबाईल आणि अन्य कंपन्यांनी केलेल्या खोदाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी मुंबईतील भारतीय प्रादयोगिक संस्थेची नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने दफ्तरी दाखल केला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारांतर्गत खोदाईच्या कामांची तिऱ्हाईत संस्थेमार्फत पाहणी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, जुगल राठी व कनीज सुखरानी यांनी केली आहे.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nदर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव\nनागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या...\nवयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण\nकुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी \"कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून...\nदिल्लीतील पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना पुण्यात अटक\nपुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण��यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/shani-chi-sadesati-dur-karnyache-upay/", "date_download": "2018-12-15T21:57:28Z", "digest": "sha1:4DH2C53WJU7UHWKLB6ME42KATAZLER7T", "length": 8682, "nlines": 40, "source_domain": "www.marathigold.com", "title": "काळी मिरीचे अचूक उपाय शनीची साडेसाती पासून देईल सुटका, धनाची कमी होईल दूर", "raw_content": "\nYou are here: Home / Astrology / काळी मिरीचे अचूक उपाय शनीची साडेसाती पासून देईल सुटका, धनाची कमी होईल दूर\nकाळी मिरीचे अचूक उपाय शनीची साडेसाती पासून देईल सुटका, धनाची कमी होईल दूर\nजसे कि तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे कि काळी मिरीचा वापर प्रत्येकाच्या स्वयपाकघरामध्ये होतो. काळी मिरी पदार्थाची चव वाढवण्यासाठी मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. काळी मिरी वापरल्यामुळे पदार्थाची चव वाढते आणि ही आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते.\nकाळी मिरी वापरून तुम्ही आपले वजन देखील कमी करू शकता परंतु काळी मिरीच्या बद्दलच्या अश्या काही गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. खरतर काळी मिरीचा वापर अनेक प्रकारच्या तोडग्या मध्ये केला जातो. काळी मिरीचे सेवन करून आपले आरोग्य ठीक राहते त्याच सोबत आपल्या जीवनातील समस्या काळी मिरीच्या मदतीने दूर होऊ शकतात.\nचला पाहू काळी मिरीचे तोडगे\nज्योतिषशास्त्रामध्ये काळी मिरी शनिदेवाचा कारक मानला जातो जर एखादा व्यक्ती शनीदेवाच्या साढेसातीमुळे चिंतीत असेल तर काळ्या कपडयात थोडीशी काळी मिरी आणि काही पैसे टाकून याचे दान करावे. हा उपाय केल्यामुळे जीवनातून शानिदोष समाप्त होतो. याच सोबत शानिदोष असलेल्या व्यक्तीने जेवतांना वरून मीठ किंवा मिरची चुकुनही नाही घेतली पाहिजे त्याएवजी काळे मीठ किंवा काळी मिरी वापरू शकता यामुळे शनीचा वाईट प्रभाव समाप्त होतो.\nजर तुम्हाला आपल्या कार्यामध्ये यश मिळत नाही आहे का तुम्ही जे काम करता त्यामध्ये काही ना काही समस्या उत्पन्न होत आहेत तर आपल्या बिघडलेल्या कार्यास यशस्वी बनवण्यासाठी घराच्या बाहेर निघताना मेन गेटवर काळी मिरी ठेवा तुम्हाला यागोष्टीकडे लक्ष ठेवावे लागेल कि घराच्या बाहेर जातांना या काळी मिरीवर पाय ठेवून बाहेर जायचे आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला आपल्या प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. लक���षात ठेवा कि काळी मिरीवर पाय ठेवून बाहेर पडल्यावर पुन्हा घरात येऊ नये अन्यथा याचा प्रभाव नाही होत आणि तुमच्या कार्यावर याचा उलटा प्रभाव होऊ शकतो.\nजर तुम्ही घरातील नकारात्मक उर्जे पासून सुटका मिळवू इच्छित असाल तर काळी मिरीचे 7-8 दाणे घ्या. त्यांना घरातील एका कोपऱ्यात दिव्यामध्ये ठेवून जाळा. या व्यतिरिक्त तुम्ही अजून एक उपाय करू शकता तो म्हणजे 5 ग्राम हिंग आणि 5 ग्राम कापूर सोबत 5 ग्राम काळी मिरी एकत्र मिश्रण करून नंतर त्याच्या बारीक मोहरी एवढ्या गोळ्या बनवा जेवढ्या बनवा आणि जेवढ्याही गोळ्या झाल्या असतील त्यांना दोन भागात विभागून सकाळ आणि संध्याकाळी जाळा. हा उपाय तीन दिवस करावा. असे केल्याने घरातील नकारात्मक उर्जा दूर होईल. या उपायाने वाईट नजर आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात.\nजर तुम्ही आपल्या जीवनात अधिक धन लाभ प्राप्त करू इच्छित असाल आणि आपले भाग्य चमकवू इच्छित असाल तर यासाह्ती शुक्ल पक्षात काळी मिरीचे 5 दाणे घेऊन डोक्यावरून सात वेळा उतरवून एखाद्या निर्जन जागी उभे राहून चारी दिशांना चार दाणे फेका यानंतर पाचवा दाना वर आकाशात फेका त्यानंतर पुन्हा घरी जावे. एक गोष्ट लक्षात ठेवा घरी येताना मागे वळून पाहू नका. असे मानले जाते कि हा उपाय केल्याने अचानक धन लाभ होण्याचे योग बनतात.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/weblinks?l=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T20:37:00Z", "digest": "sha1:OINVBXDC4Q2T7ADJQLFMKGO5DFIWLONH", "length": 6925, "nlines": 149, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिक��री, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/letters/ek-chitrakar/", "date_download": "2018-12-15T21:39:05Z", "digest": "sha1:O5Q3WNYDEGXDH3KGPWLGU4I2EQGIQFXZ", "length": 15355, "nlines": 76, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "एक चित्रकार", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख March 21, 2018 द्वारा अरविंद जगताप\tया सदरात पत्र\nमी एक चित्रकार आहे. पण मी काही माझ्या चित्रांबद्दल सांगण्यासाठी लिहितोय असं नाही. एकूण आज समाजात जे चित्र आहे त्याविषयी थोडं बोलायचं होतं. आज एखादी कलाकृती लोकांसमोर आणायची म्हणजे धडकीच भरते कलाकाराला. कुणाच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना हजारो कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या माणसाच्या खऱ्या गोष्टीबद्दल आपण विनोद करतो. आणि सिनेमाबद्दल मात्र आपण आक्रमक होतो. चुकीच्या गोष्टीला विरोध केलाच पाहिजे. पण ज्या गोष्टीला विरोध करायचा ती गोष्ट काय आहे हे किमान समजून घ्यायला पाहिजे. खरतर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना आपण सुरुवातीला विरोध केला. पण आज त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आता विश्वास बसणार नाही लोकांचा पण पहिली रेल्वे आली तेंव्हा खूप विरोध केला होता लोकांनी. आपोआप धावणारी ती रेल्वे बघून कुणीतरी करणी केलीय, जादूटोणा केलाय असं वाटलं काही लोकांना. पहिला सिनेमा बघताना पण असंच झालं. त्या सिनेमातली रेल्वे धावू लागली तसं लोकांना वाटलं ती आपल्या अंगावर येणार. लोक घाबरून थियेटरमधून बाहेर पळून गेले. आता सिनेमा आपलं आयुष्य झालाय.\nखूप गोष्टी आहेत ज्यांना आपण विनाकारण विरोध केला होता. इंग्रज असताना प्लेगची साथ आली होती देशात. प्लेग बरा करणारी लस टोचायची सक्ती करत होते इंग्रज. पण लोकांनी विरोध केला. आम्ही असलं औषध घेणार नाही म्हणून. अगदी पोलिओचा डोस घ्यायला पण लोक घाबरत होते. सरकारचा निषेध करत होते. आता रांग लावतात डोस घ्यायला. तुम्हाला एक गंमत सांगतो, सुरुवातीला लोकांना साबण वापरायची सवय नव्हती. आंघोळीला साबण वापरा हे सांगायला साबण बनवणाऱ्या कंपन्याना खूप अवघड गेलं. त्यांना माणसं पाठवावी लागायची. आज सेल्स रिप्रेझेंटेटिव फिरतात तसे कंपनीचे लोक फिरायचे. लोकांना गोळा करायचे. लोक जमले की मग कंपनीचे लोक सगळ्यांसमोर साबण लावून आंघोळ करायचे. लोकांना विश्वास बसायचा की अंगाला साबण लावल्याने काही त्रास होत नाही. मग हळू हळू लोकांनी साबण वापरायला सुरुवात केली. पृथ्वी गोल आहे हे सांगणाऱ्याला पण लोकांनी वेड्यात काढलं होतं आधी. हे सगळं सांगायचा उद्देश एवढाच की बदल स्वीकारणं जगाला नेहमीच जड गेलं. आपल्यालाही. पण या नादात आपल्या खूप गोष्टी राहून जातात.\nतरुणपणी बायकोसोबत एकदा डान्स करायला पाहिजे होता हे म्हातारपणी सुचून काय उपयोग काश्मीरमध्ये नवऱ्याला बर्फाचा गोळा फेकून मारला पाहिजे होता असं घरी आल्यावर वाटून काय उपयोग. फ्रीजमधला बर्फ फेकून मारण्यात काश्मीरची गम्मत नाही ना. असं काही मनात राहू नये. म्हणून वेळोवेळी मनाचं ऐकलेलं चांगलं असतं. परवा एकजण सांगत होता त्याने तमाशाच पाहिला नाही कधी. का नाही पाहिला तर म्हणाला तमाशा वाईट असतो असं ऐकून होतो. डोळ्याने पाहून ठरवायचं ना. स्वतःच्या डोळ्याने न पाहता, स्वतःच्या कानाने न ऐकता एखादी गोष्ट वाईट कशी काय ठरवू शकतो आपण काश्मीरमध्ये नवऱ्याला बर्फाचा गोळा फेकून मारला पाहिजे होता असं घरी आल्यावर वाटून काय उपयोग. फ्रीजमधला बर्फ फेकून मारण्यात काश्मीरची गम्मत नाही ना. असं काही मनात राहू नये. म्हणून वेळोवेळी मनाचं ऐकलेलं चांगलं असतं. परवा एकजण सांगत होता त्याने तमाशाच पाहिला नाही कधी. का नाही पाहिला तर म्हणाला तमाशा वाईट असतो असं ऐकून होतो. डोळ्याने पाहून ठरवायचं ना. स्वतःच्या डोळ्याने न पाहता, स्वतःच्या कानाने न ऐकता एखादी गोष्ट वाईट कशी काय ठरवू शकतो आपण चांगलं वाईट आपल्याला ठरवता आलं पाहिजे.\nसध्या न्यूडची चर्चा चालू आहे. न्यूड नावाचा सिनेमा. खरंतर सगळी गोष्ट सांगण्याचा मोह होतोय. पण एवढच सांगत�� ही आम्ही सगळ्या चित्रकारांनी डोळ्याने पाहिलेली मूर्तिमंत वेदना आहे. आमच्या चित्रकलेच्या शिक्षणात आमची सगळ्यात मोठी शिक्षक असलेली व्यक्ती. जी न बोलता आम्हाला खूप काही शिकवून जाते. कदाचित वर्गात फक्त आम्ही चित्र शिकत असू. रंगसंगती शिकत असू. शिकलो खूप पण चित्रात समजतिच्यामुळे आली. जात पात धर्म लिंगभेद या पलीकडे माणूस म्हणून माणसाकडे कसं पहावं हे तिने शिकवलं. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना न्यूड पेंटिंग काढण्यासाठी मॉडेल म्हणून बसून राहणारी ती. खरतर पोटासाठी खूप धावपळ करणारी माणसं सुखी वाटू लागतात अशावेळी. पोटासाठी असं तोंड बंद ठेवून एकाच जागी पुतळ्यासारखं बसणं खूप अवघड असतं. जगण्यासाठी असं काही करावं लागत असेल याची खूप लोकांना कल्पना पण नसेल. एक चित्रकार म्हणून मला मात्र तिच्याबद्दल नेहमीच आदर आहे. चित्रकारांशिवाय तिचं शरीर कुणी पाहू शकत नाही. अगदी सिनेमाच्या प्रेक्षकांना पण दिसणार नाही. शिकण्यासाठीच्या गोष्टी आणि विकण्यासाठीच्या गोष्टी वेगळ्या असतात. भले जग तिला कलावंत म्हणत नसेल पण तिने कलेची जेवढी सेवा केलीय तिला तोड नाही. चित्रकलेच्या भाषेत ती न्यूड आहे. पण माणूस म्हणून ती खूप गूढ आहे. लोक जगण्यासाठी किती लाज सोडून वागतात आपण पाहतो. पण ती आजवरच्या कुठल्याही चित्रात कुठल्याही वस्त्राशिवाय एवढी शालीन आणि सुसंस्कृत कशी दिसते हा प्रश्न पडतो. म्हणूनच अश्लीलता देहात नसते नजरेत असते असं म्हणतात ते चुकीचं वाटत नाही.\nसमजा तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी गेला आणी एका मुलीने दार उघडलं. तिच्या अंगावर कपडेच नाहीत. तर तुम्ही काय कराल लोक या प्रश्नावर खूप विचार करतात. उत्तर देत नाहीत. पण उत्तर खूप सोपं आहे. आपण त्या मुलीला म्हणायचं, ए छकुली. चल कपडे घालून ये. नाहीतर आव्वा करतील सगळे. एवढ सोपं आहे. अशी एखादी लहान मुलगीच असेल असा विचार यायला वेळ लागतो. गाडी भलतीकडे जाते. पण गोष्टी खूप सहज असतात. आपण थोडं मोठं होऊन विचार करू लागलो की अशा गोष्टी खूप सहज छोट्या वाटू लागतात. फक्त माणूस म्हणून विचार करायची गरज आहे.\nशेवटी एखादी गोष्ट पहायची की नाही हे आपलं आपण ठरवायचं असतं. पण एखाद्या गोष्टीकडे कसं पहायचं ते आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे.\nवाचनीय असे बरेच काही\nती सध्या काय करतेय\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन ��� - October 22, 2018\nइंग्लंडचे वर्णन - October 1, 2018\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल - September 24, 2018\nदाभोळकरांच्या मारेकऱ्यानो … - August 20, 2018\nWritten by अरविंद जगताप\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.geetaupasani.com/p/my-voice.html", "date_download": "2018-12-15T20:13:35Z", "digest": "sha1:T3BRA3ZG6RTUKH7FAA56WXBHUNBTPQBV", "length": 5905, "nlines": 65, "source_domain": "www.geetaupasani.com", "title": "गीता चारुचंद्र उपासनी: Audio Books In Geeta's Voice", "raw_content": "\ngeetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..\n१) \"राजा शिवछत्रपती\"; पारायण : गीता उपासनी.\n२) \"मोपल्यांचे बंड\"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी.\n३) \"काळे पाणी\"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी.\n४) \"सहा सोनेरी पाने \"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी.\n५) \"वेदांच्या आधारावर दोन बहिणींचा संवाद\"; वाचन: गीता उपासनी.\n६) \"सत्यार्थ प्रकाश\" ; लेखक: स्वामी दयानंद सरस्वती, वाचन: गीता उपासनी.\nसत्यार्थ प्रकाश हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार लवकरच ऐकायला मिळावेत\nआपलं वाचन कौशल्य अप्रतिम आहे\nनुकतेच छत्रपती शिवाजी महाराज ऐकून झाले, खूप समाधान वाटले.\nशंभू राजे यांची कथा मी आतुरतेने वाट पाहत आहे\nचारुचंद्र उपासनी. (गीताचे वडील आणि गुरू)\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत...\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\nमी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल... -ग्रेस \" माझ्या कवितेचं मूळ माझ्...\nसुभाषितरत्नानि वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नव���र्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि मराठी रूपांतर वसंत आला चै...\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/moto-e4plus-launched-in-india-264907.html", "date_download": "2018-12-15T20:23:05Z", "digest": "sha1:5XOIVNSIHNUUVMIHLOGAHDDHXQ4VLAFA", "length": 12651, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आला मोटोचा ई 4 प्लस, बॅटरी टिकेल 2 दिवस !", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन ��ेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nआला मोटोचा ई 4 प्लस, बॅटरी टिकेल 2 दिवस \nमोटो ई4 प्लस फक्त रू 9,999 इतक्या कमी किमतीत आज भारतात लॉंच झालाय.\n12जुलै :तब्बल दोन दिवस डिस्चार्ज होणार नाही इतकी बॅटरी असलेला मोटो ई4 प्लस फक्त रू 9,999 इतक्या कमी किमतीत आज भारतात लॉंच झालाय. जूनमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लॉंच झालेल्या या मोबाईलसोबत अजूनही अनेक सवलती मिळणार आहेत. स्वस्त आणि मस्त मोबाईल शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.\nआज रात्री 11.59 वाजता या मोबाईलची सेल फ्ल्पिकार्टवर चालू होणार आहे. या मोबाईल फोनसोबत मोटो प्लस 2 इयरफोन्स 649 रूपयात मिळणार आहेत तर यासोबतच हॉटस्टारचं प्रिमियम सबस्क्रिपशनही फ्री दिलं जाईल. जर तुम्ही व्होडाफोनचे ग्राहक असाल तर या मोबाईलसोबत तीन महिन्यांचा 84 जीबीचा डेटा फक्त 443 रूपयात मिळेल. जिओच्या युजर्सला 30जीबी अधिक डेटा दिला जाईल. तसंच या मोबाईलवर 9000 रुपयांची एक्सेंज ऑफर आणि 4000 रुपयांची बायबॅक गॅरंटीही दिली जातेय.\nकसा आहे मोटो ई 4 प्लस\n- मोबाईलला 5.5 इंचांची डिस्प्ले स्क्रीन आहे.\n- 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजही या मोबाईलमध्ये आहे.\n-या मोबाईलला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा.\n-या मोबाईलमध्ये वॉटर रिपेलंट कोटिंग आहे. ज्यामुळे पाणी गेलं तरी हा मोबाईल खराब होणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/smriti-irani-fake-news-1657514/", "date_download": "2018-12-15T20:57:00Z", "digest": "sha1:REZBZL3IGENAGLFBYXGZGY5OB2WZCTZ6", "length": 15238, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Smriti Irani fake news | तूर्तास संकट टळले.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nबनावट बातम्यांबाबत- वाटत असलेली चिंता रास्तच आहे.\nमाहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांना ‘फेक न्यूज’बद्दल- म्हणजेच बनावट बातम्यांबाबत- वाटत असलेली चिंता रास्तच आहे. सामाजिक सौहार्द, कायदा आणि सुव्यवस्था, नागरिकांचे विचार-आचार-उच्चार स्वातंत्र्य अबाधित असावे, कारण त्याचा अभाव हा अंतिमत: व्यक्तीच्या प्रगतीलाच बाधक असतो असे ज्यांना वाटते, त्या त्या सर्वाच्याच मनात बनावट बातम्यांबाबत काळजीची भावना आहे. हीच भावना स्मृती इराणींची असेल, तर तिचे स्वागतच केले पाहिजे. पण या स्वागताची मर्यादा येथवरच. कारण यापुढे जाऊन इराणी यांनी जो पराक्रम केला तो माध्यमस्वातंत्र्याच्या गळ्यावरच सुरी चालविणारा होता. बनावट बातम्यांना आळा घालण्याच्या नावाने माध्यम प्रतिनिधींना दडपू पाहणारी नियमावली इराणी यांनी लादली होती. पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करून ती मागे घेण्यास त्यांना भाग पाडले हे बरेच झाले. अर्थात म्हणून कोणी सुटकेचा नि:श्वास सोडावा असे नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमांना विविध मार्गानी ‘वठणीवर’ आणण्याचे प्रकार सुरूच आहेत. इराणीबाईंची नियमावली हे त्यातील एक पुढचे पाऊल होते. ते जरा जास्तच वाकडे पडल्याने मागे घ्यावे लागले. हे वाक���े पडणे म्हणजे नेमके काय हे येथे समजून घेतले पाहिजे. इराणीबाईंच्या नियमावलीनुसार, एखाद्या पत्रकाराने बनावट बातमी तयार केली वा पसरवली, अशी तक्रार येताच त्याची अधिस्वीकृती पंधरा दिवसांसाठी स्थगित केली जाणार होती आणि त्यानंतर मग ती बातमी खोटी की खरी याची शहानिशा करण्यात येणार होती. एखादा कायदा वा नियम कसा नसावा याचा हा उत्तम नमुना. यात एक तर केवळ तक्रारीवरून पत्रकाराला शिक्षा देण्याची योजना होती. अधिस्वीकृती रद्द करणे म्हणजे त्या पत्रकाराला सरकारचे सर्व दरवाजेच बंद करणे होय. एखादा पत्रकार जरा ‘जास्तच खोलात’ जाऊन काही काम करीत असेल, तर त्याच्याविरोधात बनावट बातम्यांच्या तक्रारींचा पाऊस पाडणे अवघड नाही. अशा तक्रारी म्हणजे सुंठीवाचून खोकला घालविण्याचेच साधन ठरण्याची शक्यता अधिक होती. दुसरी बाब म्हणजे, बनावट बातम्या या संकल्पनेबाबत असलेला गोंधळ. सरकारच्या दृष्टीने बनावट बातमी कोणती, तर जी सरकारविरोधी असते ती. सरकारची तथाकथित बदनामी करणारी असते ती. हे केवळ मोदी सरकारबाबतच नाही, तर यापूर्वी इंदिरा वा राजीव सरकारचेही बनावट बातम्यांबाबतचे मापन असेच होते. ते अर्थातच चुकीचे आहे. मुळात बनावट बातम्या आणि चुकीच्या बातम्या यात फरक आहे हे समजून घेतले पाहिजे. वृत्तपत्रांत विविध चाळण्यांतून प्रत्येक बातमी जात असते. त्यातूनही एखादी चुकीची बातमी छापून येऊ शकते. परंतु तसे झाल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाते, चुका दुरुस्त केल्या जातात. कारण हेतू गैर नसतो. यास अपवाद आहेतच.. आणि हल्ली ते वाढले आहेत.. पण त्याबाबत सरकारचे काही म्हणणे दिसत नाही. आपल्या भाटवाहिन्यांचा धिक्कार कोणा केंद्रीय मंत्र्याने केल्याचे अद्याप ऐकिवात नाही. बनावट बातम्यांचे उद्दिष्टच मुळी लोकांची दिशाभूल करणे हे असते. त्यासाठी जाणीवपूर्वक खोटय़ाचा आसरा घेतलेला असतो. अशा बनावट बातम्या पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यास विद्यमान कायदे पुरेसे आहेत. बनावट बातम्यांचा कारखानाच असलेल्या ‘पोस्टकार्ड’ नामक संकेतस्थळाच्या चालकावर कारवाई करून कर्नाटक सरकारने ते दाखवून दिले. तेव्हा मुळात अशा नव्या नियमावलीची आवश्यकता नव्हतीच. तरीही ती आणली गेली. ती मागे घेतल्याने वृत्तपत्रस्वातंत्र्यावरील एक संकट तूर्तास तरी टळले म्हणावयाचे, एवढेच.\nताज्या बातम्यांसाठी लोकस��्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/hivalyat-anghol-na-karnyache-dusparinam/", "date_download": "2018-12-15T21:59:39Z", "digest": "sha1:UTUMPJROZWDYQGVJ5GYJ4WTGA3JNRQ27", "length": 8347, "nlines": 41, "source_domain": "www.marathigold.com", "title": "हिवाळ्यात अंघोळ करण्याचे टाळल्यामुळे होतात हे पाच मोठे नुकसान", "raw_content": "\nYou are here: Home / Health / हिवाळ्यात अंघोळ करण्याचे टाळल्यामुळे होतात हे पाच मोठे नुकसान\nहिवाळ्यात अंघोळ करण्याचे टाळल्यामुळे होतात हे पाच मोठे नुकसान\nदररोज अंघोळ केल्यामुळे फक्त शरीर स्वच्छ नाही होत तर आपले मन देखील उत्साहित राहते आणि तुम्ही नेहमी निरोगी राहता. खरतर निरोगी राहण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे दररोज अंघोळ करणे. परंतु कधी कधी असे होते कि नियमित दिनचर्या टाळून किंवा काही कारणामुळे तुम्ही अंघोळ करत नाहीत पण तुम्हाला माहित आहे का अंघोळ केली नाही तर यामुळे आपल्याला अनेक नुकसान होऊ शकतात.\nलोक उन्हाळ्याच्या दिवसात तर दररोज अंघोळ करतात पण थंडीच्या दिवसात रोज अंघोळ करणे सगळ्यांसाठी संभव होत नाही कारण लोक थंडी पासून वाचण्यासाठी अंघोळ करत नाहीत, एवढेच नाही तर काही लोक असे देखील असतात जे थंडीच्या मौसमा मध्ये एक-एक महिना देखील अंघोळ करत नाहीत, पण कदाचित त्यांना माहित नाही कि दररोज अंघोळ केली नाही तर आपल्याला पाच प्रकारचे नु��सान होऊ शकतात.\nथंडीच्या दिवसात (हिवाळ्यात) अंघोळ नाही केल्यास होणारे नुकसान\nदररोज अंघोळ न केल्याने होणारा पहिला नुकसान म्हणजे आपल्या शरीराची स्वच्छता साफसफाई होत नाही कारण आपण दररोज बाहेर निघतो आणि रोज आपल्या शरीरावर धूळ-माती जमा होत असते. ज्यामुळे आपल्या शरीरावर धूळ मातीचा एक थर तयार होत असतो आणि जर तुम्ही याकडे दुर्लक्षित अंघोळ केली नाही तर शरीरावर बैक्तीरीया तयार होतात आणि आपल्याला वेगवेगळ्या समस्या जसे पूर्ण शरीरावर खाज सुटणे किंवा लाल रंगाचे रैशेज होणे इत्यादी समस्या होऊ शकतात.\nशरीरावर बैक्टीरिया होणे स्कीनसाठी हानिकारक असते. धूळमातीमुळे आपल्या शरीरावर उत्पन्न झालेले बैक्टीरिया पिंपल्स पासून ते इन्फेक्शन आणि इतर त्वचारोग घेऊन येतात आणि हे शरीराच्या आतील आजारासाठी देखील कारणीभूत होऊ शकतात. त्यासाठी त्वचारोगाच्या समस्ये पासून वाचण्यासाठी दररोज स्नान केले पाहिजे.\nलोकांचे असे मानाने आहे कि हिवाळ्यात अंघोळ न केल्यामुळे थंडी पासून वाचता येते किंवा थंडी मध्ये होणाऱ्या आजारा पासून वाचता येऊ शकते परंतु हा विचार चुकीचा आहे कारण अंघोळ न केल्यामुळे आजारापासून वाचता येत नाही तर आजारांना आमंत्रण दिल्या सारखे असते. त्यामुळे आपल्या दिनचर्या प्रमाणे दररोज अंघोळ केली पाहिजे आणि आजारांपासून वाचले पाहिजे.\nथंडीच्या दिवसात अंघोळ केली नाही तर शरीरातून घाम येणे बंद होईल पण शरीरातून दुर्गंधी येणे बंद होऊ शकत नाही. यासाठी थंडीच्या दिवसात देखील दररोज अंघोळ करून स्वताला फ्रेश ठेवा आणि हिवाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून दूर राहा.\nहिवाळ्याच्या दिवसात अंघोळ न केल्यामुळे हजारो बैक्टीरिया आणि अनेक प्रकारचे फंगस इन्फेक्शन होऊ शकतात. यासाठी थंडीच्या दिवसात आपल्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. त्यासाठी दररोज अंघोळ करणे आवश्यक आहे. खरतर दररोज अंघोळ केल्यामुळे शरीर स्वच्छ राहते, मन प्रसन्न राहते ज्यामुळे कोणतेही काम करताना उत्साह वाटतो पण याच्या विरुध्द अंघोळ केली नाही तर आळस वाटतो आणि कामामध्ये देखील मन लागत नाही.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/index.php/content/about%20us", "date_download": "2018-12-15T20:33:42Z", "digest": "sha1:47HSWNLB2N7O5EWOERYO55ZKTBQXXHNR", "length": 8136, "nlines": 156, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "आमचे बाबत | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nगुंतवणूक आमच्या मार्फत का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nगुंतवणूक आमच्या मार्फत का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/2017/04/letter.html", "date_download": "2018-12-15T21:53:32Z", "digest": "sha1:IR5SE4EXCHNUYK6EGBS5Z3V7PPAFKQQK", "length": 3392, "nlines": 50, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "पत्र | Letter", "raw_content": "\nशुक्रवार, २१ एप्रिल, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ६:०५ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पत्र, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nmrinalp kutumb ११ ऑगस्ट, २०१८ रोजी १:३२ म.उ.\nGaurav Kohale २८ ऑगस्ट, २०१८ रोजी ६:३६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86/", "date_download": "2018-12-15T20:20:19Z", "digest": "sha1:6UREE3ZV3GXEVR5S2Y23MWPT5FZLDYEY", "length": 17302, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दहावीच्या अभ्यासक्रमात आता जीएसटीसह म्युच्युअल फंड आणि एसआयपीचेही धडे | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसच�� जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Banner News दहावीच्या अभ्यासक्रमात आता जीएसटीसह म्युच्युअल फंड आणि एसआयपीचेही धडे\nदहावीच्या अभ्यासक्रमात आता जीएसटीसह म्युच्युअल फंड आणि एसआयपीचेही धडे\nडिजिटल इंडियाकडे वाटचाल करतांना कॅशलेश व्यवहारांबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच आर्थिक गुंतवणुकीबाबत पायाभूत माहिती व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. शेअर बाजार म्हणजे नेमके काय, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक कशी करावी, जीएसटी करप्रणाली काय आहे, याबाबतचे धडे दहावीच्या पाठयपुस्तकातून मिळणार आहेत. त्यासाठी बालभारतीने दहावीच्या गणिताच्या पुस्तकात या विषयांचा समावेश केला आहे.\nनोटाबंदीनंतर म्युच्युअल फंड, एसआयपीमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र नागरिकांना म्युच्युअल फंड अथवा एसआयपीमध्ये गुंतवणूक कशी करावी, जीएसटीबाबतही पुरेशी माहिती नाही. याचा विचार करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातच ही पायाभूत माहिती व्हावी, तसेच गुंतवणुकीसंदर्भात तोंडओळख व्हावी या उद्देशाने दहावीच्या गणित विषयात यंदा जीएसटीच्या धड्याचा समावेश करण्यात आला आहे.\nशालेय जीवनापासूनच बचत व गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी फंड, शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्डस, मुदत देव, रिकरिंग खाते, विविध प्रकारच्या विमा योजना, भविष्य निर्वाह निधी, स्थावर मालमत्ता असे विविध गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत ओळख व माहिती होण्याचा दृष्टीने याचाही अभ्यासात समावेश आहे.\nदहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली जीएएसटी संकल्पना अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगण्यात आली आहे. याबरोबरच जीएसटीची विविध उदाहरणे देऊन स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जीएसटी नंबर कसा तपासावा, राज्याचा जीएसटी सांकेतिक क्रमांक याबाबतही माहिती देण्यात आली आहे.\nPrevious articleपिंपळे सौदागर येथे हॉटेलमधील बाऊन्सरची ग्राहकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल\nNext articleपुण्यातील एम्प्रेस गार्डन जवळील कॅनॉलमध्ये बुडालेल्या मुलाचा आखेर मृतदेह सापडला\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा श��द पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत आक्रमक\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांची ४ लाख कोटी कर्जमाफीची शक्यता\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nराजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे विजयी; मात्र, सत्ता राखण्यात अपयशी\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत...\nईव्हीएमची पूजा करणे श्रीपाद छिंदमच्या भावाला भोवली; गुन्हा दाखल\nइन्शुरन्स पॉलिसीमध्ये सूट मिळण्याचे आमिष दाखवून थेरगावातील इसमाची ९१ हजारांची फसवणूक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिगडी ते दापोडी मार्गावर पीएमपीचे बसचालक बेदरकार; सीमा सावळेंनी केले कॅमेऱ्यात...\nक्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन; संग्रहालयासाठी सीमा सावळेंनी केला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/kim-jong-un-begged-on-his-knees-for-summit-with-donald-trump-118060800005_1.html", "date_download": "2018-12-15T20:20:54Z", "digest": "sha1:N7K4Z6FXJ26STS3VJ42B4CFYQDBHOYMF", "length": 12513, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "किम जोंगने ट्रम्प यांची जोडून, गुडघे टेकून भीक मागितली | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकिम जोंगने ट्रम्प यांची जोडून, गुडघे टेकून भीक मागितली\nआता 'ती' ऐतिहासिक भेट होणार आहे. कारण उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने सिंगापूर परिषदेत भेट व्हावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हात जोडून आणि गुडघे टेकून भीक मागितली असा खुलासा ट्रम्प यांचे वकील रु���ी गिऊलियानी यांनी केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, जेव्हा ट्रम्प यांच्या कडक स्वभावासमोर किम जोंग उन पुर्णपणे झुकला तेव्हाच ट्रम्प या बैठकीसाठी तयार झाले. तेल अवीव येथे एका कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील रुडी गिऊलियानी यांनी हा खुलासा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप उत्तर कोरियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.\nआता ही बैठक होत आहे. व्हाईट हाऊसने सिंगापूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून, तयारी सुरु असल्याचं सांगितलं आहे.\nसिंगापूरध्ये डोनाल्ड ट्रम्प-किंम जोंगच्या सुरक्षेची जबाबदारी नेपाळी गुरख्यांवर\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nमोदीची तुलना हुकूमशाहा किम जोंगशी, २३ जणांवर गुन्हा\n12 जूनला सिंगापूरमध्येच किम-ट्रम्प यांची भेट\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nक्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी 13 शहरांमध्ये \"जीत\" प्रकल्प\n\"जीत\" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ...\nअवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार\nटी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठ��\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vir-savarkar-marathi/sw-savarkar-s-message-to-his-wife-118020200010_1.html", "date_download": "2018-12-15T20:20:19Z", "digest": "sha1:GTAV33HB6CQEEEH4DEBBHAUR6776OKHA", "length": 13092, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वा. सावरकरांनी स्वत:च्या बायकोचा घेतलेला निरोप... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वा. सावरकरांनी स्वत:च्या बायकोचा घेतलेला निरोप...\nतीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी\nबहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी उभी आहे, जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं..\n\"माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची ह्याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार.. कावळे, चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्या पुरता संसार कोणालाही करता येतो, 'आम्हांला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना'. आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच, वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार.\nमाई, कल्पना करा.. की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली. आपल्या घराला आग लावली, तर हे पेरल्यामुळेच उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. मग सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर यावा, म्हणून आपण आपल्या घराचा धूर नको का करायला वाईट वाटून घेऊ नका, एकाच जन्मात मी तुम्हाला एतका त्रास दिला की हाच पती जन्मोंजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं.\nपुन्हा ह्या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप.\"\nअसं म्हटल्यानंतर ती सव्वीस वर्षांची - पंचवीस वर्षांची पोरगी अशी पटकन खाली बसत त्या तुरुंगाच्या जाळीतून हात आत घालते सावरकरांच्या पायाला हात लावते. ती धूळ आपल्या मस्तकी लावते, सावरकरांनी एकच विचारलं माई काय करता.. त्या पंचवीस वर्षाच्या पोरीनं सुद्धा सांगितलं, \"हे पाय बघून ठेवते पुढल्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. आपल्या घराचे संसार करणारे खूप पाहिले, पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला, मला नाही वाईट वाटत त्याच.. मला नाही वाईट वाटत. तुम्ही जर सत्यवान असाल तर मी सावित्री आहे, माझ्या तपश़्चर्येनं यमापासून तुम्हाला मी परत आणिन याची शक्यता बाळगा. स्वतःच्या जीवाला जपा, आम्ही या ठिकाणी तुमची वाट पाहत राहू.\"\nकाय ताकद आहे हो, निरोप देण्यात काय ताकद आहे.\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/", "date_download": "2018-12-15T20:12:52Z", "digest": "sha1:NU5KAWQ2I2HU2I5LKQXMVHPYDJPMMV27", "length": 50579, "nlines": 160, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore", "raw_content": "\nशुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nसंध्याकाळी बाहेर ओट्यावर उभा होतो. घराच्या आजूबाजूला मी खूप झाडी लावून ठेवल्यामुळे संध्याकाळी बाहेर डास असतात. हे डास- मच्‍छर संध्याकाळी जास्त प्रमाणात दिसून येतात. दारं खिडक्या उघड्या दिसल्या की ते घरात प्रवेश करतात आणि रात्रभर आपल्याला डंख मारत राहतात. बाहेर ओट्यावर येताच डास घरात येऊ नयेत म्हणून मी बाहेरून घराचं दार घट्टपणे लावून घेतलं. आत डास जाण्यासाठी थोडीही फट राहू नये अशी काळजी घेत मी बाहेरून दाराची कडी लावली. आणि अचानक मला बालपण आठवलं. गावात लहानपणी संध्याकाळी माझ्याकडून चुकून दार लावलं गेलं तर आई म्हणायची, ‘लक्षमी येवानी येळ जयी, दार कसाले लावस रे भाऊ उघडं ठेव.’ मला हा उद्‍गार आत्ताच ऐकू आल्यासारखा मी चपापलो. आपण शहरात आल्यापासून लक्ष्‍मी यायची वेळ, दिवाबत्तीची वेळ विसरून गेलो आहोत. बटन दाबलं की विजेचा भसकन पांढराशुभ���र उजेड घरभर पसरतो. घरात डास येऊ नयेत म्हणून दिवसभर दार उघडं असलं तरी संध्याकाळी आपण न चुकता दार व्यवस्थित बंद करतो.\nसंध्याकाळ झाली आणि कोणी आपल्या घराचं दार लावायला लागलं की लहानपणी वडीलधारी मंडळी पोरासोरांवर खेकचायची, ‘राहू देत नी रे कवाड उघडं. आता लक्षमी येवानी येळ जयी आनि तू कवाड आघे करी र्‍हायना. सांज जई का दार लाऊ नही भाऊ.’\nसायंकाळी घरात लक्ष्मी येते. गावातल्या प्रत्येक घरात लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणजे धन, दौलत, बरकत वगैरे हे ही वडीलधार्‍यांकडूनच समजलेलं. घरात हे सर्व सुख येण्यासाठी घराची दारं संध्याकाळी उघडी असली पाहिजेत. शेतकाम व अन्य कामासाठी ग्रामीण लोकांना दिवसभर घराबाहेर रहावं लागत असल्यानं घराचं दार दिवसभर बंद ठेवलं तरी चालतं. फक्‍त संध्याकाळी लावू नये. दिवाबत्तीच्या वेळी घराची दारं उघडी ठेवावीत. हो, दिवाबत्तीच्या वेळी. खेडोपाडी आधी विजेचे दिवे नव्हते. कंदील आणि चिमणी नावाचे लहान दिवे असत. त्यांच्या काचा रोज संध्याकाळी चुलीतल्या राखेने घासून एखाद्या फडक्याने स्वच्छ पुसली जात आणि मग चिपडं पडताच, म्हणजे दिवस जाताच घरोघरी हे दिवे लावले जात. अशा संध्याकाळच्या वेळेला ‘दिवाबत्तीची वेळ’ झाली असं म्हणत. या वेळी घराची दारं उघडी असायला हवीत, अशी अलिखित पुर्वपरंपरेने चालत आलेली आचार संहिता होती. गावात ज्या ज्या घरात माणसं वास्तव्याला असायची (काही लोक मळ्यात रहात म्हणून त्यांच्या घराला कायम कुलूप असायचं.) त्या त्या घराची दारं संध्याकाळी उघडी ठेवली जात. कारण ही वेळ लक्ष्‍मी यायची वेळ असायची.\nविचार करताना अशा लक्ष्मी येण्याच्या समजूतीमागे काही शास्त्रीय आधार असावा का, मनात शंका आली. आणि विचारांना योग्य दिशा मिळताच लख्खपणे जाणवलं, असलाच पाहिजे. हा शास्त्रीय आधार कोणता असावा हे शोधण्यातही खूप वेळ गेला नाही. लक्ष्मी म्हणजे काय असू शकतं, हे तर्काने ठरवता आलं. म्हणूनच या समजुतीला शास्त्रीय आधार असल्याचं लक्षात आलं.\n: माझ्या घराभोवती मी इतकी दाटीवाटीने झाडी लावून ठेवलीत. ही सर्व झाडं आता रात्री प्राणवायू घेणं सुरू करतील आणि कार्बन डॉय ऑक्साइड सोडतील. संध्याकाळ पासून सकाळ होईपर्यंत हे सुरू राहील. म्हणजे झाडं रात्री माणसासारखाच प्राणवायूचा श्वास घेऊन कार्बन बाहेर सोडणार. मग आपण संध्याकाळी दारं- खिडक्या उघडी ठेऊन झाड��ंकडून मिळणारा संध्याकाळपर्यंतचा प्राणवायू घरात साठवून ठेवायला नको का हा बाहेरचा प्राणवायू घरात भरून ठेवायला हवा. म्हणजे रात्रभर आपल्याला प्राणवायू पुरेल. कमी पडणार नाही. संध्याकाळी आपण लवकर दारं खिडक्या बंद करून ठेवल्या तर घरातला प्राणवायू सकाळपर्यंत आपल्याला कमी पडू शकतो. घरातल्या हवेत कार्बन डॉय ऑक्साइडचं प्रमाण वाढेल. म्हणून अंधार पडेपर्यंत आपण संध्याकाळी घराची दारं उघडी ठेवलीत तर आपल्याला रात्रभर पुरेल इतका प्राणवायू घरात साठवला जाऊ शकतो. पूर्वी ग्रामीण घरांना खिडक्या क्वचितच दिसायच्या. कुठे एखाद्या घराला खिडक्या दिसल्या तरी त्या शास्त्रशुध्द पध्दतीने समोरासमोर नसायच्या. ग्रामीण घरात पुढच्या दाराला लागूनच थोड्या अंतरावर एक खिडकी असायची. बहुतेक ग्रामीण घरे एक दारी असायची. काहींना मागचं दार आणि पुढचं दार अशी दोन दारं असली तरी आजूबाजूला खिडकी नसायची. कारण घराच्या दोन्ही बाजूंना लागून घरे असत. अशा घरात रात्रीच नव्हे तर दिवसाही हवा खेळती राहत नसे. म्हणून संध्याकाळी बाहेरची हवा घरात घेणं आवश्यक होतं. (कंदील- चिमणी ह्या दिव्यांना ज्वलनासाठीही प्राणवायू लागतो. म्हणजे आतापेक्षा पेटवलेल्या दिव्यांच्या काळात गावातल्या घरात रात्री प्राणवायू जास्त लागायचा.) आपल्याला जिवंत ठेवणारा प्राणवायू, म्हणजेच लक्ष्मी असं तर म्हणायचं नसेल आपल्या पुर्वजांना\nलहानपणी आमच्या गावात भरपूर झाडी होती. प्रत्येक खेड्यात भरपूर झाडी असायची. म्हणून अशा प्राणवायू साठवणुकीसाठीच लोक संध्याकाळी घराची दारं उघडी ठेवत असतील. आणि याचं शास्त्रीय भान आकलनापलीकडे असल्यामुळे प्राणवायू भरण प्रक्रियेला ‘लक्ष्मी’ नाव ठेवलं गेलं असावं का ही तार्कीक कल्पना असली तरी या कार्यकारण भावात तथ्य दिसून येतं. पुरेशा प्राणवायूमुळे रात्रभर घरात नेगेटीव्ह एनर्जी निर्माण होत नाही. अजून काय हवं. हीच तर लक्ष्मी. (आणि अशी लक्ष्मी घरात खेळती राहण्यासाठी घराच्या आजूबाजूला जितकी झाडं लावणं शक्य असेल तितकी लावली पाहिजेत.) पैसा, अडका, बरकत, दौलत नावाची लक्ष्मी तर आपण कष्ट करून कमवतच असतो रोज.\n(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:३६ म.पू. कोणत्याही ��िप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nगाव तिथं नदी होतीच. आजही ज्या गावाला नदी नाही असे फार क्वचित गावं असतील. गाव तिथं नदी नव्हती, तर जिथं नदी होती तिथं गावं वसली. नदीच्या काठांवर लोकवस्ती झाली. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. जिथं जिथं पाणी होतं त्या पाणवठ्यांच्या काठांवर गावं वसली. म्हणून कोणतं गाव कोणत्या नदीच्या काठावर हे अजूनही मुद्दाम विचारलं जातं. अथवा कोणत्या गावाजवळून कोणती नदी वाहते याचीही उत्सुकता असते. जरी अनेक नद्या वाहता वाहता आज आटून गेल्या आहेत.\nनदी लहान असो की मोठी. आज वाहत असो की नसो. आजची गावंही नदीच्या‍ किनारीच सापडतात. जीवन देणारी नदी ही माणसाची देवता आहे. नदीला माता समजलं जातं. परंपरेने नद्या पुजल्या जातात. नदीत अनेक देवता आजही पहायला मिळतात. नदी ही स्त्रिलींगी असल्याने नदीतल्या बहुतांश देवता या महिला देवता आहेत. आसरा ह्या देवता नदीतच अस्तित्वास असतात. प्रत्येक गावाच्या आसरा ह्या नदीतच वास्तव्य करतात. त्यांचं नावही आसरा. गावाला आसरा देणार्‍या नदीतल्या देवता त्या आसरा. आसरांना बोली भाषेत आया म्हणतात. नदी आपली आई. आईचे अनेक वचन आया. नद्या ह्या सर्व प्राणीमात्रांच्या आया आहेत.\nनदीतल्या आसरांसमोर आजही ग्रामीण भागात लहान बाळाला घुगरवलं जातं. घुगरावणं म्हणजे नदीतल्या आसरांसमोर मानवी बाळाने नतमस्तक होणं. त्याच्या पुढील आयुष्यासाठी या आसरा देवतांचा (आयांचा) आशीर्वाद घेणं म्हणजे घुगरावणं. जन्म झाल्यावर बाळाला जसं नदीचं दर्शन घडवलं जातं, तसं माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे सर्व‍ क्रियाकर्मही नदीतच वा नदीच्या काठांवर केले जातात. माणसाच्या अंत्ययात्रेचं वित्सर्जन नदीत होतं. माणसाची राख नदीच्या पाण्यात सोडली जाते. अस्थी नदीत बुडवल्या जातात. म्हणून उतारवयातल्या माणसाला मुद्दाम हिणवण्यासाठी ‘तुझ्या नदीत गोवर्‍या गेल्या तरी अक्कल आली नाही’ असं म्हटलं जातं. लोकप्रथा आपण समजतो इतक्या अडाणी नसतात. लोकप्रथांत आदिम लोकसमज आणि लोक सजगता दडलेली असते. हे लोकसमज जगण्याला बळ देतात. आत्मशक्‍ती वाढवतात. पूर्वी माणसाची आत्मशक्ती वाढवण्याचं काम अशा लोकप्रथा करत होत्या.\nलहानपणी साथ देणारी नदी आपल्याला आयुष्यभर प्रवाहीत करीत असते. ग्रामीण नदी जी आज वाहत नसली तरी केवळ तीस- पस्तीस वर्षापूर्वीच्या छोट्या छोट्या नद्याही सुजलाम सुफलाम होत्या. आतापर्यंत सगळ्याच माणसांचं बालपण या नद्यांच्या कडेवर पोसलं जात होतं. (या पुढच्या पिढ्यांना कदाचित ‘पूर्वी इथून नदी वाहत होती’ असं सांगावं लागेल.) नदीच्या दोन्ही थड्यांवर दाट आंबराई असायची. आंबराई दाट नसली तरी नदीच्या काठांवर अनेक झाडी असायची. नदी दोन्ही पात्रे भरून वहायचीच असं नाही. नदी छोटी असली तरी एका धारेने वाहताना दिसायची.\nकाही लोक उन्हाळ्यात नदीत डांगरवाड्या तयार करत. डांगरवाडीत डांगरे, टरबुज, पानकाकड्या पिकायच्या. इतक्या कमी पाण्यातही काही मासेमारी करणारे लोक बारके बारके मासे पकडायचे. खडकांच्या खाचेतून खेकडे पकडायचे. लहान मुलं टोंगळ्याइतक्या वाहणार्‍या नदीच्या धारेत अंघोळ करायचे. थंडगार पाण्यात अंघोळ होताच तापल्या वाळूत अंग शेकायचं- वाळवायचं. आंब्याला लगडलेल्या कैर्‍या दगड मारून पाडायच्या. त्या तिथल्यातिथं खायच्या. वाळूत झरा तयार करून गढूळ पाणी उपसून झाल्यावर नितळ थंडगार पाणी हाताच्या ओंजळीने घटाघटा प्यायचं.\nनदीत बकरके बकर्‍यांना पाणी प्यायला आणायचे. गुराखी गायींना पाण्यावर आणायचे. शेतकरी आपल्या बैलांसह पाळीव प्राण्यांना पाणी पिण्यासाठी नदीवर आणायचे. गावात काही लोक बदकं पाळायचे. ते बदकं पाण्यात पोहण्यासाठी नदीत आणले जात. काही लोक केतकी नावाची वनस्पती नदीच्या धारेत भिजवत ठेवत. नंतर त्याचे लांब धागे काढून त्याचा दोर (आवते)‍ विनत. ही सगळी गंमत पाहण्यासाठी गावातली लहान मुलंही नदीत येत.\nघरोघरच्या गृहीणी धुणं धुण्यासाठी म्हणजे कपडे धुण्यासाठी नदीवर येत. नदीत कपडे धुवून होताच ते तापलेल्या वाळूवर वाळत घालत. वाळलेल्या कपड्यांच्या नदीतच घड्या करून कढईत ठेऊन ती कपड्यांची कढई डोक्यावर धरून घरी आणली जायची. डोक्यावर कपड्यांची पाटी घेत नदीकडे धुणं धुण्यासाठी जाणार्‍या महिला आणि नदीकडून कपडे धुवून गावात येणार्‍या महिला हे रोज दिसणारं ग्रामीण दृश्य रमणीय असायचं. मठमुंगाचे वडे असले तर दाळा धुवायला गावातल्या महिला भल्या पहाटे नदीवर जात. मट्यारं धुवायचं असलं तर नदीवर जात. अशी ही पारंपरिक नदी गावातलं सगळं भलं भुरं आपल्या पोटात घेत काठावर वस्ती करून गाव वसलेल्या लोकांना स्वच्‍छ ठेवीत असे. गावातल्या लोकांची तहान आयुष्यभर भागवत असे. आता अशा जीवंत नदीचे दृश्य गावात दिसून येत नाही.\nनद्यांच्या आजच्या वाळवंट होण्याला आपणच कारणीभूत आहोत. नदी उगमाजवळचे डोंगर, झाडं तोडून आपण उघडे नागडे केले. नदीकाठचे झाडं तोडून आपण नदीला उघडं पाडलं. (त्याचा पावसावरही परिणाम झाला.) अतोनात पाणी उपसून वा अडवून नदीचं प्रवाहीपण बंद केलं. अतोनात वाळू उपसून नदीचं खड्डं केलं. नको तिथं अतिक्रमण करून छोट्या नद्या नामशेष केल्या. गावातल्या गटारी नदीत सोडल्या. रासायनिक कारखाण्यांचे प्रदुषित पाणी नदीत सोडलं. इतकं सारं होऊनही नद्या जिवंत राहतील कशा\n(‘वाघूर’ 2018 च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखाचा अतिसंक्षिप्त भाग.\nया लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ६:४४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nपूर्वी गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा वीस घरांमागे एक आड असायचाच. घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस पन्नास हात खोल जाताच आडाला पाणी लागायचं. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. या रूंदीला कडं म्हटलं जायचं. ‘आडनं कितीनं कडं घिदं’ उत्तर यायचं ‘चार हात’. ‘हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं’ उत्तर यायचं ‘चार हात’. ‘हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं’ उत्तर यायचं ‘बारानं कडं’. (म्हणजे बारा बाय बारा हात).\nआड धसू नये म्हणून तो बांधून घेतला जायचा. दगड आणि चुना यात तो खालून वरपर्यंत गोल आकाराने बांधावा लागायचा. आडाच्या वर लाकडी रहाट बसवलं जायचं. त्यासाठी सुताराकडून आडाच्या काठावर दोन तिरपे खांब उभे केले जायचे. खांबांच्या वरच्या टोकाला छिद्रे पाडून त्या छिद्र्यांतून आडवा लोखंडी आस टाकत त्या आसात रहाट ओवलं जायचं. आडात एखादा प्राणी वा लहान मूल पडू नये म्हणून आडाच्या तोंडावर चौकट टाकून लावण्या- उघडण्याच्या फळ्या बसवल्या जायच्या.\nरहाटाला आवते म्हणजे दोर बांधून दोराच्या दुसर्‍या टोकाला बादली बांधली जायची. ती बादली रहाटावरून आडात सोडली जायची. बादली पाण्यात बुडली की रहाटावरच्या आवत्याने ती ओढायची. दोन हातांनी रहाट ओढायला रहाटाला चार मुठ्या अस���. त्या मुठ्या धरून रहाट ओढत रहायचं. म्हणजे आपण ओढत असलेलं रहाट आसाभोवती गोल फिरायचं. आवते रहाटाला गुंडाळलं जात पाण्याने भरलेली बादली वर यायची. बादली वर येताच एका हाताने रहाट स्थिर पकडून दुसर्‍या हाताने बादलीच्या कडीला धरून बादली आपल्याकडे खेचायची. ती बादली हंड्यात ओतायची. अशा पध्दतीने तीन चार बादल्यांनी हंडा भरला की तो उचलून घरात आणून पिण्याच्या पाण्याचा रांजण- माठ भरायचा.\nरहाटाने दोन जणींनाही पाणी खेचता येतं. शक्यतो पाणी भरण्याचं काम महिलांकडेच असायचं. दोन जणी पाण्याची बादली रहाटाने ओढू लागल्या की ओढणं जरा हलकं जातं आणि न थकता पाणी भरता येतं. आडाचं पाणी पिण्यासाठी गावात वापरलं जायचं. धुणं धुण्यासाठी गावातल्या महिला नदीवर जायच्या. खोल पण आकाराने हे छोटे छोटे आड खाजगी एखाद्याच्या मालकीचे असायचे. तरीही आजूबाजूचे दहा पंधरा घरं या आडावर हक्काने पाणी भरायला यायची. आडाचा मालक सुध्दा आपण पाणी भरणार्‍यांवर उपकार करतो असा आव कधी आणायचा नाही. उलट आडातून पाण्याचा जेवढा जास्त उपसा होईल, तितकी पाण्याला चांगली चव येते असा त्यांचा समज होता. पाणी भरणार्‍या शेजारील बायाही आडाच्या मालकिनीच्या (आपल्याला पाणी भरू देते म्हणून) चावलेल्या दाबलेल्या नसायच्या.\nकाही आड उन्हाळ्यात आटायचे. तेव्हा आड कोरावा लागायचा. गावात एक दोन जण आड कोरणारे, आड खोदणारे असायचेच. ते आडात उतरून आडात साचलेला गाळ काढायचे. एक दोन हात खाली खोदायचे. आणि तो गाळ – चिखल पाण्याच्या बादलीतूनच दुसरा माणूस वर ओढायचा. आड खोदणारा आडाचे आजूबाजूचे झिळ- पाझर मोकळे करायचा. त्यात अडकलेली घाण- गाळ काढून स्वच्‍छ करायचा. त्यानंतर पुन्हा आडात पाणी उतरायचं आणि आडातून बादली भरून पाणी येऊ लागायचं.\nआवते तुटून काही वेळा बादली पाण्यात पडायची. अशी बादली आडातून काढण्यासाठी विशिष्ट गळ असायचा. त्या गळाला आवते बांधून गळ पाण्यातून आडाच्या बुडापर्यंत सोडला जायचा. गळ वरून आवत्याने खंगाळला जायचा. गळात बादली अडकली असेल तर ती गळातून निसटू नये म्हणून आवते हळूहळू वर खेचावं लागायचं. पाण्यातून गळ बाहेर येताच त्याला बादली अडकली आहे की नाही ते आडात डोकावून पहावं लागायचं. गळाच्या वजनावरूनही ते लक्षात यायचं. नाही आली तर हा प्रयत्न पुन्हा पुन्हा करावा लागायचा. बादली पाण्यात पालथी पडलेली असली तर ती गळात अडकायची नाही. अशा वेळी आड खोदणारा माणूस आडात उतरून बादली काढून आणायचा.\nपडलेली बादली आडातून काढण्याचा गळ प्रत्येक घरी नसायचा. गावात दोन चार जणांकडे असे. मग त्या घरी गळ मागायला गेलं की आपला गळ, नेणार्‍याने आठवणीने परत आणून द्यावा म्हणून गळ मालक गळाच्या बदल्यात तोपर्यंत एखादं भांडं ठेऊन जायला सांगायचा. बाया गळाच्या बदल्यात पितळाचा तांब्या अथवा बोघणं ठेऊन येत. गळ परत करायचा आणि आपला तांब्या वा बोघणं परत आणायचं, अशी गावात पध्दत होती.\nगावात काही सार्वजनिक आडही असत. या आडांचे कडे मोठे असायचे म्हणून मळ्यातली विहीर आणि हे आड सारखेच दिसायचे. बारा बाय बारा अथवा सोळा बाय सोळा हाताचे कडे या आडांना असायचे. हे आड ग्रामपंचायतीने बांधलेले असल्याने लोक या आडांना ‘सरकारी आड’ म्हणायचे.\nआता गावात आड दिसत नाहीत. होते ते आड बुजले गेले. म्हणजे आपापले आड लोकांनी स्वत:हून मातीने बुजून टाकले. आज इतके कष्ट करून पाणी प्यायला कोणाला सवड नाही. आता गावागावात वॉटर सप्लाय आलं, जरी ते वेळेवर वॉटर सप्लाय करत नाही. कुठं कुठं आता हात पंपही पहायला मिळतात. ते उपसून पाणी वर येईलच याचीही शाश्वती राहिली नाही.\n(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ३:४४ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nगाव तिथं चावडी असायचीच. चावडीवर गावातले अनेक प्रश्न सोडवले जात. वार्षिक भाडे मिळवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे काही लिलावही चावडीवर होत असत. चावडीवर पंचायत भरायची. पंचायत बोलवणे म्हणजे गावातल्या लोकांची बैठक. आजच्या भाषेत मिटींग. गावात दवंडी देऊन चावडीवर लोक बोलवले जात. गावाच्या भल्यासाठी एखादा निर्णय घ्यायचा झाला तर गावातल्या चावडीवर लोक जमत. चावडीत उलट सुलट चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाई.\nगावगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडीत होत असे. चौ – वाडी म्हणजे चारचौघेजण जमण्याचे ठिकाण ते चावडी. चव्हाटी- चावडी. चावडीवर नुसते सरकारी व सार्वजनिक व्यवहारच होत नसत. खाजगी वाद, भानगडीसुध्दा चावडीवरच येत आणि हे वाद पो‍लीसपाटील सोडवत असे. दोन्ही बाजूच्या व्यक्‍तींचं काय म्हणणं आहे ते गावकर्‍यांसमक्ष ऐकलं जायचं. योग्य तो मधला मार्ग काढून न्यायदानाचं कामही या चावडीवर होत असे. पण जातपंचायतीची पध्दत वेगळी आणि चावडीवर सोडवायचे प्रश्न वेगळे. आज चर्चेत असणारी जातपंचायत म्हणजे चावडी नव्हे. जातपंचायतीत परंपरागत अंधश्रध्देतून अनेक प्रतिगामी निर्णय घेतले जातात. तसं चावडीचं कधी झालं नाही. चावडीही गावातल्या व्यक्‍तीगत भांडणात लक्ष घालत नाही. चावडी ही शासकीय यंत्रणेची व्यवस्था होती. जातपंचायत ही बेकायदेशीर आहे.\nआज चावडीवर गावातले प्रश्न हाताळले जात नसले तरी आमच्या गावात चावडी नावाचं विशिष्ट स्थळ अजूनही सुरक्षित- शाबूत आहे. चावडीजवळ असणारी ग्रामपंचायत आता दुसरीकडे गेली. पंचायतीची ही खोलीवजा वास्तू काही काळ धर्मशाळा म्हणूनही कार्यरत होती. आज धर्मशाळा कालबाह्य झाल्या. एखादी वास्तू धर्मशाळा म्हणून अस्तित्वात ठेवली तरी तिचा उपयोग आज कोणी करणार नाही. (पूवीँ लोक धर्मयात्रा करण्यासाठी लांबच्या प्रवासाला निघत. दरम्यान रात्री जे गाव रस्त्यात लागेल‍ तिथल्या धर्मशाळेत असे प्रवाशी विश्राम करत. सकाळ होताच आपला पुढचा प्रवास सुरू करत. आताच्या गतिमान युगात धर्मशाळेत थांबण्याइतका कोणाला वेळ नाही. आणि कुठं थांबायची वेळ आलीच तर अलिशान हॉटेलीत थांबण्याइतके पैसेही आज लोकांच्या हाती आहेत.) या धर्मशाळेत मध्यंतरी हायस्कूलचे वर्गही भरत होते. हायस्कूलची स्वतंत्र इमारत झाल्याने ही खोली आता भग्न अवस्थेत गेली.\nचावडीवर निमची भली मोठी चार झाडी होती- अजूनही आहेत. म्हणजे गल्लीच्या एका बाजूला दोन व दुसर्‍या बाजूला दोन. म्हणून इथं निमच्या चार झाडांचा चौरस तयार झाला. ही झाडं प्रचंड वाढली की पंचायतीतर्फे त्यांची थोडी डहाळणी करण्यात येते. पुन्हा काही दिवसांनी ती झाडी पहिल्यासारखी बहारदार होतात. या झाडांवर अधून मधून हवापालट म्हणून रानावनातून वांदरं येऊन राहायचे. माकडांची गंमत पाहण्यासाठी गावातले पोरे- बाळे चावडीत जमा व्हायची. कोणाच्या घराजवळ माकड आलं तर घरांतून त्याला काही खायलाही दिलं जात होतं.\nचावडीवरच्या झाडांखाली घनदाट सावली असायची- अजूनही असते. म्हणून काही किरकोळ विक्रेते या सावलीत आपली दुकानं थाटायची. कल्हईवाला, बुढ्ढीचे बालवाला, चप्पल सांदणारे चर्मकार लोक इथं येऊन बसायचे. गावाच्या वरच्या बाजूला राहणार्‍या कोकणा पाड्यातून काही बाया चावडीजवळ करवंद, आवळा, पेरू, जांभूळ, सीताफळ, चिंचा, बोरं, टेंभरं, अंजीर विकायला येत असत. ही सर्व फळं अन्नधान्याच्या बदल्यात मिळायची.\nसारांश, ग्रामीण भागातली चावडी नावाची संज्ञा आजही सामान्यनाम म्हणून अस्तित्वात आहे. तरीही चावडीचं चावडीपण आजच्या चावडीच्या जागेला राहिलं नाही. उलट चावडी नावाचा उच्चार हा आज तिरकस, उपहासात्मक वा अशिष्ट पध्दतीने केला जातो. उदाहरणार्थ, काही तरूण विशिष्ट जागी कायम गप्पा करत बसले तर त्यांचा उल्लेख ‘चावडी’ असा केला जातो. एखाद्या खाजगी प्रश्नाची चावडी करून टाकणे, असा वाक्प्रचार भाषेत उपयोजित झाला तर खाजगी गोष्टींचा बोभाटा केला असं समजलं जातं. म्हणूनच ‘चावडीवर जाणे’ असा वाक्प्रचार अजूनही भाषेत रूढ आहे.\n(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:४६ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्ह��� देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/lekh/", "date_download": "2018-12-15T20:11:15Z", "digest": "sha1:UJEW5OKGW24UYOGAFGD4L2YE2SUI3NSA", "length": 4804, "nlines": 48, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "लेख Archives » Arvind Jagtap", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख October 1, 2018 द्वारा अरविंद जगताप\nआपण एकेकाळी अटकेपार झेंडा रोवलेली मराठी माणसं. मराठयांचं साम्राज्य होतं तेंव्हा पश्चिम बंगालमध्ये मराठी माणसांचा दरारा होता. पानिपतला आजही मराठ्यांचं नाव आदराने घेतलं जातं. दिल्लीचे तख्त राखतो अशी एकेकाळी मराठी माणसांची ख्याती होती. आणि आज तर मराठी माणूस जगभर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवतोय. भले आपल्या देशात मराठी माणूस अजून पंतप्रधान झाला नसेल. पण कॅनडात मराठी माणूस पंतप्रधान झाला. एकेकाळी समुद्र… Read more »\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\nप्रकाशनाची तारीख September 24, 2018 द्वारा अरविंद जगताप\nथोडीफार ओळख मिळाली त्याच माणसाच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा हा प्रसंग. अशावेळी त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. त्यांना कोण ओळखत नाही अशी घासून गुळगुळीत झालेली विधानंकरण्यात अर्थ नाही. दुर्दैवाने आपल्याकडे सेलिब्रिट सगळ्यांना माहित असतात. माणूस म्हणून त्यांची फार ओळख आपल्याला नसते. रस्त्याच्या दुर्दशेबद्दल किंवा अपघातांबद्दल हळहळ व्यक्त करणारे खूप नामवंतआपल्याला ठाऊक आहेत. पण अपघात… Read more »\nप्रकाशनाची तारीख August 20, 2018 द्वारा अरविंद जगताप\n#जवाबदो दाभोळकरांच्या मारेकऱ्यानो, माझी निश्चित खात्री आहे की तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप होतोय. जर अभिमान वाटला असता तर तुम्ही उजळ माथ्याने फिरला असता. मला माहित आहे की तुमच्यामागे कुणी सच्चा भारतीय नाही. सच्चा भारतीय कधी निशस्त्र माणसावर वार करणार नाही. मला माहितीय तुमच्यासोबत कुणी चांगल्या मनाचा माणूस नाही. कारण माणुसकीवर श्रद्धा असलेल्या एका… Read more »\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/silence-zones-are-back-in-mumbai-high-court-orders-stay-on-amendment-269040.html", "date_download": "2018-12-15T21:46:50Z", "digest": "sha1:KL352AHOSPLYQIUDRU7FYZQR5N6I4AVH", "length": 15027, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आवाज घुमणारच !, हायकोर्टाच्या निर्बंधाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घ��टाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\n, हायकोर्टाच्या निर्बंधाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती\nया गणेश विसर्जन आणि नवरात्रीचा दरम्यान लाऊडस्पीकरचा आवाज मोठ्यानं घुमणार हे निश्चित झालंय.\n04 सप्टेंबर : शांतता क्षेत्राच्या मुद्यावर राज्य सरकार आणि मुंबई हायकोर्ट आमने सामने आल्यानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा दिलासा देत मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या गणेश विसर्जन आणि नवरात्रीचा दरम्यान लाऊडस्पीकरचा आवाज मोठ्यानं घुमणार हे निश्चित झालंय. याबद्दलचा हा स्पशेल रिपोर्ट\nसुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने उद्या होणारं गणेश विसर्जन आणि याच महिन्यात येणाऱ्या नवरात्री दरम्यान लाऊडस्पीकर वापरासाठी येणारा असणारा शांतता क्षेत्राचा अडथळा आता दूर झाला आहे. गेल्या शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने पूर्वीची शांतता क्षेत्र कायम राहतील असं म्हणत राज्य सरकारनं शांतता क्षेत्र राहिली नसल्याचा केलेला दावा फोल ठरवला होता. मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय मान केल्यास मुंबईत ७५ टक्के भाग शांतता क्षेत्र होईल आणि गणेशोत्सव आणि नवरात्र साजरं करणं अवघड होईल असं म्हणत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आजच धाव घेतली आणि त्यावर लगेचच आज सुनावणी झाली.\nकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ध्वनी प्रदूषण कायद्यात केलेल्या बदलानुसार राज्य सरकारने शांतता क्षेत्र जाहीर करण्याचा अधिकार आपला असून आता शहरात कुठेही शांतता क्षेत्र नसल्याचं १० आॅगस्टला कोर्टात म्हटलं होतं. आवाज फाऊंडेशनसहीत इतर संघटनांनी यावर कोर्टाकडे आक्षेप नोंदवला होता. जोवर सरकार या बदलाचा अर्ज आपल्याकडे करत नाही तोवर पूर्वीची शांतता क्षेत्रं कायम राहतील असं कोर्टाने म्हटल्यावर राज्य सरकारने न्यायमुर्ती अभय ओक यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत खंडपीठ बदलण्याचा अर्ज केला. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर हे प्रकरण न्यायमूर्ती अभय ओकांकडे काढून पुन्हा नव्या खंडपीठाची निर्मिती करत अभय ओकांकडेच देण्यात आलं. नव्या खंडपीठाने पूर्वीची शांतता क्षेत्र कायम राहतील असा आदेश दिल्यानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता उत्सवांदरम्यान लाऊडस्पीकर लावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nIndia vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T21:39:57Z", "digest": "sha1:I6365XITD4F4C6SVQ7IOB3SHAAXHBA5I", "length": 15817, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आमच्या ‘मुल्क’शी असलेले नाते सुधारण्यात तुम्हाला यश मिळो- ऋषी कपूर | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छ�� केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Entertainment आमच्या ‘मुल्क’शी असलेले नाते सुधारण्यात तुम्हाला यश मिळो- ऋषी कपूर\nआमच्या ‘मुल्क’शी असलेले नाते सुधारण्यात तुम्हाला यश मिळो- ऋषी कपूर\nमुंबई, दि.२७ (पीसीबी) – पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाकडे वाटचाल करत असणाऱ्या माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्याविषयी बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भारत- पाकिस्तान संबंध सुधारण्याचा मानस मनाशी बाळगणाऱ्या इम्रान यांना सदिच्छा दिल्या आहेत.\nगुरुवारी पाकिस्तानमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खान यांनी भारत- पाकिस्तान संबंधाविषयी वक्तव्य करत भारतासोबत संबंध सुधारण्याचा माझा प्रयत्न असेलच तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले पुढे टाकू, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यालाच अधोरेखित करत ऋषी कपूर यांनी आपल्या ‘मुल्क’ या आगामी चित्रपटाचा दाखला देत एक ट्विट केले.\n‘अगदी बरोबर म्हणालात तुम्ही इम्रान खान. किंबहुना गेल्या दोन दिवसांपासून भारत- पाकिस्तान संबंधांविषयी जे मी माध्यमांसमोर बोलत होतो तेच तुम्हीही बोलला आहात. मी आशा करतो की तुमच्या मुल्कचे माझ्या मुल्कसोबतचे नाते सुधारण्यात तुम्हाला यश मिळेल’, असे ट्विट त्यांनी केले.\nPrevious articleमागास जाती प्रवाहात येईपर्यंत आर्थिक निकषांवर नोकऱ्या आणि शिक्षणांमध्ये आरक्षण नको- अशोक चव्हाण\nNext articleथुंकण्याच्या नादात जलद लोकलमधून पडून दोन तरुणांचा मृत्यू\nडॉ. मोहन आगाशे यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार\nतनुश्री-नाना वादानंतर राखीला धमकीचे फोन\nअभिनेत्री श्रद्धा कपूरला डेंग्यूची लागण, चित्रपटाचे शुटिंग रद्द\n१० वर्षांपूर्वी मी खूपच लहान होतो; नाना-तनुश्री वादावर शक्ती कपूर यांची विनोदी प्रतिक्रिया\nपैसे आणि यश हे आयुष्यभर पुरत नाही, तुम्ही काहीतरी लाज बाळगा – तनुश्री दत्ता\nअमिताभ यांच्यासारखे लोक सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट करतात. पण प्रत्यक्षात भूमिका घ्यायची वेळ आली की मौन बाळगतात – तनुश्री दत्ता\nयंदा साखरेचे उत्पादन कम�� होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nनिवडून येताच छिंदमला उपरती, शिवरायांच्या चरणी नतमस्तक\n…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nवैजनाथ पाटलाचा अभिमान; त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – मराठा क्रांती...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nप्रिया प्रकाश नावाचे वादळ पुन्हा इंटरनेटवर\nमृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो- इरफान खान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-43932450", "date_download": "2018-12-15T20:51:02Z", "digest": "sha1:HNHDGJPO4T3363XBFYSMEFQ4AZ33QSCQ", "length": 13818, "nlines": 133, "source_domain": "www.bbc.com", "title": "शेकडो वर्षांपूर्वी 140 मुलांना एकाच वेळी का बळी देण्यात आलं होतं? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nशेकडो वर्षांपूर्वी 140 मुलांना एकाच वेळी का बळी देण्यात आलं होतं\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा उत्खननादरम्यान आढळलेले बालकांचे सांगाडे\nएकाचवेळी शेकडो लहान मुलांचा बळी देण्याची घटना इतिहासात घडली होती. या घटनेची उकल पुरातत्त्व तज्ज्ञांनी केली आहे.\nपेरूच्या उत्तर किनारपट्टीच्या भागात 550 वर्षांपूर्वी एकाच वेळी 140 लहान मुलांचे बळी देण्यात आले होते.\nया मुलांसह 200हून अधिक लामा या प्राण्यांचेही बळी देण्यात आले होते. लक्षणीय गोष्ट म्हणजे एकाच कार्यक्रमात हे बळी देण्यात आले होते.\nप्राचीन काळातील शीमू संस्क��तीच्या मध्यस्थानी आणि सध्याच्या ट्रुखील्लयो या आधुनिक शहराच्या परिसरात हा शोध लागला आहे.\nनॅशनल जिऑग्राफिक सोसायटीनं याच्या शोधकार्यासाठी निधी दिला होता. नॅशनल जिऑग्राफिकच्या वेबसाइटवर त्याचा विस्तृत वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे.\nमराठा सैन्यानं अटकेपार झेंडे लावल्यानंतर पुढे काय घडलं\nBBC EXCLUSIVE: UPSC टॉपर अनुदीप यांचा यशाचा प्रवास\nशोधकर्त्यांपैकी प्रमुख संशोधक असलेले जॉन व्हर्नो म्हणाले की, \"असं काही घडलं असावं याची मी कधीही कल्पना केलेली नव्हती, एवढंच कशाला कधीही कोणी अशी कल्पना केली असेल असं वाटतही नाही.\"\nप्रतिमा मथळा बळी दिलेल्या मुलांबरोबरच लामांनाही पुरण्यात आलेलं होतं.\nहुआंचाक्युटो-लास लामा या नावानं प्रसिद्ध असलेल्या या स्थळावर 550 वर्षांपूर्वी मानवी बळी देण्यात आले होते, अशी माहिती 2011मध्ये संशोधकांच्या हाती लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत हे शोधकार्य सुरू होतं.\n3,500 वर्षं जुन्या मंदिराचं उत्खनन करत असताना 40 लहान मुलं आणि 74 लामांचे सांगाडे सापडले होते.\nया आठवड्यात बालकांची अंतिम संख्या जाहीर करण्यात आली. पाच वर्षं ते 14 वर्षं वयोगटातील 140 मुलांचे बळी देण्यात आले होते. त्यात 8 ते 12 वर्षं वयोगटातील मुलांची संख्या अधिक होती, असं नॅशनल जिऑग्राफिकच्या संशोधन अहवालात म्हटलं आहे.\nपुरातत्त्व तज्ज्ञांच्या असं लक्षात आलं, की मुलांच्या छातीच्या पिंजऱ्याची हाडं काढण्यात आलेली होती. बरगड्यांचही नुकसान झाल्याचं दिसून आलं. कदाचित हृदय काढण्यासाठी या मुलांचे बळी देण्यात आले असावेत, असाही कयास वर्तवला जात आहे.\nसिनाबर खनिजापासून तयार केलेल्या शुभ्र लाल द्रवाचा लेप काही मृतदेहांवर आढळून आला. त्यामुळे मानवी बळी देणं हा एखाद्या विधीचा भाग असण्याची शक्यता जास्त आहे.\nतसेच या विधीसाठी वापरण्यात आलेले लामा हे 18 महिन्यांपेक्षा कमी वयाचे होते. पूर्वेला अँडेस पर्वताकडे तोंड राहील यापद्धतीनं त्यांना पुरण्यात आलेलं होतं.\nदुसरे संशोधक गॅब्रिअल प्रिएतो सांगतात, \"जेव्हा लोकांना सांगाडे पाहून कळतं की काय झालं असेल तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो, \"असं का केलं असावं\nप्रतिमा मथळा बळी दिलेल्या मुलासह लामाचा सांगाडा\nज्या चिखलाच्या थरात बळींना पुरण्यात आलं होतं, तो चिखल हा एकतर या शुष्क भागात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस किंवा प��र यांच्यामुळे तयार झाला असावा, याकडे हे खोदकाम इशारा करतं. ही परिस्थिती एल-निनो सारख्या किंवा तत्सम हवामानामुळे उद्भवली असावी.\nया घटनांमुळे या भागातील मासेमारी धोक्यात आली असावी तसेच किनारपट्टीत आलेल्या पुरामुळे शीमूतील शेती कालव्यांच्या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला असावा, अशी शक्यता असल्याचं नॅशनल जिऑग्राफिकच्या अहवालात म्हटलं आहे.\nबांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या कार्बन डेटिंगद्वारे हे प्रकार इसवी सन 1400-1450दरम्यान घडले असावेत, असं लक्षात येतं.\nचंद्राची आराधना करणाऱ्या शीमूंवर काही दशकानंतर इंका संस्कृतीनं आक्रमण केलं होतं. त्यानंतर 50 वर्षांनी स्पॅनिश दक्षिण अमेरिकेत पोहचले आणि त्यांना इंका साम्राज्यावर विजय प्राप्त केला.\nमेघालय: जगातल्या सगळ्यांत मोठ्या गुहेत डायनासोरचे अवशेष\nया गावातले लोक आपली शवपेटी स्वतःच बनवून पर्वतांवर लटकवतात\nमृत्यूनंतरही आपले केस आणि नखं वाढत राहतात का\n 14 आकाशगंगांची टक्कर झाली\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/node/271", "date_download": "2018-12-15T20:33:07Z", "digest": "sha1:VVWOXPUIHV2ANAYVLO2W7PY5JAXSSY6U", "length": 12397, "nlines": 173, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Question asked at date 2017-01-23-17-43-54 | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतव��ुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nमला तुमच्या मार्फत म्युचल फंडात गुंतवणूक करयचि आहे.पन, तर मला कोनत्या कपनीच्या म्युचल फंडात गुंतवणूक करावी हे सागा.माझे वय 25 आहे व मी महीन्याला 1000/-रु.अशाप्रकरे 10 ते 15 वर्षे गुंतवणूक करु शकेन.तुम्हि प्रतीसाद द्याल त्याच वेलि त्या योजेनेचे फोर्म ही मेल करा.तुमचे हे संकेतस्थळ गुंतवणूकदरासाथी मार्गदशा आहे.\nनियमित ठरावीक मुदतीने एकाच…\nनियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.\nमला म्युचुअल फन्डात गुन्तवणुक करायची आहे. आपण मला एखादा चान्गला म्युचुअल फन्ड सुचवु शकाल का त्यासाठी मला काय करावे लागेल\nम्युच्युअल फंड तुम्हाला तुलनात्मकदॄष्ट्या कमी खर्चात विविधिकॄत व्यावसायिक व्यवस्थापन झालेल्या गुंतवणूक संधित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.\nमाझे वार्षिक उत्पन्न रू…\nमाझे वार्षिक उत्पन्न रू.360000आहे.माझे वय 34 आहे....जी.पी.एफ वार्षिक रू60000, टर्म इन्शुरन्स वार्षिक रू10000,पोस्टल आर.डी. दरमहा रू.500,एल.आय.सी.जीवन अनुराग वार्षिक रू15600,एल.आय.सी.मनीबॅक वार्षिक रू3200 याप्रमाणे माझा इन्शुरन्स /बचत आहे. मला पुढील 9 वर्षात 25,00,000रू हवे असल्यास मी दरमहा कशी व कुठे गुंतवणूक करावी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती\nठरावीक मुदतीने कोणत्या चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करावी कमीकालावधीत कोणती स्किम अधिक उत्पन्न देइल कमीकालावधीत कोणती स्किम अधिक उत्पन्न देइल कृपया अधिक सविस्तर पणे मला माझ्या इ-मेल वर उत्तर दिल्यास अधिक सोइस्क्रर होइल.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_6344.html", "date_download": "2018-12-15T20:58:14Z", "digest": "sha1:QTS3UTHU63NMNCYGPU2BP5SVSQZT43CX", "length": 28334, "nlines": 150, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: ओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nतंत्रज्ञानाचे संदर्भ येतात तेव्हा इंग्रजी भाषा ही इंजिनाच्या ठिकाणी असते, आणि जगातल्या इतर भाषांचे डबे इंग्रजी इंजिनाच्या मागे किंवा त्याचे अनुकरण करीत धावत असतात. ओसीआर अर्थात 'ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन' हे असंच एक संगणकीय तंत्रज्ञान. जगात आज Abby आणि Nuance ह्या दोन कंपन्या ह्या तंत्रज्ञानाशी संबंधित सॉफ्टवेअर पुरविणार्‍या आघाडीच्या कंपन्या आहेत. ह्या कंपन्यांनी आपल्या कामाचा भाग म्हणून जगभरातील विविध भाषांचा संगणकीय अभ्यास केला आहे. त्यात कोरियन, जपानी. चिनी भाषेपासून ते रशियन आणि सोमाली भाषेपर्यंत एकूण १८६ भाषा आहेत. ह्या १८६ भाषांमध्ये आज तरी आपल्या मराठी भाषेचा समावेश नाही. ओसीआरचे तंत्र आणि मराठीच्या नात्याची अधिक माहिती घेण्यापूर्वी हे ओसीआर प्रकरण नेमकं काय आहे हे प्रथम समजून घेऊ.\n'ओसीआर ' म्हणजे 'ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन'. ���े तिन्ही शब्द महत्वाचे आणि तेवढेच अर्थपूर्णही. आपल्याकडे चष्म्याच्या दुकानांच्या नावात 'ऑप्टीशियन्स ' हा शब्द सर्रास दिसतो. त्याच अर्थाची छटा पहिल्या 'ऑप्टीकल' ह्या शब्दात आहे. इंग्रजीत Optic ह्या शब्दाचा अर्थ शब्दकोशाने relating to eye or vision असा दिला आहे. भाषेमध्ये eye or vision हे शब्द लिपी अथवा अक्षरांच्या संदर्भात येणार हे उघड आहे. ओसीआर मधला पुढला शब्द कॅरॅक्टर (अक्षर) हाही त्याला पुष्टी देतो. भाषेतले अक्षर डोळ्याला दिसणे (वा भासणे) याच्याशी Optical Character हे दोन शब्द थेट संबंधित आहेत. त्याच्या पुढे 'रेकग्नीशन' हा शब्द आहे. अक्षर डोळ्याला भासणं आणि त्याचे रेकग्नीशन म्हणजे ओळखणं हे सारं इथे संगणकीय तंत्राच्या संदर्भात आलं आहे. माणसाच्या डोळ्याशी वा त्याला दिसण्याशी त्याचा संबंध नाही.\nआजकाल स्कॅनर्स घरोघर येऊ लागलेत. स्कॅनरमध्ये पुस्तकाचे एखादे पान घातले की स्कॅनरचे डोळे ते पान पाहतात व त्याची प्रतिमा आपल्या संगणकाच्या पडद्यावर आणून ठेवतात. एक प्रकारे स्कॅनर त्या पुस्तकाच्या पानाचे छायाचित्रच घेत असतो. हे छायाचित्र घेताना त्या पुस्तकाच्या पानावरील मजकूर कोणत्या भाषेत आहे याच्याशी स्कॅनरला देणे-घेणे नसते. स्कॅनरच्या दृष्टीने मजकूर किंवा त्यातले प्रत्येक अक्षर हा चित्राचा एक भाग असतो. स्कॅनरने पुस्तकाच्या पानाची व त्यावरच्या मजकूराची जी प्रतिमा घेतली त्यातला एखादा शब्द वेगळा काढण्याची वा बदलण्याची सोय नसते. कारण सारा मजकूर मिळून एक संपूर्ण चित्र आपल्या स्क्रीनवर आलेले असते. ओसीआर तंत्रज्ञानाची एन्ट्री ह्या टप्प्यावर होते.\nस्कॅन केलेल्या पानावर केवळ चित्र म्हणून दिसणारा जो मजकूर असतो त्यातले प्रत्येक अक्षर ओळखून त्याचे रूपांतर अक्षरात (टायपात किंवा फाँटमध्ये) करण्याचे काम ओसीआर तंत्रज्ञान करते. म्हणूनच त्याला ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन असे म्हंटले जाते. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण एक साधे उदाहरण घेऊ. समजा राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला ह्या नाटकाचे एक पान आहे. त्यावर सिंधू आणि सुधाकर यांचे मराठी लिपीतील संवाद छापलेले आहेत. नाटकाच्या पुस्तकाची छपाई तीस वर्षांपूर्वी झाल्याने संगणकाच्या फाँटमध्ये ते संवाद उपलब्ध नाहीत. मराठी भाषेत जर ओसीआर तंत्राची सोय असती तर काय होऊ शकले असते पहाः एकच प्याला चे ते पान प्रथम स्कॅन करण्यांत आले असते. स्कॅनिंग केल्यानंतर जी प्रतिमा मिळाली असती त्या प्रतिमेतील शब्द व अक्षरांचे रूपांतर मराठी टायपात (फाँटमध्ये) केले गेले असते. तीस वर्षांपूर्वी राहून गेलेली एखादी प्रुफरिडींगची चूक दुरूस्त करून त्या पानावरचा तो शब्द पुन्हा बिनचूक टाईप करता आला असता. त्या पानावरचा एखादा परिच्छेद वेगळा काढणं शक्य झालं असतं. पानावरील मांडणी बदलता आली असती. मूळ पानावरचा टाईप वाचायला लहान आहे असं वाटल्यानंतर तो मोठा करता आला असता. त्याही पेक्षा नाटकातला एखादा संदर्भ शोधण्यासाठी अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना 'सर्च ' ची सुविधा उपलब्ध झाली असती.\nइंग्रजीसाठीचं प्रगत ओसीआर तंत्र\nइंग्रजीसाठी उपलब्ध असलेलं ओसीआर तंत्र आज अतिशय प्रगत आहे. स्कॅन करून ओसीआर केलेल्या इंग्रजी मजकूरातील अचूकता आज ९५ टक्क्यांहून अधिक असते. संगणक जेव्हा मजकूर ओसीआर करतो आणि अक्षर ओळखतो तेव्हा इंग्रजीत अनेक ठिकाणी संगणकाची कसोटी लागते. इंग्रजीतला लोअर केस मधलं एल (l) हे अक्षर आकड्यातल्या एक (1) सारखं आहे. शब्दातलं अक्षर हे एल आहे की एक आकडा आहे हे ओळखण्याइतका आजचा संगणक बुद्धीमान आहे. अगदी बारीक अक्षर ओसीआर करताना इंग्रजी h च्या जागी n येण्याने चूक होऊ शकते. ओसीआर मधील अशा चुकांचे प्रमाण आज १ किंवा २ टक्के इतकेच उरले आहे. इंग्रजी ओसीआर मध्ये इतकी प्रगती झाल्याने जुने इंग्रजी ग्रंथ अतिशय झपाट्याने ओसीआर होत आहेत व इंटरनेटवरही सर्च सुविधेसह येत आहेत. ज्या १ किंवा २ टक्के चुका इंग्रजी ओसीआर मधून सुटतात त्या सुधारण्यासाठी इंग्रजीचे प्रगत शब्दकोश व दुरूस्त्या कोश उपलब्ध असल्याने इंग्रजीत गेली काही वर्षे ओसीआर तंत्र चांगले स्थिरावले आहे. आपल्या मराठीच्या नशिबात मात्र आज २०१० मध्येही अजून ते स्थिरावणं आलेलं नाही.\nमराठी ओसीआर ची स्थिती\nसंस्कृत, मराठी आणि हिंदी ह्या भाषांतील सर्व अक्षरे (काही अपवाद वगळता) बहुतांशी सारखी आहेत. एखादं 'ळ' अक्षर वेगळं काढून तिन्ही भाषांसाठी देवनागरी ही एकच लिपी सामायिक ठेवणं तांत्रिक दृष्ट्या सामान्यतः सोयीचं जातं. मराठीतला ओसीआर अडकून पडला आणि हिंदीसाठी किंवा देवनागरी साठी मात्र तो तयार झाला तरी तांत्रिक उसनवारी करून मराठीतलं ओसीआरचं काम होणं शक्य आहे. मात्र मराठी आणि हिंदी दोन्हींसाठी किंवा एकूण देवनागरीसाठी वापरण्यास स��यीचे व स्वीकारार्ह असे ओसीआर सॉफ्टवेअर आज तरी शोधूनही सापडत नाही. जगात आणि भारतातल्या विविध विद्यापीठांमध्ये अनेक संशोधक आणि तंत्रज्ञ त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. भारत सरकारच्या अधिपत्याखालील सीडॅकनेही त्यासाठी महत्वपूर्ण काम केले आहे. मराठीसाठी सीडॅकने चित्रांकन नावाचे एक ओसीआर सॉफ्टवेअर आणले आहे. मात्र आजही त्यातल्या बिनचूकपणाच्या मर्यादांमुळे त्याचा वापर वाढलेला दिसत नाही.\nमराठीतली जोडाक्षरे, काना-मात्रा, रफार-वेलांट्या, पाय मोडणे, अनुस्वार-चंद्र, र्‍हस्व-दीर्घ वगैरे ओसीआर तंत्रज्ञानापुढील अवघड आव्हाने आहेत. मूळात आत्ता आत्ता कुठे आपण फाँटच्या गोंधळाचा दोन दशकांचा प्रवास करून युनिकोडच्या स्थानकात उतरत आहोत. युनिकोडच्या नव्या गावाचं पाणी आपल्या दैनिक वृत्तपत्रांना अगदी अलिकडे पचू लागलय. काही जण तर अजून त्यासाठी धडपडताहेत. अशा स्थितीत, ओसीआर आणि युनिकोड यांचा मेळ बसून ते इंग्रजीप्रमाणे ९५ टक्क्यांपर्यंत प्रगत होण्यासाठी कदाचित आणखी काही महिने वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.\nमराठी ओसीआर च्या मार्गातील संभाव्य अडचणी\nओसीआर चे तंत्र मुख्यत्वे जुने मराठी ग्रंथ व कागदपत्रांच्या डिजिटायझेशनसाठी वापरले जाणार आहे. असं समजूया की येत्या काही महिन्यांत मराठी ओसीआरचे एक उत्तम सॉफ्टवेअर आपल्या हाती आले व त्यातील बिनचूकपणा हा ९० टक्क्यांच्या आसपास साध्य झाला आहे. तरीही, इतर काही अडचणी मराठी ओसीआर च्या मार्गात येण्याची शक्यता आहे. त्यातली एक महत्वाची अडचण म्हणजे पूर्वी मुद्रणासाठी विशेषतः हँड कंपोजिंगमध्ये वापरला गेलेला टाईप. मराठी मुद्रणात पूर्वी वापरून वापरून झिजलेला टाईप पुन्हा पुन्हा वापरणे हे नेहमीचे होते. वाचकांनाही तेव्हा तसा झिजलेला टाईप वाचताना अडचण येत नसे. पण तशा टाईपात छापली गेलेली पुस्तके वा कागदपत्रे ही ओसीआर तंत्रासमोर एक मोठे आव्हान ठरणार आहेत. इंग्रजीत जोडाक्षरे नाहीत. प्रत्येक अक्षर हे स्वतंत्र आहे. त्यामुळे ओसीआर साठी ते खूपच सुकर ठरले. एच (h) आणि एन (n) किंवा e,o, Q, c सारखी इंग्रजी अक्षरे आकारांनी एकमेकांशी साधर्म्य राखणारी असली तरी ती एकमेकांत जोडलेली वा अर्धी नाहीत. तसेच इंग्रजीत अक्षराच्या वर रेघ नाही. मराठीत ही गुंतागुंत एकीकडे आहे, तर दुसरीकडे झिजलेला टाईप. यामुळे मराठीत ओसीआरमध्ये अनेक प्रमाद दिसून येतील व बिनचूकपणाचे प्रमाण खाली येईल. 'र' सारख्या अक्षराची खाली येणारी शेपटी झिजलेली असेल तर तो अर्धा 'ग' होईल. किंवा ध, भ किंवा थ मधील वरचे गोळे झिजले असतील तर अनुक्रमे ते घ, म आणि य होतील. स अक्षराच्या पोटातील आडवी रेघ झिजली असेल तर स चा रा होईल. झिजलेल्या टाईपात छापला गेलेला मजकूर हा ओसीआरसाठी एक आव्हान ठरेल यात शंका नाही.\nमराठी ओसीआर आणि राज्य सरकार\nमराठी ओसीआर साठी चांगले सॉफ्टवेअर उपलब्ध होणे ही राज्य सरकारचीही गरज असणार यात शंका नाही. कारण १९६० किंवा तत्पूर्वीपासूनची गॅझेटसची पाने जर सर्चेबल करावयाची असतील तर ओसीआरला पर्याय नाही. ओसीआर उपलब्ध झाल्यास कितीतरी कागदपत्रे पुन्हा टाईप करावी न लागता केवळ स्कॅन करून उपलब्ध होऊ शकतील. ओसीआरसाठीचे संशोधन आय.आय.टी. तसेच केंद्र सरकारच्या सीडॅक व तत्सम संस्थांमध्ये चाललेले असले तरी तेथे सर्व भारतीय भाषांचा विचार केला जात असतो. मराठी ही त्यातील एक भाषा असते. राज्य सरकारने मराठी ओसीआर साठी तातडीने एक अभ्यास गट नेमणे व त्या अभ्यास गटाला संशोधनासाठी व ओसीआर विकासासाठी साधनसामुग्री उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी संगणकविषयक उच्च शिक्षण देणार्‍या संस्था आहेत. त्यांनीही मराठी युनिकोड व ओसीआर चा अभ्यास करणारे सेल स्थापन करावयास हवेत. मराठी हस्ताक्षराचे ओसीआर करण्याच्या विषयात मराठी कॅलिग्राफीसाठी प्रसिद्ध असलेले कै. र.कृ. जोशी यांचेही महत्वाचे योगदान आहे. आजच्या घडीला अमेरिकेत न्युयॉर्कच्या बफेलो विद्यापीठात देवनागरी ओसीआर साठी सातत्याने संशोधन करणारे एक स्वतंत्र केंद्र (Center of Excellence for Document Analysis and Recognition (CEDAR) आहे. त्याची माहिती जिज्ञासूंना http://www.cedar.buffalo.edu/script/Doverview.html ह्या संकेतस्थळावरून घेता येईल. भारताबाहेर देवनागरी ओसीआरसाठी काम करणार्‍या बफेलो विद्यापीठासारख्या इतरही काही संस्था व व्यक्ती आहेत. महाराष्ट्र सरकारने व मराठीशी संबंधित महामंडळांनी ह्या सर्वांशी सतत संपर्कात असायला हवे.\nजगात ३० कोटी लोकांना ओसीआरची प्रतिक्षा\nआजमितीस हिंदी, मराठी, संस्कृत ह्या तीन मुख्य भाषांशी संबंधित जगातले ३० कोटी लोक देवनागरी ओसीआरची प्रतिक्षा करीत आहेत. हिंदी हा त्यातला सर्वांत मोठा घटक असला तरी मराठी ही जगातील १५ व्या क्रमांकाची भाषा आहे. म��ाराष्ट्र हा जगातल्या कितीतरी देशांच्या तोडीचा आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण करणार्‍या महाराष्ट्राकडूनही जगातले हे ३० कोटी लोक अपेक्षा ठेवून आहेत. मराठी व देवनागरी ओसीआर साठी आपले योगदान देणे हे महाराष्ट्रानेही आपले एक कर्तव्य मानायला हवे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग\nघरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\n'क्रोमा' तुझा रंग कसा\nमहाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nमहाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '\nप्रिंट व्हॉट यू लाईक…\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nब्लुक वर एक लूक\nद. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/varni+mp3-players-ipods-price-list.html", "date_download": "2018-12-15T20:50:16Z", "digest": "sha1:UQY5VK7MJXZGWVE7ZS7UQ232QEY2BBQD", "length": 16653, "nlines": 428, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वर्णी पं३ प्लायर्स & इपॉड्स किंमत India मध्ये 16 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nवर्णी पं३ प्लायर्स & इपॉड्स Indiaकिंमत\nIndia 2018 वर्णी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nवर्णी पं३ प्लायर्स & इपॉड्स दर India मध्ये 16 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 8 एकूण वर्णी पं३ प्लायर्स & इपॉड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वर्णी वर म३० पं३ प��लेअर ८गब पूरपले आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी वर्णी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकिंमत वर्णी पं३ प्लायर्स & इपॉड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वर्णी वर म२५ पं३ प्लेअर ८गब सिल्वर Rs. 299 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.249 येथे आपल्याला वर्णी वर म३० पं३ प्लेअर ८गब पूरपले उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\n8 गब अँड बेलॉव\n8 गब तो 16\nशीर्ष 10वर्णी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nताज्यावर्णी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nवर्णी वर म३० पं३ प्लेअर ८गब पूरपले\n- डिस्प्ले 0 inch\nवर्णी वर म२० पं३ प्लेअर ८गब ग्रीन\n- डिस्प्ले 0 inch\nवर्णी वर म३० पं३ प्लेअर ८गब रेड\n- डिस्प्ले 0 inch\nवर्णी वर म२० पं३ प्लेअर ८गब ब्लू\n- डिस्प्ले 0 inch\nवर्णी वर म२० पं३ प्लेअर ८गब रेड\n- डिस्प्ले 0 inch\nवर्णी वर म२५ पं३ प्लेअर ८गब सिल्वर\n- डिस्प्ले 1 inch\nवर्णी वर म३० 8 गब पं३ प्लेअर ग्रीन\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 0 inch\nवर्णी वर म२५ पं३ प्लेअर ८गब ग्रीन\n- डिस्प्ले 1 inch\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/node/272", "date_download": "2018-12-15T20:42:13Z", "digest": "sha1:DM7RFI53QA7432V7DNYVDY4NG6KO3XPO", "length": 12867, "nlines": 155, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Question asked at date 2017-01-24-19-54-40 | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nमाझ्या सेव्हिंग बँक खात्यात काही रक्कम जमा आहे, ते पैसे मला केव्हाही काढता येतात मात्र त्यावर मला फक्त ४% दराने व्याज मिळते, मला या पेक्षा जास्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा आहे तर मी काय करावे\nतुमच्या समोर दोन पर्याय आहेत…\nतुमच्या समोर दोन पर्याय आहेत:\n१) जर तुम्हाला कोणतीही जोखीम न स्विकारता जास्त उत्पन्न हवे असेल व सोबत केव्हाही पैसे काढण्याची सुविधा पण हवी असेल तर आपण तुमच्या नेट बँकींगचा वापर करुन म्युच्युअल फंडाचे लिक्वीड स्किम मध्ये ऑनलाईन पैसे गुंतवा. पैसे जेव्हा हवे असतील तेव्हा पैसे काढण्याची सुचना ऑनलाईन द्या. दुस-या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. अशा प्रकारचे योजनेतून सर्वसाधारणपणे ६% ते ९% एनएव्ही फरकाचे उत्पन्न तुम्हाला व्याजाचे दरानुसार मिळू शकते. जर तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल तर iPIN च्या पर्यायाला टिक करावयास मात्र विसरु नका ज्यामुळे तुम्हाला इंटरनेटवरुन व्यवहार करण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल. अशा प्रकारचे योजनेत किमान रुपये दहा हजार गुंतवता येतात.\n२) जर तुमची शेअर बाजाराची जोखीम स्विकारण्याची तयारी असेल व काही काळ थांबण्याची सुध्दा तयारी असेल मात्र जर आपणास शेअर बाजाराचे ज्ञान नसेल तर म्युच्युअल फंडाचे समभाग योजनेत (Equity Scheme) गुंतवणूक करा. मात्र सर्व रक्कम एकदाच न गुंतवता, शेअर बाजार ज्या ज्या वेळी खाली येतो त्या प्रत्येक वेळी थोडी – थोडी रक्कम गुंतवा व शेअर बाजार ज्यावेळी वर जातो व तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला अपेक्षीत उत्पन्न मिळालेले असेल तेव्हा पैसे काढून घेण्याची सुचना ऑनलाईन द्या. पाचव्या दिवशी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. उदा. दुपारचा एक वाजला आहे आज शेअर बाजार २०० अंकानी घसरला आहे व तुमच्या बचत खात्यात रु.२५०००/- शिल्लक आहेत, तुम्ही त्यापैकी रु.५०००/- आज गुंतवा, परत जेव्हा बाजार १०० ते २०० अंकानी खाली येईल तेव्हा परत रु.५००० गुंतवा असे करत रहा नंतर जेव्हा बाजारात तेजी येईल व तुमच्या गुंतवणूकीचे मुल्य तुमच्या अपेक्षेनुसार वाढलेले असेल तेव्हा पैसे काढून घ्या. असे नियमीतपणे करत राहून तुम्ही थोडे अधिक पैसे मिळवू शकता. जर दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर SIP (Systematic Investment Plan) व्दारे दर महा ठरावीक रक्कम १५ ते २० वर्षे नियमीत गुंतवत रहा.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T21:56:57Z", "digest": "sha1:K4G2UQPYHOXLZZDVUAGXZFRGFO6JHU2V", "length": 5834, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवरात्रीसाठी काळ्या मातीचे वितरण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनवरात्रीसाठी काळ्या मातीचे वितरण\nनिगडी – वाढत्या शहरीकरणामुळे सध्या काळी माती शहरात दिसेनासी झाली आहे. नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी काळ्या मातीस विशेष महत्त्व असते. भाविकांना काळ्या मातीसाठी फिरावे लागत असल्याचे लक्षात घेऊन स्विकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर यांनी तळवडे परिसरात भाविकांना काळ्या मातीचे वाटप केले. पांडुरंग भालेकर यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, काळी माती दुर्मिळ झाली आहे. रुपीनगर तळवडे परिसरात नागरिकांना काळी माती मिळावी यासाठी ट्रॅक्‍टरद्वारे माती आणून ठिक-ठिकाणी वितरण करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम राब���ताना पर्यावरणाची देखील विशेष काळजी घेत कापडी पिशव्यांमध्ये वाटप करण्यात आले असलीयाचे देखील भालेकर यांनी सांगितले. या उपक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउद्योगांना हवे भयमुक्‍त वातावरण\nNext articleबैलांची वाजत-गाजत मिरवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/4-year-old-girl-gets-indias-first-skull-implant-in-pune-doctors/articleshow/66143226.cms", "date_download": "2018-12-15T22:02:43Z", "digest": "sha1:Q5XCURPJO6KM3FFJRDHJQOQYWL4LDJTZ", "length": 11387, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "first skull transplant: 4-year-old-girl-gets-indias-first-skull-implant-in-pune-doctors - चिमुकलीवर कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nचिमुकलीवर कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी\nभारतातील पहिली वहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यात करण्यात आली आहे. एका चार वर्षांच्या चिमुकलीच्या मेंदुची निकामी झालेली कवटी बदलून डॉक्टरांनी तिची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली आहे.\nचिमुकलीवर कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी\nभारतातील पहिली वहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यात करण्यात आली आहे. एका चार वर्षांच्या चिमुकलीच्या मेंदुची निकामी झालेली कवटी बदलून डॉक्टरांनी तिची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली आहे.\n४ वर्षांच्या या चिमुकलीला एका चारचाकी वाहनानं धडक दिली होती. या अपघातात तिच्या डोक्याला प्रचंड मार बसला होता. तिला रुग्णालयात नेईपर्यंत डोक्यातून भरपूर रक्त वाहून गेलं होतं. तिच्या मेंदुच्या आजुबाजूची ६० टक्के कवटी पूर्णपणे निकामी झाली होती. तिच्या कवटीतील हाडांना अनेक जखमा झाल्या होत्या. ती जगेल की नाही याचीही डॉक्टरांना शंका होती.\nपण डॉक्टरांनी हार मानली नाही. चिमुकलीला वाचवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. सर्वप्रथम तिच्या मेंदुला धक्का पोहोचणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. काही न्यूरोसर्जन्सनी तिच्या मेंदूजवळची जखमी हाडं अलगदपणे काढून टाकली. ही हाडं काढताना तिला कुठेही जखम होऊ दिली नाही. यामुळे मेंदूला इजा होण्याचा धोका टळला. पण डोक्यासाठी नवीन कवटी बसवणं गरजेचं होतं. त्यामुळे अमेरिकेतून खास एक क��त्रिम कवटी मागवण्यात आली. दोन ते तीन किचकट शस्त्रक्रिया करून ही कवटी तिच्या डोक्यात बसवण्यात आली. या सगळ्यात दीड वर्षाचा काळ गेला. पण आता त्या चिमुकलीचं आयुष्य पुर्ववत झालं आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचिमुकलीवर कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी...\nविद्यार्थ्यांनी घातला कुलगुरूंच्या गाडीला घेराव...\n‘प्रभाग बेचाळीसचीरचना अत्यंत सदोष’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2018-12-15T21:50:22Z", "digest": "sha1:2TO4RPNFGOYIVG2NMMBOFSK24I35H3RP", "length": 6055, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० हैती भूकंप - विकिपीडिया", "raw_content": "\n२०१० हैती भूकंप हा कॅरिबियनमधील हैती ह्या देशात झालेला एक विनाशक भूकंप होता. मंगळवार, जानेवारी १२ २०१० रोजी दुपारी ४:१३ वाजता झालेल्या व रिश्टर स्केलवर ७.० एवढ्या क्षमतेने मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट-औ-प्रिन्सच्या २५ किमी पश्चिमेला होते.\nभूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन\nह्या भूकंपाने हैतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी घडवून आणली. सुमारे २ ते ३ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. संयुक्त राष���ट्रसंघाने ह्या भूकंपाचे आजवरील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती असे वर्णन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी हैतीला मदत करण्यात पुढाकार घेतला होता. हैती सरकारच्या अंदाजानुसार २,५०,००० घरे आणि ३०,००० इतर इमारती या भूकंपात नष्ट झाल्या.[१]\n^ रेन्वा, क्लॅरेन्स (२०१०-०२-०५). \"Haitians angry over slow aid\". द एज (२०१०-०२-०५). (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 7 February 2010 रोजी मिळवली). 5 February 2010 रोजी पाहिले.\n२०१० मधील नैसर्गिक आपत्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/essay-in-marathi-language/shetkaryachi-atmakatha-farmer/", "date_download": "2018-12-15T21:52:12Z", "digest": "sha1:FKI7VCYS3ATB5ZHIUULBHRFDBHS67GD4", "length": 12934, "nlines": 81, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Shetkaryachi Atmakatha in Marathi | Essay on Farmer, Nibandh Shetkari", "raw_content": "\nशेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी ,दुष्काळ ,कर्जबाजारी ,अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा हो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झालीहो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली ह्याला कोण जबाबदार ह्याची कारणे व उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का\nशेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे .भारतात साधारणपणे ६० ते ७० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे व ३० ते 40 टक्के शेती हि बागायती आहे त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा होतो. अशा वेळी शेतकऱ्याची अपेक्षा सरकार कडून अनुदान,कर्जमाफी मिळवण्याची असते व ती न मिळाल्यास तो कर्जबाजारी होतो. व मग त्यातून नैराश्य येते व मग तो भलत्याच मार्गाला जातो. मी स्वतः एक शेतकरी आहे मी पण ह्याच चक्रातुन गेलो आहे. अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपलों. एवढ्यात मला एक समाजसेवक भेटला.\nत्याने माझी कहाणी मन लावून ऐकून घेतली.आणि सांगितले की, आता परिस्थिती बदलू लागली आहे .आता शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर यंत्र आली आहेत. त्यामुळे मानवी श्रम खूप कमी प्रमाणात लागतात. पाण्यासाठी सरकारने व स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात छोटे छोटे बंधारे व धरणं बांधली आहेत व बांधत आहेत. तसेच आता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर करीत आहे. तसेच पाण्याचे नियोजन ही करत आहेत म्हणजेच ‘ पाणी अडवा पाणी जिरवा ‘ ह्या मुळे पावसावर असलेले अवलंबित्व हळू हळू कमी होत आहे. ही सर्व परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागेल ,ह्यातून मार्ग काढावा लागेल असे तो मला म्हणाला. मी पण मनाशी ठरवले मी रडत बसणार नाही, आत्महत्या करणार नाही.\nसर्व प्रथम मी शेतीला पूरक असा जोड धंदा सुरु केला. त्या साठी मी दोन गाई व दोन म्हशी घेतल्या. त्या मुळे मला दिवसाला वीस लिटर म्हशीचे वपंधरा लिटर गाईचे दूध मिळू मिळण्यास सुरवात झाली त्यातून मला रोज १५०० ते २००० रुपये मिळू लागले. खर्च वजा जाता ८०० ते १००० रुपये रोज नफा मिळू लागला. त्यामुळे मला शेती साठी लागणारे भांडवल उभे राहू लागले. तसेच गाईच्या, म्हशीच्या शेणापासून मला खत मिळू लागले. त्यामुळे मला येणारा रासायनिक खताचा खर्च कमी झाला व सेंद्रिय खतामुळे उत्पादनाला बाजारात भाव चांगला मिळतो. अशा प्रकारे मी माझ्या कुटुंबाच्या रोजच्या जेवण्या खाण्याची सोय केली व शेतीसाठी भांडवल ही उभे केले.\nनंतर मी एक छोटा ट्रॅक्टर विकत घेतला. त्यामुळे मला शेतीसाठी लागणाऱ्या मजुरीचा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी झाला. तसेच मी विहीर खणून ठिबक सिंचन ही करून घेतले. त्यामुळे मला आता वर्षातून दोन पिके घेता येऊ लागली. त्यामुळे माझी वार्षिक मिळकत दुप्पट झाली. मी मागच्या व ह्या वर्षांचा विचार केला असता माझ्या असे लक्षात आले की :\n१] जोडधंद्या मुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक अडचण झाली नाही .\n२] जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मला शेतीसाठी लागणारे भांडवल उभे राहिले .\n३] भांडवल असल्यामुळे मला यांत्रिकीकरण (विहीर खणणे,ट्रॅक्टर ,ठिबक सिंचन )वैगेरे करता आले.\n४] यांत्रिकीकरणा मुळे होणाऱ्या मजुरीच्या खर्चात जवळपास ५०% बचत झाली.\n५] सेंद्रीय खतामुळे रासायनिक खताचा खर्च पूर्णपणे वाचला .\n६] सेंद्रिय खतामुळे मला सेंद्रिय धान्य मिळाले. त्याचा भाव जवळपास दुप्पट मिळाला.\n७] तसेच विहीर खणल्यामुळे व ठिबकसिंचन केल्यामुळे दोन पिके घेता आली .\nत्यामुळे माझे आर्थिक उत्पन्न दुप्पट झाले. व रोज लागणाऱ्या खर्चाची व भांडवलाची व्यवस्था झाली. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाची ���ोय झाली .\nआता मी मागील वर्षी आलेल्या अडचणींचा विचार केला असता माझ्या लक्षात आले :\n१] पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार .\n२] शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे.\n३] अवकाळी पावसापासून बचाव.\n४] योग्य पिकाची निवड करणे .\nपाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मला पुढील वर्षी योग्य पीक घ्यावे लागेल. ज्याला कमी प्रमाणात पाणी लागेल. ठिबकसिंचनामुळे ते होईल ह्याची मला खात्री आहे. शेतीमालाला योग्य तो भाव मिळवण्यासाठी पारंपरिक धान्य न घेता दुसरे काही पीक म्हणजेच फळभाजी ,पालेभाजी ,फुलशेती वैगेरे काही घेता येईल का ह्याचा विचार करणे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळणे. तसेच शेडनेट किंवा ग्रीन नेट किंवा पॉलीहाऊसे असे काही करता येईल का ह्याचा विचार करणे. तसेच धान्याची साठवणूक करणे. म्हणजे योग्य भाव आल्यास विकता येईल ह्याचा विचार करणे.\nपहिल्यांदा ही सर्व परिस्थिती मलाच बदलावी लागेल. ह्या गोष्टी बदलण्यास सरकार व अनेक स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत. तसेच आता ह्या व्यवसायात अनेक उच्चशिक्षित तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत. सरकार सुद्धा ठिबकसिंचन ,विहीर ,ग्रीननेट ,पॉलीहाऊसे ह्या करता ५०% सबसिडी देत आहे .बँक ४% दराने कर्ज देत आहे.\nह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन योग्य ते नियोजन करून मी पुढील वर्षी आणखीन चांगल्या रीतीने शेती करून परिस्थिती बदलवून दाखवीन ह्याची मला खात्री आहे. शेवटी आपले माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री म्हणाले आहेत ‘जय जवान जय किसान’.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/new-serial-jadubai-jorat-esakal-news-60575", "date_download": "2018-12-15T21:43:41Z", "digest": "sha1:AJOZAM3B6EPHCGHD6CWYBDI4Q5Q5GT6R", "length": 17689, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "new serial jadubai jorat esakal news झी मराठीची नवी मालिका ‘जाडूबाई जोरात’ 24 जुलैपासून | eSakal", "raw_content": "\nझी मराठीची नवी मालिका ‘जाडूबाई जोरात’ 24 जुलैपासून\nमंगळवार, 18 जुलै 2017\nसायंकाळनंतर सुरु होणा-या प्राईम टाईम मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या झी मराठी वाहिनीने आता दुपारच्या वेळेत ही खास मालिका आणली आहे. दुपारची वेळ म्हणजे गृहिणींची हक्काची वेळ आणि याच वेळेत त्यांना हक्काचं मनोरंजन मिळावं म्हणून ही मालिका सुरु करण्यात आली आहे.\nमुंबई : वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतू वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी असेल तर त्याला बुटका, ठेंगणा म्हणणं, कुणाचं वजन जास्त असलं तर जाड्या म्हणणं असे प्रकार आपण करतो. यामध्ये अनेकदा समोरच्याची मस्करी करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कमी लेखण्याचा पण यामुळे त्या व्यक्तिच्या भावनाही दुखत असतील याचा विचार फार कमी जण करतात. अशाच कमी लेखण्यातून काय घडू शकतं याची गंमतीदार गोष्ट बघायला मिळणार आहे ‘जाडूबाई जोरात’ या झी मराठीच्या नव्या मालिकेमधून.\nयेत्या २४ जुलैपासून सोमवार ते शनिवार दुपारी १ वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सायंकाळच्या प्राईम टाईममध्ये मालिकांच्या मनोरंजनानंतर आता दुपारच्या नव्या वेळेतही झी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी ही खास मालिका घेऊन येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.\nया मालिकेचे प्रोमो सध्या टीव्हीवर दिसू लागले आहेत. ‘जाडूबाई जोरात’ मालिकेची कथा आहे जुईची. मध्यमवर्गीय घरातील एक स्त्री जिची संसार आणि नोकरी सांभाळण्याची तारेवरची कसरत सुरु आहे. जिच्या गरजा, स्वप्न मर्यादीत आहेत आणि स्वभावही साधा आणि सरळ. घरातील इतरांचा विचार करताना स्वतःकडे दुर्लक्ष झालेली अशी ही जुई. म्हणजे अगदी सकाळी उरलेल्या चपात्या किंवा भात रात्रीच्या जेवणात आधी आपल्या ताटात घेणारी. कधी शिळं पाकं खाणारी तर अन्न वाया जाऊ नये म्हणून तेही आपल्या वाट्याला घेणारी. या सवयीमुळेच हे सगळं खाणं अंगाला लागलेली आणि त्यातच वजन वाढलेली जुई. घराचा हा डोलारा सांभाळताना ऑफिसच्या कामाचाही भार उचलणारी आणि तिकडेही सर्वांच्या कामात मदत करणारी. सर्वांसाठी सर्व काही करणं हा तिचा स्वभाव असला तरी तिचा विचार मात्र कुणीच करत नाही. उलट तिच्या वाढलेल्या वजनावरुन घरी आणि ऑफिसमध्येही टिंगल उडवली जाते.\nदुसरीकडे जुईच्या शेजारीच राहणारी मल्लिका ही तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. स्वतःकडे लक्ष देणारी, फिटनेस जपणारी आणि महत्त्वाकांक्षा असणारी. जुईचं हे मध्यमवर्गीय वागणं आणि ते जगणं तिला अजिबात आवडत नाही आणि तिचा जाडेपणाही तिला खटकतो. हीच मल्लिका जुईला तिच्या वाढलेल्या वजनावरुन एकदा सुनावते ज्यामुळे जुईचा अहंका�� दुखावला जातो आणि मग ही जाडूबाई एक आगळा वेगळा निर्धार करते. याच जाडूबाईची गोष्ट म्हणजे ही मालिका. आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदी लेखनशैलीसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध लेखक राजेश देशपांडे यांच्या लेखनीतुन उतरलेली ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.\nया मालिकेत जुईच्या भूमिकेत निर्मिती सावंत तर मल्लिकाच्या भूमिकेत किशोरी शहाणे या दोन लोकप्रिय अभिनेत्री आहेत. याशिवाय आनंद काळे, विघ्नेश जोशी, संचिता कुलकर्णी, सिद्धार्थ खिरीद, प्रदीप जोशी, संजीवनी समेळ, जयंत सावरकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ट्रम्प कार्ड प्रॉडक्शनने मालिकेची निर्मिती केली आहे.\nसायंकाळनंतर सुरु होणा-या प्राईम टाईम मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या झी मराठी वाहिनीने आता दुपारच्या वेळेत ही खास मालिका आणली आहे. दुपारची वेळ म्हणजे गृहिणींची हक्काची वेळ आणि याच वेळेत त्यांना हक्काचं मनोरंजन मिळावं म्हणून ही मालिका सुरु करण्यात आली आहे. सायंकाळच्या मालिकांप्रमाणेच याही मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा वाहिनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nसचिन पिळगावकरांचा ‘लव्ह यू जिंदगी’ लवकरच\nकुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात... इथूनच सुरू होतात गंमती-जमती... आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी...\nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन\nमुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज पहाटे मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या 72 वर्षाच्या होत्या. दिर्घ आजाराने मुंबईतील खासगी रुग्णालयात...\nशालू वहिनीला जायचंय सलमान खान सोबत डेटवर\nबॉलीवूडबद्दल प्रत्येक कलाकाराला प्रेम असते. तसेच बॉलीवूड स्टार्सची क्रेझ देखील सर्वांमध्ये तितकीच असते. झी मराठीवरील हम तो तेरे आशिक है या मालिकेतील...\nझाडीपट्टी रंगभूमीला जातीय राजकारणाचा फटका\nनागपूर - आसामच्या कोहिनूर थिएटरनंतर देशात दुसऱ्या स्थानावर असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीने जगाच्या पाठीवर नाव कमावले. विदर्भ व देशाला असंख्य...\nआदर्श शिंदेनं गायलं 'विठूमाऊली'चं शीर्षक गीत\nमुंबई : आपल्या दमदार आवाजानं अवघ्या महाराष्ट्रावर गारूड करणाऱ्या आदर्श शिंदेनं स्टार प्रवाहच्या 'विठूमाऊली' या नव्या मालिकेचं शीर्षक गीत गायलं आहे....\nलग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट तुझं माझं ब्रेक अप\nमुंबई : प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू ओसरु लागतो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-railfall-koyna-dam-58893", "date_download": "2018-12-15T21:35:00Z", "digest": "sha1:OXY4WUXR2CWWC7Z663O2PL7UYIHRTL26", "length": 14563, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satara news railfall in Koyna Dam कोयना धरणाच्या साठ्यात विक्रमी 24 टीएमसीने वाढ | eSakal", "raw_content": "\nकोयना धरणाच्या साठ्यात विक्रमी 24 टीएमसीने वाढ\nमंगळवार, 11 जुलै 2017\nमागील वर्षापेक्षा यंदा 6.33 टिएमसी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे वीज निर्मितीत कोणतीच अडचण नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कोयना धरण परिसरात 21 जुनपासून पाऊस झाला. त्याचा जोर दोन जुलै अखेर कायम टिकून होता. त्या कालवधीत सुमारे एक हजार मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद धरण व्यवस्थापमनाकडे झाली आहे.\nकऱ्हाड - महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणाच्या कॅचमेंट क्षेत्रात मागील दहा दिवसात झालेल्या पावासाने पाणी साठ्यात मुबलक वाढ झाली आहे. एक जुलैअखेर दहा दिवासात तब्बल एक हजार मिलीमीटर पाऊस झाल्याने कोयनेच्या धरणाच्या पाणी साठ्य़ात विक्रमी 24 टिमएसी पाणी वाढल्याची नोंद धरण व्यवस्थापनाकडे झाली आहे.\nमागील वर्षापेक्षा यंदा 6.33 टिएमसी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे वीज निर्मितीत कोणतीच अडचण नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कोयना धरण परिसरात 21 जुनपासून पाऊस झाला. त्याचा जोर दोन जुलै अखेर कायम टिकून होता. त्या कालवधीत सुमारे एक हजार मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद धरण व्यवस्थापमनाकडे झाली आहे. 21 जून पूर्वी कोयना धरण केवळ 14 टिएमसी पाणी होते. मात्र त्यानंतर सलग झालेल्या पावसाने त्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाली. दोन जुलै अखेर धरणाची पाणी पातळी २४ टिएमसी अशा विक्रमीने वाढली. त्यामुळे पाणी साठा 14 वरून थेट 38.17 टिएमसीव एवडा वाढला.\nयाच दिवसात मागील वर्षी 2016 मध्ये सुमारे 31.84 टिएमसी पाणी साठा होता. यंदा त्या साट्यात 6.33 टिएमीसने वाढ जाली आहे. त्यामुळे पावासाने ओढ दिली असूनही कोयनेच्या वीज निर्मीतीत कोणतीही अडचण येणार नाही, असे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. दोन जुलै नंतर अकरा जुलै अखेर सुमारे तचारशे मिलीमीटर पाऊस जाला आङे. कोयना भागात दररोज किमान पंधार ते वीस मिलीटर पाऊस थांबून थांबून पडतो आहे. कोयना धरमात सध्या 38.17 टिएमसी पाणी साठा पाण्याची लेवल 2091 फूट आहे.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nहल्ल्यानंतरही 'बम बम भोले'च्या गजरात भाविक यात्रेसाठी रवाना\nमोदीजी, आता 56 इंचांची छाती दाखवा : संजय राऊत\nयूपीए'कडून उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधींना उमेदवारी\nड्रायव्हर सलीम शेख ठरला अमरनाथ यात्रेकरूंसाठी हिरो\nअमरनाथ यात्रेवरील हल्ला मुस्लिम व काश्मिरींवर कलंक: मुफ्ती\nअमरनाथ हल्ला; मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिला\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार\nया हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी\nज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​\nतळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध\nराहुल यांचे 'टायमिंग' संशयास्पद : चिनी राजदूतांच्या भेटीवरून भाजपचा हल्लाबोल\nमुकेश अंबानींच्या \"ऍण्टिलिया'ला आग​\n''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार\nपुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन...\nमेगासीटीतील दुरावस्थेमुळे रहिवाशी त्रस्त\nपुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nअपरिहार्य परिस्थितीतच टॅंकर मंजुरीचे निर्देश\nअकोला - पिण्याचे पाणीटंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक...\nनीरा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-editorial-nepal-written-shailendra-devlankar-126967", "date_download": "2018-12-15T21:04:13Z", "digest": "sha1:2UVEGACRFGUSJGIGFLTKFUZOCLYAI346", "length": 24570, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Editorial on Nepal written by shailendra devlankar नेपाळच्या आडून भारताला शह | eSakal", "raw_content": "\nनेपाळच्या आडून भारताला शह\nशुक्रवार, 29 जून 2018\nभारताच्या शेजारी देशांना प्रचंड अर्थसाह्य करून दक्षिण आशियात आपला प्रभाव वाढवून भारताला शह देण्याची खेळी चीन करीत आहे. नेपाळच्या पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यात झालेले करार पाहता भारताने अधिक सावध राहणे गरजेचे आहे.\nनेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा चीन दौरा दक्षिण आशियाच्या सत्तासमतोलाच्या राजकारणावर परिणाम करणारा आहे. या भेटीत दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण करार झाले असून, त्यांचे भविष्यात सामरिक परिणाम होणार आहेत. त्या दृष्टीने भारताने सजग राहणे आवश्‍यक आहे. ओली यांचा हा चीनचा दुसरा दौरा होता. आपल्या पहिल्या कार्यकाळातही त्यांनी चीनला भेट दिली होती. त्या दौऱ्यात चीनबरोबर ज्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या, त्यांचे भारताच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होणार होते. मुळातच ओली हे चीनधार्जिणे आहेत. असे असले तरी या वेळी त्यांनी प्रथम भारताला भेट दिल्यानंतर चीनचा दौरा केला. या दौऱ्यात एका महत्त्वपूर्ण प्रकल्पावर चर्चा झाली. दोन मह���न्यांपूर्वी नेपाळ आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीत या प्रकल्पावर सहमती झाली होती. हा प्रकल्प म्हणजे चीन-नेपाळ दरम्यान आर्थिक परिक्षेत्र विकास योजना (इकॉनॉमिक कॉरिडॉर).\nचीनने 42 अब्ज डॉलर गुंतवणूक असलेला आर्थिक परिक्षेत्र विकासाचा कार्यक्रम पाकिस्तानसोबत राबविण्यास सुरवात केली आहे. \"बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' (बीआरआय) प्रकल्पांतर्गत या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरची अंमलबजावणी सुरू आहे. यासाठीचा महामार्ग गिलगिट- बाल्टिस्तानमधून जातो. तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असून, त्यासाठी मोठ्या संख्येने चिनी लष्करी अधिकारी आले आहेत. आता चीन अशाच स्वरूपाची योजना नेपाळबरोबर राबवणार आहे. चीन-नेपाळ आर्थिक परिक्षेत्र विकास योजनेंतर्गत रेल्वे व रस्तेविकास प्रकल्प राबवले जाणार असून त्यासाठी चिनी लष्कर नेपाळमध्ये येणार आहे. याचे भारताच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील.\nअलीकडच्या काळात चीनने एक रणनीती अंगीकारली आहे. याअंतर्गत इतर देशांवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत. दक्षिण आशियातील भारताच्या शेजारी देशांना- खास करून जे गरीब आहेत, त्यांना चीन मोठा निधी देत आहे. या निधीच्या माध्यमातून त्या देशांमध्ये साधनसंपत्तीचा विकास केला जात आहे. तथापि, हा निधी कर्जाच्या माध्यमातून दिला जात असल्याने हे देश चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकत आहेत. या कर्जाची आणि त्यावरील व्याजाची परतफेड करताना या देशांच्या अर्थव्यवस्थांवर प्रचंड ताण येत आहे. कर्जाचे हप्ते देणे शक्‍य न झाल्यास या देशांना चीनच्या अवास्तव मागण्यांपुढे झुकावे लागत आहे.\nश्रीलंकेच्या बाबतीत हीच रणनीती चीनने वापरली होती. आजघडीला श्रीलंकेवर एकूण राष्ट्रीय उत्पन्ना(जीडीपी)च्या 80 टक्के कर्ज आहे. या कर्जाचे हप्ते भरताना श्रीलंकेची दमछाक होत आहे. याचा फायदा घेत श्रीलंकेतील अनेक बंदरांच्या विकासाची कामे चीन बळकावत आहे. हीच रणनीती चीनने आता नेपाळबाबत अवलंबली आहे. नेपाळबरोबर चीनने हिमालय रेल्वेचा विकास या मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनला तिबेट आणि काठमांडू हे रेल्वेने जोडायचे आहे. त्यासाठी चीनकडून भरघोस निधी दिला जाणार आहे. हा मार्ग चिनी लष्कराकडून बांधला जाणार आहे. या लोहमार्गाचा लुंबिनीपर्यंत विस्तार केला जाईल, असे समजते. लुंबिनी हे भारत-नेपाळ सीमेवर असल्यामुळे चीनचा हस्तक्षेप भारतीय सीमारेषेपर्यंत पोचणार आहे. नेपाळकडून चीनला आर्थिक नफा मिळत नाही; पण नेपाळच्या माध्यमातून चीनला भारताला शह द्यायचा आहे.\nतीन वर्षांपूर्वी भारत-नेपाळ संबंधात तणाव निर्माण झाला होता. नेपाळला लष्करी, पेट्रोलियम, गॅस, तेल, कच्चा माल, जीवनोपयोगी वस्तू आदींचा पुरवठा भारतातून होतो. 2015मध्ये नेपाळची नवी राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर मधेशी समाजाने मोठे आंदोलन केले. त्यांनी मालपुरवठा करणाऱ्या मार्गांवर अडथळे उभारले. मात्र नेपाळने यासाठी भारताला जबाबदार धरले आणि भारताने आपली कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या आंदोलनाचा मोठा फटका नेपाळी जनतेला बसला. या घटनेनंतर काही महिन्यांनी ओली चीनच्या दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी नेपाळमध्ये भारताची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रांत चीनशी करार झाले. यातून भारताची मक्तेदारी कमी करण्याचा चीनचा हेतू होता. \"ट्रेड अँड ट्रान्झिट' या करारामुळे चीनच्या माध्यमातून नेपाळला वस्तूपुरवठा सुरू झाला. दुसऱ्या करारानुसार भारतामधून नेपाळमध्ये होणारी पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी करून त्याऐवजी ती चीनकडून विकत घेण्याचे ठरवण्यात आले. नेपाळकडे जलविद्युतनिर्मितीची मोठी क्षमता आहे; पण त्यासाठी पैसा नाही. हा पैसा भारताकडून पुरवला जायचा. भारताची या क्षेत्रातील गुंतवणूक मोठी होती. ती कमी करण्यासाठी नेपाळने चीनशी जलविद्युत प्रकल्पाबाबत करार केले. वस्तुपुरवठा, पेट्रोलियम पदार्थ, जलविद्युत याबाबत नेपाळचे भारतावरील अवलंबित्व कमी करण्याचा चीनने प्रयत्न केला.\nचीनने 2015 पासूनच नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला सुरवात केली आहे. आज नेपाळमध्ये होणाऱ्या थेट परकी गुंतवणुकीपैकी 80 टक्के गुंतवणूक चीनची आहे. या गुंतवणुकीच्या एकचतुर्थांश गुंतवणूक भारताकडून केली जाते. विशेष म्हणजे \"बीआरआय' प्रकल्पातून रेल्वेचा विकासच नव्हे, तर साधनसामग्रीच्या विकासाचे अनेक प्रकल्प चीन नेपाळमध्ये उभे करणार आहे. त्यामुळे येत्या काळात ही गुंतवणूक दुप्पट होणार आहे.\nनेपाळच्या माध्यमातून चीन भारताच्या सीमेवर येऊन पोचतो आहे. नेपाळमधील हा लोहमार्ग अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात भारत-चीन संघर्ष उद्‌भवला, तर चिनी लष्कराला भारताच्या सरहद्दीपर्यंत येणे शक्‍य आहे. ती भारतासाठी धोक्‍याची घंटा आहे. नेपाळने \"2017 बीआरआय'वर स्वाक्षरी केली आहे; पण \"शांघाय सहकार्य संघटने'च्या बैठकीत भारताने या प्रकल्पाला विरोध केला आहे. तथापि, भारताला एकटे पाडत इतर देशांच्या सहकार्याने हा प्रकल्प आपण यशस्वी करू शकतो, हे दाखवून देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. एक प्रकारे भारताची कोंडी करण्याची ही खेळी आहे. याखेरीज नेपाळ आणि पाकिस्तान यांना भारताच्या विरोधात एकत्र आणण्याचा चीनचा डाव आहे. ओली यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीनंतर तीन दिवसांनी पाकिस्तानी पंतप्रधानांचा नेपाळ दौरा झाला. आता नेपाळ आणि पाकिस्तान यांनी मागणी केली आहे, की चीन हा \"सार्क' संघटनेचा पूर्ण वेळ सदस्य झाला पाहिजे.\nनेपाळ आणि पाकिस्तान यांना एकत्र आणून चीन त्यांचा भारताच्या विरोधात वापर करू शकतो. त्यामुळे या सर्व घडामोडींकडे भारताने सावधगिरीने पाहिले पाहिजे. अलीकडील काळात भारत-नेपाळ संबंधातील तणाव निवळत आहे. ओली यांनी मध्यंतरी भारताला भेट दिली. आता भारताने नेपाळचा विश्वास संपादण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेपाळलगत सीमेवरील साधनसंपत्तीचा विकास करण्याची गरज आहे. कारण दक्षिण आशियात नवीन समीकरणे आकाराला येत आहेत. चीन भारताला विळखा घालण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याची गंभीर दखल भारताला घ्यावी लागणार आहे.\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\n''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन\nपुणे : \"अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे....\nभाजपला उपांत्य फेरीचा इशारा\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात...\nरॉयल एन्फिल्डची स्पर्धक 'जावा' आता पुण्यात\nपुणे: दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा ही जगप्रसिद्ध बाईकचे...\nअशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)\nअमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260400:2012-11-08-18-12-01&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10", "date_download": "2018-12-15T21:17:11Z", "digest": "sha1:V6DZM25JEFOSIHADBB5DEB275LIZQONT", "length": 31518, "nlines": 241, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष लेख :कथा कोकणच्या दोन महामंडळांची!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विशेष लेख >> विशेष लेख :कथा कोकणच्या दोन महामंडळांची\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविशेष लेख :कथा कोकणच्या दोन महामंडळांची\nजयानंद मठकर ,माजी आमदार. - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२\nकोकणची तुलना केरळशीसुद्धा होऊ शकत नाही, इतके दुर्लक्ष राज्यकर्त्यांनी केलेले आहे. कोकणासाठी खास स्थापन ��ालेले विकास महामंडळ तर सध्या बरखास्तच झालेले आहे, तर मत्स्योद्योगाचाही विकास याच मंडळामार्फत होत असताना वेगळे काढलेले मत्स्योद्योग विकास महामंडळ काय करते आहे, कुणालाच माहीत नाही यामुळे विकासाची कशी आबाळच होते, याची ही हकीगत..\nकेरळ राज्याला ५६० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे, तर कोकणच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी ७२० कि.मी. आहे केरळ आणि कोकणच्या किनारपट्टीवर मत्स्यव्यवसाय मोठय़ा प्रमाणावर चालतो. ही तुलना पुढेही चालवता येईल.. नारळ आणि काजू ही केरळ आणि कोकणची महत्त्वाची पिके आहेत. मासे, नारळ आणि काजू या पिकांचा केरळ सरकारने आपल्या राज्याच्या विकासासाठी वापर करून घेतला आहे. याउलट महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाने मासे, नारळ, काजू यांच्या विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष करून कोकणवर अन्याय केला आहे. ५६० कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर केरळ सरकारने २७२ मच्छीमार केंद्रे विकसित केली आहेत. कोकणच्या ७२० कि.मी. लांबीच्या किनारपट्टीवर १८४ मच्छीमार केंद्रे आहेत. या असलेल्या १८४ मच्छीमार केंद्रांवर मासेमारीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र शासन उदासीन आहे. खोल पाण्यातील मत्स्योद्योग विकासासाठी स्थापन केलेले मत्स्योद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने बरखास्त करून कोकणवासीयांवर मोठाच अन्याय केला आहे. कोकणच्या किनारपट्टीपेक्षा केरळची किनारपट्टी लांबीने कमी असूनही मत्स्योत्पादनात केरळ राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रापेक्षा केरळचे मत्स्योत्पादन दीड पटीने अधिक आहे. माशांच्या निर्यातीपासून भारताला वार्षिक सुमारे एक हजार कोटी रुपयांपर्यंत परकीय चलन मिळते. त्यात केरळ राज्याचा वाटा सर्वाधिक असून महाराष्ट्राचा वाटा अत्यल्प आहे.\nमाशांप्रमाणे भारताला परकीय चलन मिळवून देणारा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर केरळ, कर्नाटक, गोवा आणि कोकण (महाराष्ट्र) राज्यात चालणारा काजू हा दुसरा महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायातही केरळ राज्य आघाडीवर आहे. दक्षिण कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा कोकणला लागून असलेला पश्चिमेकडील भाग हे काजूच्या उत्पादनाचे मोठे क्षेत्र आहे; परंतु या क्षेत्रात उत्पन्न होणाऱ्या काजूच्या कच्च्या मालापैकी जेमतेम २५ टक्के मालावर कोकणात प्रक्रिया केली जाते. ७५ टक्के कच्चा माल राज्याबाहेर केरळ, गोवा, कर्नाटक, मद्रास या राज्यांत जातो. या व्यवसायात रोजगार क्षमता (विशेषत: महिलांना) अधिक आहे. केरळ राज्यात या व्यवसायासाठी स्वतंत्र बोर्डाची स्थापना करून या व्यवसायात संशोधनाला आणि विकासाला केरळ शासनाने प्रोत्साहन दिले आहे. काजूगराच्या निर्यातीमध्ये केरळ राज्याची मक्तेदारी असून काजूगराच्या निर्यातीपासूनही भारताला एक हजार कोटी रुपयेपर्यंत विदेशी चलन मिळते. कोकणातील ‘हापूस’ (अल्फान्सो) आंब्याला परदेशातून मागणी आहे. काजूप्रमाणे नारळाच्या व्यवसायालाही केरळ राज्याने प्रोत्साहन दिलेले आहे.\nकोकणाची आणि केरळ राज्याची एवढी तुलना येथे करण्याचे कारण असे की, रबर लागवडीच्या निमित्ताने केरळीय कोकणात आता स्थायिक होऊ लागले आहेत. रबरनिर्मितीच्या उद्योगात केरळ राज्य भारतात आघाडीवर आहे. केरळ राज्यातील डोंगरांच्या उतारावर रबराचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. केरळप्रमाणेच कोकणात डोंगरउतारावर रबराची लागवड यशस्वी होऊ शकते हे पाऊणशे वर्षांपूर्वी सावंतवाडी संस्थानचे तत्कालीन राजे बापूसाहेब महाराज यांनी सावंतवाडी तालुक्यात दाणोलीच्या परिसरात केलेल्या रबराच्या लागवडीवरून सिद्ध झाले आहे. अलीकडे रायगड जिल्ह्यात सिद्धगड परिसरात गोगटे यांनी रबराची लागवड करण्यात यश संपादन केले आहे. या पाश्र्वभूमीवर १९७७ सालच्या सुमारास कोकण विकास महामंडळाने (जे आता महाराष्ट्र शासनाने बरखास्त केले आहे) सावंतवाडी तालुक्यात कलंबिस्त गावच्या परिसरात रबराची लागवड सुरू केली होती. रबराच्या लागवडीला केंद्र सरकारकडून ५० टक्के अनुदान (सबसिडी) दिली जाते. १९७७ च्या जनता पार्टी सरकारच्या काळात मी या दृष्टीने पाठपुरावा केला. रबर बोर्डाची कोकणात रबर लागवडीला मान्यता मिळाली तर रबर लागवडीसाठी कोकणातही केंद्र सरकारचे अनुदान मिळू शकले असते. हे लक्षात घेऊन कोकण विकास महामंडळाचे तत्कालीन विकास अधिकारी वि. स. पागे यांच्याशी कोकणात रबर लागवडीसाठी केंद्र सरकारचे अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची सविस्तर चर्चा करून केंद्र शासनाला सादर करावयाचे निवेदन त्यांच्याकडून मी तयार करून घेतले. आणि लागलीच दिल्लीला जाऊन रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांच्यासमवेत केंद्रीय उद्योगमंत्री मोहन धारिया यांची भेट घेतली. धारियांनी ‘हे काम त्वरित होईल, काळजी करू नकोस, तू निश्चिंतपणे जा’ असे सांगितले. त्यानंतर आठवडय़ाभरातच रबर बोर्डाचे अधिकारी सावंतवाडीत येऊन भेटले. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांतील डोंगरउतारावरील माती त्यांनी तपासणीसाठी नेली. या तपासणीत येथील जमीन रबर लागवडीला योग्य असल्याचे निष्पन्न झाले.\nकोकण रेल्वेबरोबरच रबराच्या लागवडीसाठी केरळीयांचे कोकणात आता मोठय़ा प्रमाणात आगमन सुरू झाले आहे. रबर लागवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात केंद्र सरकारचे अनुदान (सबसिडी) मिळते. त्यामुळे सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील हजारो एकर जमिनी केरळवासीयांनी रबर लागवडीसाठी विकत अगर दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ाने घेतल्या असून, रबराची लागवड सुरू केली आहे. लागवडीसाठी लागणारा मजूर वर्गही केरळातूनच आणला आहे. रबराचे उत्पादन सुरू होण्यास सात-आठ वर्षांचा कालावधी लागतो. म्हणून मध्यंतरीच्या काळात या जमिनीतून केळी, अननस, कलिंगड यांसारखी व्यापारी पैसे देणारी पिके घेतली जात आहेत. रबर लागवडीला पन्नास टक्के अनुदान (सबसिडी) मिळणार आहे. तेव्हा उर्वरित पन्नास टक्के रक्कम अशा प्रकारे व्यापारी पिकांच्या उत्पन्नातून उभारली जाणार आहे.\nखेदाची गोष्ट अशी आहे की, योग्य मार्गदर्शनाअभावी आणि सुयोग्य नियोजनाअभावी कोकण विकास महामंडळाचा सावंतवाडी तालुक्यातील रबर लागवडीचा प्रकल्प अयशस्वी ठरला आहे. पण या प्रकल्पामुळे रबर लागवडीसाठी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात प्राप्त झालेल्या रबर लागवडीच्या सबसिडीचा लाभ आज केरळीय घेत आहेत. कोकणवासीय रबराच्या लागवडीबाबत पूर्णपणे उदासीन आहेत. मासे, काजू, नारळ, रबर पिकांच्या आणि व्यवसायाच्या बाबतीत केरळ राज्य आघाडीवर आहे, याचे श्रेय केरळच्या शासनाला दिले पाहिजे. या पिकांच्या आणि व्यवसायांच्या वृद्धीसाठी केरळ सरकारची भूमिका प्रोत्साहनात्मक राहिली आहे.\nमासे, आंबा, काजू ही कोकणातील पिके भारतात परकीय चलन मिळवून देणारी आहेत. तर कोकणात आता होऊ घातलेले रबराचे पीक परकीय चलन वाचविणारे पीक आहे. या पिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचा भूमिपुत्रांना आणि देशाला लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन उदासीन आहे. कोकणच्या विकासाच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रथम कोकण विकास म���ामंडळाची निर्मिती केली होती. कोकण विकास महामंडळाने सुरुवातीला खोल पाण्यातील मासेमारीचा प्रकल्प हाती घेतला होता, पण महाराष्ट्र शासनाला काय बुद्धी झाली समजत नाही. मत्स्योद्योगाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र मत्स्योद्योग विकास महामंडळाची निर्मिती करून मासेमारीचे प्रकल्प त्या मंडळाकडे सुपूर्द केले. या दोन्ही महामंडळांच्या संचालक मंडळांवर तज्ज्ञ, अनुभवी आणि व्यवसायाशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती करण्याऐवजी काँग्रेस पक्षाने ‘स्वपक्षातील असंतुष्ट’ कार्यकर्त्यांची नियुक्ती करून राजकारण केले. परिणामी ही मंडळे निष्क्रिय बनली आणि तोटय़ात गेली म्हणून ती आता बरखास्त करून टाकली.\nआजारापेक्षा उपायच महाभयंकर, असा प्रकार या दोन्ही मंडळांच्या बाबतीत घडला आहे. राज्यकर्त्यांची कोकणाविषयीची अनास्था आणि बेफिकीर वृत्तीच याला सर्वस्वी जबाबदार आहे.\nपुराणात अगस्ती ऋषीने समुद्र प्राशन केल्याची कथा आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या राजवटीत कोकणातील खाडय़ांतील आणि बंदरांतील गाळ उपसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आधुनिक ‘अगस्ती’ नामक ड्रेजरची खरेदी केली होती. गाळ काढण्यासाठी खरेदी केलेल्या या आधुनिक अगस्तीला समुद्रानेच गिळंकृत केले आहे. आता हा ‘अगस्ती ड्रेजर’ गाळ उपसण्याकामी निरुपयोगी ठरला म्हणून तो बुडाला की बुडविला, हा संशोधनाचा विषय आहे. केरळप्रमाणे महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र काजू बोर्डाची निर्मिती करावी आणि त्यावर कोकणातील संबंधित व्यक्तींना प्रतिनिधित्व द्यावे, अशी आम्हा कोकणवासीयांची मागणी आहे. पण महाराष्ट्र शासनाने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फो��ो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/node/274", "date_download": "2018-12-15T21:00:14Z", "digest": "sha1:XMP7QVRJ3RJJSQN5EEYYVRMHBJXGDPAF", "length": 10721, "nlines": 170, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Question asked at date 2017-01-24-20-00-43 | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nबँकेच्या मुदत ठेवींसाठी काही पर्यायी योजना म्युच्युअल फंडाच्या असतात का व अशा योजनांचा काय फायदा असतो\nबँक ठेवींवर मिळणारे व्याज…\nबँक ठेवींवर मिळणारे व्याज हे करपात्र उत्पन्नात मोडते व बँक टिडिएस कापूनच व्याजाची रक्कम तुमच्या हाती देत असते. ��्युच्युअल फंडामध्ये Fixed Maturity Plans (ठरावीक काळाच्या मुदतबंद योजना) असतात, अशा योजनेत ३० दिवसांपासून ३ वर्षाचे मुदतीसाठी गुंतवणूक करण्याची सुवीधा असते. सर्वसाधारणपणे या योजनांतून मिळणारे उत्पन्न हे बँक व्याजापेक्षा थोडे अधिक असते. महत्वाचा फायदा म्हणजे (१) टिडिएस कापला जात नाही (२) मिळणारे उत्पन्नांवर इंडेक्ससेशनव्दारे कर आकारणी करण्याची सुवीधा आहे ज्यामुळे कर बचत होते.\nमला म्युचुअल फन्डात गुन्तवणुक करायची आहे. आपण मला एखादा चान्गला म्युचुअल फन्ड सुचवु शकाल का त्यासाठी मला काय करावे लागेल\nयासाठी आपण मला खालीलप्रमाणे…\nयासाठी आपण मला खालीलप्रमाणे माहिती द्या:\n१) आपले वय काय\n२) मासिक उत्पन्न किती\n३) किती वर्षासाठी गुंतवणूक करावयाची आहे\n४) नियमित दर महा करणार, तर किती रुपये दर महा गुंतवणूक करू शकता\n५) एकरकमी गुंतवणूक करणार काय\n६) शेअर बाजाराच्या जोखीमीची माहिती आहे का\nयानंतर पुढील चर्चा करू.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/viral/", "date_download": "2018-12-15T21:56:54Z", "digest": "sha1:FQSZK7CWBXYK4WVPX3YM7JKXJQJKSWOZ", "length": 5682, "nlines": 48, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Viral Archives - Marathi Gold", "raw_content": "\nसरदार पटेल यांची मूर्ती 2 आठवडयात तुटत आहे जाणून घ्या या वायरल फोटोचे सत्य काय आहे\nजगातील सगळ्यात उंच मूर्ती असल्याचा मान मिळवणारी स्टैच्यू ऑफ यूनिटी मध्ये भेगा पडत आहेत. असे आम्ही नाही तर मागील काही … [Read more...] about सरदार पटेल यांची मूर्ती 2 आठवडयात तुटत आहे जाणून घ्या या वायरल फोटोचे सत्य काय आहे\nभारताची सर्वात आवडती कार हुंडई सेन्ट्रो री-लॉन्च होतेय, पहा कशी दिसते, किंमत काय आणि कधी मिळेल\nहुंडई आपली पॉपुलर हैचबैक सेन्ट्रो कार 9 ऑक्टोबर रोजी री-लॉन्च करत आहे. या कारची प्री बुकिंग 10 ओक्टोबर आणि सेलिंग 23 … [Read more...] about भारताची सर्वात आवडती कार हुंडई सेन्ट्रो री-लॉन्च होतेय, पहा कशी दिसते, किंमत काय आणि कधी मिळेल\n10 मिनिटामध्ये AC ची होईल सफाई, सारखे द्यावे लागणार नाही सर्विसचे पैसे\nचेन्नई मध्ये 3 ऑक्टोबर रोजी एयर कंडीशनर खराब झाल्यामुळे 3 लोक जागीच मरण पावले हे आता पर्यंत कदाचित तुम्हाला समजले असेलच. … [Read more...] about 10 मिनिटामध्ये AC ची होईल सफाई, सारखे द्यावे लागणार नाही सर्विसचे पैसे\nएक्स्पर्ट म्हणतात, AC सुरु करताच स्मैल तर Alert रहा, या 6 गोष्टी फॉलो करणे आवश्यक\nबुधवारी चेन्नई मध्ये एयर कंडीशनर (AC) मुळे तीन लोकांचा मृत्यू झालेला. पोलिसांच्या प्रमाणे वीज गेल्यानंतर यालोकांनी … [Read more...] about एक्स्पर्ट म्हणतात, AC सुरु करताच स्मैल तर Alert रहा, या 6 गोष्टी फॉलो करणे आवश्यक\nपूर्ण शहरात होत आहे या ऑफिसरची स्तुती\nमोतीहारी (बिहार) स्वच्छता अभियानाला गती देत प्रखंड क्षेत्रच्या राजकीय उत्क्रमित मध्य विद्यालय नरकटिया (उर्दू) चे … [Read more...] about पूर्ण शहरात होत आहे या ऑफिसरची स्तुती\nशेवटी असे या फोटो मध्ये असे काय होते कि महिलेला पडल्या शिव्या\nअमेरिकाची फेमस रियालिटी शो स्टार लिली गालिची हिने हल्लीच एका मुलीला जन्म दिला. तिने आपल्या सोशल मिडियावर मुली सोबत आपले … [Read more...] about शेवटी असे या फोटो मध्ये असे काय होते कि महिलेला पडल्या शिव्या\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mutualfundmarathi.com/node/275", "date_download": "2018-12-15T21:09:17Z", "digest": "sha1:VBXU6JLCRTOYWJH5PI52RFXMM2CQ2AJ2", "length": 8959, "nlines": 153, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Question asked at date 2017-01-24-20-03-29 | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nलिक्वीड फंडात केलेली गुंतवणूक किती जोखीमीची असते\nलिक्वीड फंडातील गुंतवणूक हि…\nलिक्वीड फंडातील गुंतवणूक हि मनी मार्केट मध्ये व अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जात असते त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेत व्याज दराचे फरकाची व पत दर्जाच्या बदलाची जोखीम असते जी अत्यल्प म्हणजेच नगण्य स्वरुपाची असते. अशा योजनेतून सर्वसाधारणपणे वार्षीक ६% ते ९% दरम्याने उत्पन्न मिळते, जे व्याजदराच्या बदलावर अवलंबून असते. सध्या व्याजदर वाढलेला असल्यामुळे जास्त उत्पन्न मिळत आहे.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/sali-matrimony/reshimgathi", "date_download": "2018-12-15T20:30:14Z", "digest": "sha1:NRKOSRHMPK6NSGZZIK6MTBV6MGDN5NE5", "length": 6731, "nlines": 110, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - रेशीमगाठी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nब्रम्हदेवाच्या गाठी जि.कॉम टीम 4170\nखुळ्या वयातली साथसंगत जि.कॉम टीम 3375\nशुभमंगल सावधान.... जि.कॉम टीम 3860\nशपथ सार्थ सहजीवनाची जि.कॉम टीम 2795\nलेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते\nपरफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात... जि.कॉम टीम 3696\nबोहोल्यावर चढण्यापूर्वी.. जि.कॉम टीम 3140\nचि.सौ.सुनबाई, जि.कॉम टीम 3139\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/devendra-fadnavis-cabinet-expansion-258675.html", "date_download": "2018-12-15T20:31:30Z", "digest": "sha1:V2UJYL5N4PDUDUSEAOZSZMAQGZAQOCFP", "length": 12368, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुढच्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, काही मंत्र्यांना मिळणार डच्चू ?", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : ���ाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nपुढच्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, काही मंत्र्यांना मिळणार डच्चू \n\"सुमार कामगिरी असलेल्या भाजपच्या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी शक्यता आहे\"\n20 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीमचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.\n10 महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. पुढच्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोअर कमिटीसह मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 'वर्षा'वर बैठक पार पडली.\nया बैठकीला भाजपचे काही राज्यमंत्रीही उपस्थित होते. या बैठकीत भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदलावर चर्चा झाली. तसंच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचंही ठरलं. त्यामुळे सुमार कामगिरी असलेल्या भाजपच्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीये.\nत्यामुळे कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळतो आणि कुणाला बढती मिळते याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: टीम देवेंद्रफडणवीस सरकारराज्य मंत्रिमंडळ\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nशरद पवारांच्या खेळीने माजी महिला खासदार नाराज, घेतला सेनेचा झेंडा हाती\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE-2/", "date_download": "2018-12-15T20:55:06Z", "digest": "sha1:VKGEQL6FK34LLHXTUMUF4VP4VEQNUZW7", "length": 14854, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला खंडणीप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद���र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला खंडणीप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा\nअंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला खंडणीप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा\nदिल्ली, दि. ७ (पीसीबी) – अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला दिल्लीतील सत्र न्यायालयाने खंडणीप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००२ मध्ये दक्षिण दिल्लीत ग्रेटर कैलाश भागात राहणारे व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देत जीवाच्या रक्षणासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. याच खटल्याचा निकाल आज आला असून त्यानुसार सालेमला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nकोर्टात फिर्यादीच्या आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने सालेमला शिक्षा सुनावली. तत्पूर्वी २६ मे रोजीच सालेमला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी दिल्लीत अबू सालेमविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nPrevious articleपत्नीचे डेबिट कार्ड पतीला वापरता येणार नाही- न्यायालय\nNext articleविराट कोहली भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी; भारतात आणण्याचा मार्ग मोकळा\nमला मुख्यमंत्री होण्यास आवडेल – ज्योतिरादित्य सिंधिया\nराहुल गांधींनी देशाला दिला सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; कमलनाथ यांच्याकडे २०६ कोटींची...\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या\nनिवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा जेडीयूमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-41531924", "date_download": "2018-12-15T22:18:51Z", "digest": "sha1:KNJ4UKPHQ3UWVGMALGDWGCRXZWUQYMTK", "length": 10336, "nlines": 122, "source_domain": "www.bbc.com", "title": "ट्रान्सजेंडरसाठी मध्य प्रदेशात स्वतंत्र टॉयलेट - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nट्रान्सजेंडरसाठी मध्य प्रदेशात स्वतंत्र टॉयलेट\nशुरैह नियाजी भोपाळ, बीबीसी हिंदी डॉटकॉमसाठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे य��सह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र टॉयलेट सुरू करण्यात आलं आहे. फक्त ट्रान्सजेंडरसाठी असणारं देशातलं हे पहिलंच टॉयलेट असल्याचा दावा भोपाळ नगर निगमने केला आहे.\nभोपाळमध्ये 3000 च्या वर ट्रान्सजेंडर असून भोपाळ शहराच्या जुन्या भागातील 'मंगळवार' आणि 'बुधवार' या परिसरात त्यांची संख्या जास्त आहे.\nएवढ्या मोठ्या लोकसंख्येला स्वच्छतागृहासारखी प्राथमिक सुविधा देण्याचा अद्याप विचार झाला नव्हता.\nअपंग आणि बायसेक्शुअल चार्लीच्या प्रेमाच्या शोधाची गोष्ट\nबिहारमधल्या दलित महिलांचा बँड\nहा विचार करून भोपाळच्या 'मंगळवार' परिसरात हे टॉयलेट सुरू करण्यात आलं आहे. हे टॉयलेटमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.\nट्रान्सजेंडर शहरातील विविध भागात नाचगाण्याचे काम करतात.\nया टॉयलेटचं उद्घाटन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. ते म्हणाले, \"समजातील प्रत्येक वर्गाला समान दर्जा देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. म्हणूनच ट्रान्सजेंडरनाही इतर नागरिकांसारखंच मानण्यात आलं आहे.\"\nशहरातील ट्रान्सजेंडरच्या गटाच्या प्रमुख सुरैय्या नायक म्हणाल्या, \"सरकराचे हे प्रयत्न फारच चांगले आहेत. यामुळं आमची फार मोठी गरज पूर्ण होणार आहे. महिला आणि पुरुष दोघेही आक्षेप घेत असल्यानं इतर टॉयलेट ट्रान्सजेंडर वापरू शकत नाहीत.\"\nमी सेक्ससाठी 'हो' म्हटलं का\nबलात्काऱ्याची मानसिकता नेमकी काय असते\n2014 मध्ये सर्वोच्च न्यालायाने एका सुनावणीदरम्यान ट्रान्सजेंडरसाठी स्वंतत्र टॉयलेट असली पाहिजेत, असं म्हटलं होतं.\nभोपाळच्या महापौर आलोक शर्मा म्हणतात, \"शहराची स्वच्छतेचा विचार करता आमची जबाबदारी आहे की समाजातीस सर्व घटकांच्या अडचणी दूर केल्या जाव्यात. हे पाऊलसुद्धा या भूमिकेतूनच उचलण्यात आलं आहे.\"\nया टॉयलेटचं वैशिष्ट्य म्हणजे यात मेकअपरूम सुद्धा आहे.\n1942च्या 'बीबीसी'तला पहिला मराठी आवाज\nपाकिस्तानातले हिंदू शीख धर्म का स्वीकारत आहेत\nकाही ट्रान्सजेंडरनी मात्र या टॉयलेटची जागा अन्यत्र हवी होती, असं वाटतं. या परिसरात ट्रान्सजेंडर जास्त संख्येने राहतात, त्यांच्या घरात टॉयलेट असल्यानं या टॉयलेटचा वापर कमी होईल.\nया टॉयलेटची खरी गरज शहराच्या इतर ठिकाणी आहे, अशी प्रतिक्रिया काही ट्रान्सजेंडरनी दिली.\nमध्यप्रदेशातून पहिला ट्रान्सजेंडर आमदार\nमध्यप्रदेशमधून देशाला पहिला ट्रान्सजेंडर आमदार दिला होता. 1998 ला दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये शहडोल जिल्ह्यातील सुहागपूर विधानसभा मतदार संघातून शबनम मौसी विजयी झाल्या होत्या.\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nरफाल प्रकरणी मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे का\n'गांधीजींवर वर्णद्वेषाचे आरोप अज्ञानातून लावले जातात'\nपुण्याच्या 3 तरुणींची निजामुद्दीन दर्ग्याविरोधात हायकोर्टात याचिका\nनेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी\nगार्डन सिटी ते कचऱ्याचं शहर, पोर्ट हारकोर्टलाचा विचित्र प्रवास\nदहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने करू पाहणारा तरुण\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA/", "date_download": "2018-12-15T21:58:03Z", "digest": "sha1:DRU3SY4FGV3NUYUVKLI3SZVRRBDI4XNG", "length": 62056, "nlines": 775, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "जेनीचा किस्सा! भाग – ४ – Suhas Gokhale", "raw_content": "\n“त्या घटनेला आज ‘दोन’ वर्षे झाली असतील, तो ‘जेनी’ अजुनही ‘बटाट्यांचे वर्गीकरण’ करत बसलाय. एका पेक्षा एक अशी अशक्यप्राय कामे चुटकी सरशी करुन टाकणार्‍या त्या ‘जेनी’ ला बटाट्यांचे ‘लहान’ . ‘मध्यम’ आणि मोठे’ असे वर्गीकरण का करता आले नाही\nदिव्यातल्या त्या राक्षसा कडे, जेनी कडे अफाट, अमानवी ताकद होती पण माणसाची बुद्धी नव्हती \nआपण बटाट्यांच्या ढिगातला एखादा बटाटा नुसत्या नजरेच्या अंदाजाने ‘लहान, ‘मध्यम’ का ‘मोठा’ हे ठरवू शकतो, अगदी एखादा शाळकरी मुलगा सुद्धा हे काम सहजपणे करेल. आणि त्या साठी वजन काटा वापरावा लागणार नाही की कोणतेही मोजमाप करायची आवश्यकता भासत नाही.\nपण ‘जेनी’ ची गोष्ट वेगळी आहे, त्याला असे काही करता येत नाही, कारण ‘लहान’ बटाटा , ‘मोठा बटाटा’ यात नेमका काय फरक असतो हेच त्याला माहीती नाही. जर जेनी कडून हे काम करवून घ्यायचे असेल तर त्याला आधी बटाटा ‘लहान’ / ‘मध्यम’/ मोठा’ कसा ठरवायचा हे अगदी स्पष्ट पणे सांगावे लागते जसे:\n२५ ग्रॅम च्या आत वजन असलेला बटाटा ‘लहान’\n२६ ते १०० ग्रॅम वजनाचा बटाटा ‘मध्यम’\n१०१ ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचा बटाटा ‘मोठा’.\n२ इंचा पर्यंतचा बटाटा ‘लहान’\n२ इंच ते ४ इंच पर्यंतचा बटाटा ‘मध्यम’\n४ इंचा पेक्षा मोठा बटाटा ‘मोठा’\nही माहीती जोपर्यंत त्या जेनी ला मिळत नाही तो पर्यंत त्याला बटाट्यांचे वर्गीकरण करता येणार नाही\nमानवी बुद्धी मध्ये केवळ नजरेच्या अंदाजाने कोणतेही मोजमाप न करता बटाट्यांचे वर्गीकरण करण्याचे तारतम्य आहे ते या यंत्रमानवा सारख्या ‘जेनी’ कडे नाही, जेनीला अशा कामासाठी नियमांचे पुस्तक उपलब्ध करुन द्यावे लागते त्या शिवाय तो हे काम करुच कणार नाही.\nकॉलेजात असताना मी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकलो तेव्हा आमच्या गुरुजींनी अगदी पहील्याच लेक्चर ला ही जेनीची स्टोरी सांगीतली होती\n”कॉम्प्युटर गणित करतो पण स्वत:च्या बुद्धीने नाही तर ते गणित कसे करावयाचे हे त्याला आधी सांगीतले तर आणि तरच तो ते गणित करु शकतो. समजा कॉम्प्युटर कडून एखाद्या संख्येचे वर्गमुळ काढून घ्यायचे असेल तर प्रथम त्याला हे वर्गमूळ कसे काढायचे हे सांगावे लागते, म्हणजे तशा सुचनांचा / रितीचा एक संच (Newton–Raphson method) लिहून काढून कॉम्प्युटर ला पुरवावा लागतो यालाच ‘कॉम्प्युटर प्रोग्रॅम’ असे म्हणतात. आता असा ‘वर्गमूळ’ काढायचा कॉम्प्युटर प्रोग्रॅम लिहायचा तर तो प्रोग्रॅम लिहणार्‍याला (याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतात) लिहून काढून कॉम्प्युटर ला पुरवावा लागतो यालाच ‘कॉम्प्युटर प्रोग्रॅम’ असे म्हणतात. आता असा ‘वर्गमूळ’ काढायचा कॉम्प्युटर प्रोग्रॅम लिहायचा तर तो प्रोग्रॅम लिहणार्‍याला (याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतात) वर्गमूळ काढायचे गणित सोडवता आलेच पाहीजे मगच तो हे गणित कसे सोडवायचे याबद्दलच्या स्टेप बाय स्टेप सुचना असलेला ‘प्रोग्रॅम’ लिहून कॉम्पुटर ला देऊ शकेल आणि जेव्हा असा प्रोग्रॅम मिळेल तेव्हा आणि तेव्हाच कॉम्पुटर वर्गमूळ काढू शकेल. आणि जर मला एखाद्या संखेचे वर्गमूळ काढण्याचे गणित अवगत नसेल तर मी त्याचा ‘प्रोग्रॅम’ लिहू शकणार नाही आणि असा प्रोग्रॅम नसल्याने माझा कॉम्प्युटर संखेचे वर्गमूळ काढू शकणार नाही\nकॉम्प्युटर एक मशीन असल्याने एकदा हे गणित कसे सोडवायचे हे कळले (प्रोग्रॅम मिळाला) की तो हे गणित सेकंदाच्या हजार भागा इतक्या कमी वेळात, अचुक पणे, न कंटाळता, दिवस-रात्र करेल, हे मान्य. पण इथेही एक गंमत असते, वर्गमूळ काढायचा प्रोग्रॅम उपलब्ध असल्याने तेच एक गणित हा कॉम्प्युटर करु शकेल दुसरे कोणतेही गणित त्याला येणार नाही, समजा आपण त्याला एखाद्या संख्येचे घनमूळ काढायला सांगीतले तर ते त्याला जमणार नाही, कारण घनमूळ काढण्याचे गणित वेगळे असते, त्याचा प्रोग्रॅम वेगळा असतो , तो या कॉम्प्युटर कडे नाही\n‘जेनी’ बटाट्यांचे वर्गीकरण करु शकला नाही कारण त्याच्या कडे ‘बटाट्याचे वर्गीकरण’ करण्याचा प्रोग्रॅम नव्हता म्हणूनच\nमन्याचा आणि त्या जेनीचा किस्सा काल्पनिक आहे पण आज ज्योतिषात नेमके हेच होते आहे आणि हे मात्र काल्पनीक नाही\nमी अमेरिकेत असताना ज्योतिष विषयक सॉफ्टवेअर लिहणार्‍या एका बलाढ्य कंपनी साठी ‘विषय तज्ञ – Domain Expert’ म्हणून काम पाहिले होते. कॉम्प्युटर च्या साह्याने भविष्य सांगणे हा प्रकल्प होता. मी आणि माझ्या सहकार्‍यांनी अनेक प्रयत्न केले, न्युरल नेटवर्क्स, आर्टीफिशियल इंटेलिजन्स , पॅटर्न मॅचींग / पॅटर्न रेकक्झीशन, फजी लॉजीक अशी अनेक अत्याधुनिक तंत्रे वापरली गेली पण यश मिळाले नाही. दोन वर्षे काम केल्या नंतर आम्ही तो प्रकल्प बंद केला कारण: एखाद्या पत्रिकेचे विश्लेषण मानवी बुद्धी ज्या पद्धतीने करते ते केवळ अनाकलनिय आहे आणि व्यक्ती – स्थळ-काळ- परिस्थिती सापेक्ष आहे . म्हणूनच कितिही प्रयत्न केले तरी या विश्लेषणााचे ‘मॉडेल’ कोणत्याही ‘लॉजीक/ पॅटर्न’ च्या माध्यमातून बनवता येणार नाही \nआज पुस्तके , वेब-साईट्स, सेमिनार, क्लासेस, यु-ट्युब , फेसबुक / व्हॉटसअ‍ॅप ग्रुप अशा अनेक माध्यमांतून ज्योतिष विषयक माहीतीचा महापुर आला आहे. डोके गरगरुन टाकणारा माहीतीचा हा लोंढा बदाबदा माहीती देत आहे पण अक्षरश: तुकड्या तुकड्यात देत आहे म्हणजे बघा… गुरु सहाव्या स्थानात असेल तर ही फळे, मंगळ कर्केत असेल तर ही फळे, चंद्र – शनी केंद्र योगाचे हे फळ, अमुक ग्रह तमुक नवमांशात / नक्षत्रात असेल तर हे फळ, याचा ‘सब’ यंव असेल तर त्यंव फळ (हे खास कृष्णमुर्ती पद्धती वाले म्हणजे बघा… गुरु सहाव्या स्थानात असेल तर ही फळे, मंगळ कर्केत असेल तर ही फळे, चंद्र – शनी केंद्र योगाचे हे फळ, अमुक ग्रह तमुक नवमांशात / नक्षत्रात असेल तर हे फळ, याचा ‘सब’ यंव असेल तर त्यंव फळ (हे खास कृष्णमुर्ती पद्धती वाले) … मारुतीच्या शेपटा सारखी लांबलचक यादी आहे ही\nपण इतकी सारी माहीती अगदी सहज उपलब्ध असताना देखील या माहीतीचा नेमका उपयोग कसा करायचा हेच बर्‍याच जणांना माहीती नसते आणि म्हणून त्यांची अवस्था त्या ‘जेनी’ सारखी होते. समोर प्रश्न आहे, माहीती उपलब्ध आहे पण त्याचा योग्य वापर करुन प्रश्न कसा सोडवायचा हेच कळत नाही आणि दुर्दैवाने माहीती देणारे पण ती माहीती कशी वापरायची हे सांगत नाहीत \nहे सगळे तुकडे जोडून त्यातून एकसंध असे फलित कसे निर्माण होते हे कोणी सांगत नाही. ज्योतिषाशास्त्रातले नियम एका पाठोपाठ तोंडावर फेकले जातात, पण खरे पाहीले तर ठोस असा, सदा सर्वदा लागू पडेल असा कोणताच नियम या शास्त्रात नाही, तेव्हा एखादा नियम केव्हा लागू होतो आणि केव्हा लागू होत नाही याची कारणमिमांसा नियम देणारा पुरवत नाही. समोर आलेली प्रत्येक पत्रिका हे एक नवे आव्हान असते, तिचा वेगळा विचार करावा लागतो, नुसती रबरी शिक्क्या सारखी ठाशीव नियमांची जंत्री इथे उपयोगी पडत नाही.\nपुस्तकातले , वेब-साईट वरचे , यु-ट्युब व्हिडीओ मध्ये सांगीतलेले नियम जसेच्या तसे वापरले तर हमखास तोंडघशी पडायला होते आणि हे असे का होते ते कोणी सांगत नाही\nग्रहगोल काही संकेत जरुर देतात पण त्याला ‘व्यक्ती – स्थल – काळ- परिस्थिती’ सापेक्षता असतेच, ती सापेक्षता कशी हेरायची आणि त्याचा भविष्यकथनात कसा वापर करायचा हे कोणीच सांगत नाही\nग्रह गोलांच्या संकेताच्या पलीकडे जाऊन काही आहे, ज्यात ‘कर्म’ या संकल्पनेचा फार मोठा वाटा आहे, त्या बद्दल पण कोणी सांगत नाही\nसगळी माहीती उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसा करायचा हेच माहीती नाही.\nतिकडे तो जेनी अजूनही बटाटे निवडत बसलाय आणि आपले ज्योतिषशास्त्रातले ‘जेनी’ माहीतीच्या ढिगार्‍यात गुदमरले आहेत.\nफेसबुक वर अभ्यासक असल्याचा मोठा आव आणून पोष्टचा रतीब घालणारे स्वयं घोषीत तज्ञ, भिंतीवर ज्योतिष शास्त्री / नक्षत्र शिरोमणी अशा पदव्या टांगून दुकानें थाटून बसलेले तोडगे सम्राट आणि कृष्णमुर्ती पद्धती, नवमांश , अष्टकवर्ग, सर्वतोभद्रचक्र, सब-सब लॉर्ड, नाडी ज्योतिष, भृगु सरल पद्धती अशी नको इतकी माहीती अधाशी पणे गोळा करुन त्याचे शेवटी अजिर्ण होऊन बद्धकोष्ठ झालेले अभ्यासक …\nइतके सगळे करुन ही एक साधे भाकित आत्मविश्वासाने करता येत नाही असली ही बुजगावणी यांना बघितली की त्या जेनीची स्टोरी आठवते \n(या लेखमालेतल्या सर्व भागांची एक पी.डी.एफ. फाईल देत आहे , ती इथेच वाचा अथवा डाऊन लोड करुन घेऊन नंतर निवांत सवडीने वाचा \nपीडीएफ फाईल फुल्ल स्क्रिन वाचण्यासाठी / डाऊन लोड करण्या साठी उजव्या हाताच्या वरच्या कोपर्‍यातल्या या चिन्हावर क्लिक करा\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली - December 3, 2018\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन - November 24, 2018\nप्रश्नकुंडली का आणि कशी \nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन\nभारतात ज्या पद्धतीचे शिक्षण दिले – घेतले जात आहे ते असेच आहे. सगळे पुस्तकी पंडीत निर्माण होत आहेत , पण अ‍ॅप्लीकेशन ऑफ नॉलेज हा भागच कोणाकडे नाही. थिअरी तोंडपाठ असते पण प्रोब्लेम सोल्व्ह कसा करायचा हे कोणीच शिकवत नाही. सगळेच स्पून फिडींग़ \nअगदी बरोबर बोललात, माहितीचा महापूर आहे पण प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे.\nप्रत्येकजण माझ्याकडे Master Key आहे अश्या थाटात आहे आणि निव्वळ त्या जोरावर advertising चालू आहे.\nथोडक्यात खरा गुरु मिळणे फार दुरापास्त झाले आहे.\n आजकाल सगळेच इन्स्टंट असते मग ज्योतिषशास्त्र त्याला अपवाद कसे असेल पूर्वीचा काळ वेगळा होता , माहीतीचा स्त्रोत मर्यादीत होता त्यामुळे स्वत: मेल्या शिवाय स्वर्ग दिसायचा नाही पूर्वीचा काळ वेगळा होता , माहीतीचा स्त्रोत मर्यादीत होता त्यामुळे स्वत: मेल्या शिवाय स्वर्ग दिसायचा नाही पण आजच्या फेसबुक , व्हॉट्सअ‍ॅप च्या जमान्यात ‘मान खाली घालून शिकणे , मेहनत करणे (घासणे पण आजच्या फेसबुक , व्हॉट्सअ‍ॅप च्या जमान्यात ‘मान खाली घालून शिकणे , मेहनत करणे (घासणे ) कोणाला नको आहे, पावडर लावून आंबे पिकवतात, केळी पिकवतात तशी ही फेसबुकी पावडर लावून ज्योतिषी पैदा केले जात आहे , ना अभ्यास , ना व्यासंग \nसुहासजी, गोष्टीरुपाने एखादा महत्त्वाचा संदर्भ देण्याची आपली हातोटी कमाल आहे. तुमच्या लेखन कौशल्याला मनापासून सलाम\nखरं तर माझा ज्योतिषशास्त्राचा काहीच अभ्यास नाही पण तुमचे लेख वाचायला मला नेहमीच खुप आवडतात ( व त्यातले बरेच लेख काहीच समजत नसले तरीही हे शास्त्र तुमच्याकडुन (मला झेपेल तितके) शिकण्याचा (online or offline) योग यावा असा मानस व्यक्त करतो.)\nमाझा ऑन लाईन क्लास लौकरच सुरु होत आहे , त्या बद्दलची सर्व माहीती ब्लॉग / वेबसाईट मार्फत आपल्याला पोहोचवली जाईल .\nजबरदस्त… तुमच्या लेखमालिका वाचताना एखादी दर्जेदार इंग्रजी Series पाहण्याचा आनंद मिळतो. असणारी साखळी अन डोळे खाडकन उघडायला लावणारी conclusion, वापरलेला font, सुरेख चित्रे, शेवटी संग्रहासाठी सुंदर अश्या PDF ची सुबक जोड. सगळंच कसं उत्तम जमून आलेले.\nमी अभिजात इंग्रजी (आणि मराठी ही) साहीत्य वाचत असतो त्याचा काहीसा प्रभाव माझ्या लेखनावर पडणे स्वाभावीक आहे. वेब-साईचे आर्ट डिपार्‍ट्मेंत (फाँटस, चित्रे , युटीलिटी फिचर्स इ.) माझा मुलगा चि. यश सांभाळतो (मी फक्त मला काय हवे आहे याचे ब्रिफिंग देतो, पुढचे सगळे तो म्यॅनेज करतो)\nज्योतीषा वरच्या अभ्यासपूर्ण पण थोड्याशा पाल्हाळीक (प्रवचना कडे झुकणाऱ्या) मालिका वाचल्यावर जेनी…. मनात विचार अाला ह.भ.प. गोखलेबुवा मध्ये परिवर्तन का झाले.\nतरी ही धन्यवाद लिहीत रहा प्रत्येक चांगल्या गोष्टीचा नक्कीच उपयोग होतो.\nआपल्याला पाल्हाळीक पणा कोठे आढळला ते समजले नाही. त्याचा थोडा उल्लेख केला असता तर पुढच्या लेखनात त्याबद्दल आवश्यक ती सुधारणां करता आली असती.\nपण मी जे काही लिहले आहे खास करुन माझ्या केस स्ट्डीज आणि ‘काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी ‘ सारख्या मालिका मराठीच नव्हे तर हिंदी / इंग्रजीत देखील कोणी लिहलेल्या नसतील (निदान माझ्या माहीतीत तरी नाही). हां आता हे खरे आहे की असे लिखाण समजायची क्षमता बाळगुन असलेले वाचक फारसे नाहीत . हे माहीती असताना देखील मी जिद्दीने लिहत आहे , निदान आज नसेल पण उद्या कोणीतरी नक्की दखल घेईल या वेड्या आशेने.\nलोकप्रिय लेख\t: तात्पर्य कथा\n“व्हायचे काय, त्या माशीने माझ्या कानात असताना अंडी घातली होती,…\nनिंदकाचे घर – ६\nया तात्पर्य क��ेत जसे त्या श्रीकांत सरांनी प्रियदर्शीनीच्या स्वभावातल्या दोषांचा…\nहरिसभाईला झाली सर्दी, बारीक ताप ही होता, सर्दीच आहे होईल…\n‘सं गी’ वर जीव लावायला सुरवात केल्यापासुन मन्या सगळे उद्योग…\nपरवा एका जातकाशी बोलत असताना अचानक ही ‘उक्ती’ आठवली आणि…\nमन्याला प्रश्न पडला , काय करावे पण दहा मिनिटात दुसरे…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – त��डगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+\nकडू , गोड आणि आंबट 5+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 5+\nनिंदकाचे घर - ६ 4+\nभाऊ, लोक लै खवळल्यात ... 4+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 4+\nमैं इधर जाऊं या ��धर जाऊं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasahakar.maharashtra.gov.in/1035/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-12-15T21:50:18Z", "digest": "sha1:BKBVDJALL3QJVHOWAIMAFKXHH5U6JJEF", "length": 9136, "nlines": 116, "source_domain": "mahasahakar.maharashtra.gov.in", "title": "सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "\nसहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र\nसाखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे. संघटनात्मक संरचना\nसहकार विभाग प्रमुख सांख्यिकी\nएस सी इ ए परिपत्रके\nई गव्हर्नन्स आणि आयटी प्रणाल्या\nऑनलाईन डीम्ड वाहक मॅनेजमेन्ट सिस्टम\nऑनलाईन सोसायटी नावनोंदणी प्रणाली\nऑनलाईन तपासणी व्यवस्थापन प्रणाली\nऑनलाईन सोसायटी प्रमाणीकरण मॉड्यूल\nऑनलाईन सोसायटी रिटर्न्स मॉड्यूल\nआमच्या हेल्पडेस्क समर्थन पृष्ठ\nआमच्या हेल्पडेस्क समर्थन दृष्टीक्षेप\nजी डी सी आणि ए व सी एच एम परीक्षा प्रणाली\nअधिकृत वेब मेल साईट\nअधिकारी आसन मार्गदर्शक मंत्रालय\nसहकार आयुक्त कार्यालय पुणे\nसाखर आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे\nग्राम विकास विभाग, आपले स्वागत करीत आहेत.\nसहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र, आपले स्वागत करीत आहे.\nकृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण पत क्षेत्रात सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. या विभागाचे काम ग्रामीण वित्त, कृषी पणन, औद्योगिक सहकार, बाजार नियामक आणि पैसे कर्जाऊ देण्यासारख्या बाबींशी संबंधित आहे.\nराज्यातील सहकार क्षेत्र, कृषी उत्पादन पणन क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्राच्या प्रशासन आणि संनियंत्रणासाठी हा विभाग जबाबदार आहे. या क्षेत्राला सक्षम करणारे आमचे सर्व भागीदार, विशेषत: सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, यावर आम्ही लक्ष्य केंद्रित केले आहे.\nमदतकक्ष क्रमांक : 022-40293000\nलेखापरीक्षक नामतालिका यादी २०१७-२०२० - डाउनलोडसाठी येथे क्लिक करावे\nकार्यालय आणि अधिकारी शोधा\nमा. श्री देवेंद्र फडणवीस\nमाननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य\nमा. श्री. सुभाष देशमुख\nमा. मंत्री, सहकार, पणन, व वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य\nमा. श्री. गुलाबराव पाटील\nमा.राज्यमंत्री , सहकार , महाराष्ट्र राज्य\nजी डी सी आणि ए व सी एच एम परीक्षा मे, 2018 परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याबाबत\nजी डी सी आणि ए व सी एच एम परीक्षा नावनोंदणी मे 2018 ऑनलाइन उपलब्ध आहे (ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अखेरची तारीख 28-03-2018 आहे.)\nनामतालीकेसाठी अस्विकृत केलेल्या अर्जदारांना दिनांक 31 जुलै 2017 ते 6 ऑगस्ट 2017 या कालावधीत रिसबमीटची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.\nअस्विकृत अर्जदारांनी आवश्यक ती कागदपत्रके पून्ह: अपलोड/रिसबमीट करणेसाठीचा कालावधी\nसहकार, पणन व वस्त्रोदयोग विभागातील (खुदद) आस्थापनेवरील मंजुर, भरलेली व रिक्त पदेयाबाबतची माहिती.\nएकूण दर्शक:४७५४४७६ आजचे दर्शक:९५\n© सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र, भारत\nयांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/first-look-of-ranveer-singh-s-simba-118060900018_1.html", "date_download": "2018-12-15T21:21:45Z", "digest": "sha1:LC25GQBV7C5MBZVNPRWMFC32XFJZZMR4", "length": 8201, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रणवीर सिंगच्या 'सिम्बा' चा फर्स्ट लूक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरणवीर सिंगच्या 'सिम्बा' चा फर्स्ट लूक\nबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच सिम्बा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग संग्राम भालेराव ही व्यक्तिरेखा निभावणार आहे. रोहीत शेट्टी या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सेटवरुन रणवीरचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला.\nहा सिनेमा २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.\nयात रणवीर निळ्या रंगाच्या शर्ट-पॅंटमध्ये दिसत आहे. यात\nरणवीर तडफदार पोलीसाची भूमिकेत दिसणार की मनमौजी, गंमतीरशीर पोलिस अधिकारी साकारणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.\nफोटो शेअर करत रणवीरने लिहिले की, रोहीत शेट्टीचा हिरो... या सिनेमात रणवीर सिंगसोबत सारा अली खान प्रमुख भूमिकेत आहे. यापूर्वी सारा केदारनाथ हा सिनेमा करत होती. मात्र केदारनाथ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्याच्या अडकल्याने सिम्बा हा तिचा डेब्यू सिनेमा ठरु शकतो.\nनागराज मंजुळेच्या सिनेमात अमिताभ बच्चन परतले\nमी आलियाचा फॅन : विकी\nमोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल\nयाला म्हणतात नशीब, आता थेट बॉलिवूड एन्ट्री\nयावर अधिक वाचा :\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nनिरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...\nमी शाहरुखला घाबरून राहायचे\nअभ���नेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T20:15:54Z", "digest": "sha1:NV537PM7UOCBMV5YGUCEG7IOYYFQNUOS", "length": 8390, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फलटणमध्ये रंगला ग्रंथप्रकाशनाचा सोहळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफलटणमध्ये रंगला ग्रंथप्रकाशनाचा सोहळा\nफलटण ः ग्रंथ प्रकाशनप्रसंगी मधू नेते, प्रा. धनंजय चितळे आणि सौ. स्मिता भागवत\nफलटण, दि. 3 (प्रतिनिधी) – फलटण नगरीचे भूषण प. पू. डॉ. गोविंद काका उपळेकर महाराज यांच्या 44 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पू. उपळेकर महाराजांचे वंशज रोहन उपळेकर यांनी संकलित व संपादित केलेल्या त्यांच्या चरित्र, स्मृतिकथा व उपदेशावर आधारलेल्या “स्वानंदचक्रवर्ती’ या ग्रंथाचे, तसेच रोहन उपळेकरांनीच खास युवकांसाठी लिहिलेल्या “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा’ या बोधप्रद ग्रंथाचे प्रकाशन उपळेकर महाराजांच्या समाधी मंदिरात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधु नेने, ज्येष्ठ व्याख्याते प्रा. धनंजय चितळे, सृजनरंग प्रकाशनाच्या सौ. स्मिता भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.\nरोहन उपळेकर यांनी प्रास्तविक करून दोन्ही पुस्तकांची माहिती देत मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशनानंतर स्वानंदचक्रवर्ती या ग्रंथाला संतवाययाचे ज्येष्ठ अभ्यासक व श्री दत्त संप्रदायाचे अध्वर्यू प. पू. शिरीषदादा कवडे यांनी लिहिलेली सुरेख प्रस्तावना वाचून दाखविण्यात आली. पू. उपळेकर महाराजांचा गौरव करताना ते म्हणाले, विसाव्य�� शतकात महाराष्ट्रात झालेल्या अग्रगण्य भगवद्‌ विभुतींमध्ये पू. उपळेकर काकांची गणना होते. पू. काका संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. त्यांचे हे स्वानंदचक्रवर्ती पुस्तक अत्यंत चित्ताकर्षक झालेले असून वाचकाला भावविभोर व अंतर्मुख करणारे आहे.\nयावेळी प्रा. धनंजय चितळे, मधु नेने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन झाल्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. समाधी मंदिराचे सभागृह पुणे, मुंबई, चिपळूण, फलटण इत्यादी ठिकाणांहून आवर्जून उपस्थित राहिलेल्या भाविकभक्तांनी भरलेले होते. दोन्ही ग्रंथांच्या प्रती घेण्यासाठी वाचकांची प्रचंड गर्दी झालेली होती. आजच्या पावन पुण्यतिथीचे निमित्त साधून दोन्ही ग्रंथांची सवलतीत विक्री करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवडुजच्या कराटे स्कूलचे राज्यस्तरावर यश\nNext articleगोखळीत महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/8743-pizza-hungry-gang-of-delhi-arrested", "date_download": "2018-12-15T21:11:54Z", "digest": "sha1:LOVBXNNLZ7HJTAZ22GTV5V2X3CHNU6AM", "length": 7062, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'पिझ्झा डिलिव्हरी बॉईज'मध्ये ‘या’ गोष्टीमुळे दहशत\nगेल्या काही काळापासू दिल्लीमध्ये एका विचित्र पद्धतीच्या चोरांनी दहशत माजवली आहे. ही चोरांची गँग चक्क पिझ्झा डिलिव्हरी बॉयजना लुटायची. अखेर पोलिसांनी या गँगमधील तिन्ही आरोपींना अटक केलं आहे. मात्र या गँगच्या चोरीमुळे पिझ्झा डिलिव्हरी बॉईजमध्ये भीतीचं वातावरण होतं.\nकाय करायची ही 'पिझ्झा हंग्री' गँग\nया गँगचे चोर आधी पिझ्झा ऑर्डर करायचे.\nत्यासाठी निर्मनुष्य जागेचा पत्ता देत.\nडिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आल्यावर हे चोर त्याला सुऱ्याचा धाक दाखवून लुटायचे.\nपिझ्झा बॉयकडील पैसे, मोबाईल, बाइक आणि पिझ्झाही पळवून न्यायचे.\nया पिझ्झा चोरांमुळे पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. त्यांच्याकडून 5 डिलिव्हरी बॅग्ज, 2 क्रेडिट कार्ड्स स्वाईप मशीन, 3 मोबाइल फोन, 3000 रुपये आणि एक बाईक जप्त करण्यात आली. करण महाजन, चिराग शर्मा आणि दीपक अशी तिन्ही चोरांची नावं आहेत.\nविशेष म्हणजे 3 पैकी 2 चोर स्वतः पिझ्झा बॉईज म्हणून पूर्वी काम करत होते. यातील डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या दीपकला कार चोरीसाठीही एकदा अटक झाली होती. त्यानंतर त्याने आपल्याबरोबर पूर्वी काम करणाऱ्या शर्माला सोबत घेतले. दोघांनाही यापूर्वीच पिझ्झा शॉपमधून काढून टाकण्यात आल्यामुळे दोघांनी या शॉपच्या तीन जणांना चोरी करून अडकवलं.\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/photos-of-iphone-8-released-265386.html", "date_download": "2018-12-15T21:43:27Z", "digest": "sha1:LPO7B576EAH3ZWGOCZJKFIG4JLUVOAH7", "length": 12529, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "असा असेल आयफोन 8, थक्क करणारे आहे फिचर !", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nअसा असेल आयफोन 8, थक्क करणारे आहे फिचर \nअॅपलचा हा नवा आयफोन 8 सॅमसंग गॅलेक्सी एस8 आणि एस8+ प्रमाणेच 'बेझल'लेस असेल.\n18 जुलै: बहुप्रतिक्षित अॅपल आयफोन 8 चा फायनल लूक निश्चित झालंय. फोर्ब्सने काही फोटोंमधून आयफोनचा फायनल लूक जाहीरही केलाय\nअॅपलचा हा नवा आयफोन 8 सॅमसंग गॅलेक्सी एस8 आणि एस8 प्रमाणेच 'बेझल'लेस असेल. या मोबाईलमध्ये 5.8 इंचांची डिस्पले स्क्रिन असेल. या मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याच्या टॉपवर सेंसर लावला असेल. या मोबाईलमध्ये उभा ड्युअल लेंस रियर कॅमेरा असेल. या मोबाईलचं चार्जर वायरलेस असेल. या मोबाईलच्या फ्रंट ग्लासमध्ये टच आयडी टेक्नॉलॉजी लागली असेल. रिलीज होण्याआधी लिक झालेले याचे काही स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ या.\nआयफोन 8 चे फिचर्स \n1.होम बटन - हे बटन डिस्प्ले स्क्रिनच्यामागे किंवा खाली दिलं असेल\n2.टच आयडीमध्ये आयरिश स्कॅनिंग\n3.थ्री डी सेंसर टेक्नॉलोजी ज्याने फेशियल रेक्गनिशन करता येईल.\n10.अॅपल नेक्स्ट जनरेशन प्रोसेसर\n11.स्टेन्लेस स्टील आणि ग्लास बॉडी\n12. 3 जीबी रॅम आणि 64 जीबा व्हेरिएंट असेल\nया मोबाईलची किंमत अंदाजे 55000 ते 71000 पर्यंत असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/taxonomy/term/310", "date_download": "2018-12-15T20:41:06Z", "digest": "sha1:ZQ6DOLCFQRWLYCSJTU2ZSP7PRO3UQFDS", "length": 11316, "nlines": 189, "source_domain": "www.baliraja.com", "title": " सत्कार | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nअ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर\nसंपादक यांनी सोम, 11/03/2013 - 23:40 ह्यावेळी प्रकाशित केले.\nअ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर\n९ आणि १० मार्च २०१३\nअ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन\nRead more about अ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 6 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/career-guidance-marathi/career-in-merchant-navy-109120400027_1.html", "date_download": "2018-12-15T20:33:47Z", "digest": "sha1:RIUWRIA7NS2QUQEVTGPTE5RNNZ5W5MKF", "length": 11944, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मर्चट नेव्ही- जरा ''हट के'' करियर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमर्चट नेव्ही- जरा 'हट के' करियर\nबहुतांश तरूण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक क्षेत्रातील करियर निवडतात. काहीनी तर स्वत:भोवती एक ठराविक चौकटच आखून घेतलेली असते. ती चौकट ओलांडायची नाही, असा त्याचा पालकांचा आग्रह असतो. मग तो ती चौकट पार करणार तरी कसा मात्र काही होतकरू तरूण बिंधास्त असतात. करियरची दिशा शिक्षण घेत असतानाच ठरववितात. आणि पारंपरिकेच्या पलिकडेचे जरा ‘हट के’ करियर निवडतात, आणि असेच एक जरा 'हट के' म्हणजे मर्चट नेव्ही होय.\nभारताला साडेसात हजार कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला असून निसर्गाने भारताला भरभरून दिले आहे. त्यामुळे भारतात मर्चट नेव्हीचे महत्त्वही वाढलेले दिसते. मर्चट नेव्ही विभाग हा इंडियन नेव्ही संबंधित असल्याने आव्हानात्मक कार्य करणार्‍या उमेदवारांची आवश्यकता असते.\nर्मचट नेव्ही म्हणजे व्यापारी नौदलाचा होय. आज सागरी मार्गाने देशांतर्गत तसेच विदेशात मालवाहतूक, तेलवाहतूक, प्रवासी वाहतूक केली जाते ती मर्चट नेव्हीच्या आख्यारीत येत असते. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे व व्यापाराच्या दृष्टीने जगातील महत्त्वाचे बंदर आहे. येथून दररोज हजारो टन मालाची ने-आण होत असते. आज समुद्रीमार्गाने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली आहे. आशिया खंडात भारताचा सागरी वाहतुकीसाठी दुसरा क्रमांक लागतो तर जगात भारताचा दहावा क्रमांक आहे.\nमर्चट नेव्हीमध्ये करियरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कारण एका जहाजावर सुमारे 1400 ते 1500 कर्मचारी काम करत असतात. सागरी सफर, जगाची भटकंती आदीमुळे होतकरू तरूण मर्चट नेव्हीकडे आकर्षित होत आहेत. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी देखील 22-25 हजार रूपयांपर्यंत पगार कमावू शकतो.\nचित्रपट करियर हा माझ्या आयुष्यातला एक भाग आहे – काजोल\nरिअल इस्टेट क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी \"रेमी\"चा नवा उपक्रम\nकाय आहे 'पेमेंट बँक'\nवाइनग्रेप उत्पादन, शेतकर्‍यांसाठी सुवर्ण संधी\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, ���िनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nअकबर-बिरबल कथा - जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात\nएकदा बादशहाने बिरबलला विचारले, ''बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, ...\nमहागड्या हँड बॅग्स खरेदी करताना घ्या ही खबरदारी\nआजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत ...\n'विवाह' ही भारतीय परंपरा व संस्कृतीसाठी एक संस्था असून तो पती पत्नीचा आधार आहे. यात मुलगा ...\nझोपेच्या गोळ्या घेण्याचे Side Effects,माहीत पडल्यावर उडेल ...\nजर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T21:23:16Z", "digest": "sha1:WD66JVB44APVJHTRF2OU2IKHPGSJ3BU3", "length": 7076, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दीपिका, प्रियांका चोप्रानंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडमध्ये एंट्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदीपिका, प्रियांका चोप्रानंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडमध्ये एंट्री\nजगात बॉलीवूडची क्रेझ किती आणि कशी आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही त्यातच आपल्या बॉलीवूडचे आकर्षण हे हॉलीवूडला देखील आहे. इथले अभिनेते, अभिनेत्री नेहमीच हॉलीवूडकरांना भुरळ पडताना दिसतात. त्यामुळेच दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, मल्लिका शेरावत यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप हॉलीवूडमध्ये पाडली आहे. त्या सर्वांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश लवकरच होणार आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री महाराष्ट्रीयन आहे.\nअभिनेत्री राधिका आपटे लवकरच एका हॉलिवूडच्या चित्रपटात काम करणार आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धातली पहिली महिला वायरलेस ऑपरेटर आणि ब्रिटीश गुप्तहेर नूर इनायन खान ही भूमिका ती साकारेल. मिस अटकिन्स आर्मी असं या चित्रपटाचं नाव असून, तो इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाष���त केला जाईल. तिच्या हॉलीवूड एंट्रीची जोरदार चर्चा सध्या आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचारा घोटाळा : झारखंड हायकोर्टाने फेटाळला लालुंचा जामीन अर्ज\nNext articleसायकलिंगने रहा हेल्दी आणि फिट\nमाउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा \nअजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक \nकरिना आणि मिराचा झाला आमना-सामना\n“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nVideo: माउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा पहा उद्या संध्याकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2015/08/", "date_download": "2018-12-15T20:27:52Z", "digest": "sha1:2GLMHXHK5OLCEKHPUFFXPV4EDXGXZWCD", "length": 6913, "nlines": 50, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "August 2015 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nश्रावण महिन्याच्या गावाकडील काही आठवणी:\n१) श्रावण पाळणारे केस कापत नसत. त्याचा परिणाम आम्हा बिगर-श्रावण्यांवर होत असे. न्हावी गावात यायचा नाही, त्यामुळे आमचे केसही कानावर येईपर...\nभूमिका घ्यायची की नाही\nभालचंद्र नेमाडेंनी बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध केला. अनेकांनी अतिशय खालच्या स्तराला जाऊन न...\nसारं समोर घडत असतानाही...\nनिपचित पडलेत... हात-पैर डोक्यातला मेंदू आणि मन. की , असंवेदनशील झालेत हात-पैर डोक्यातला मेंदू आणि मन. सहनशिलतेच्या पलिकडले सार...\nविरोधी मत मांडायचं नाही आपल्याच मतावर आडायचं नाही तुमच्या धगधगत्या विचारांवर पाणी शिंपडा... दोन-चार दिवस धुमसतील विचारांचे निखारे.. बं...\nएक: ये बये , चूल-मूल फार फार तर वऱ्हांड्यात ये... पण ध्यानात ठेव निळ्या छताला तुझं डोकं दाखवू नको... दोन: ये बये , शेत-माळ फार फ...\nनिषेध , आंदोलन , मोर्चे सभा , परिसंवाद , धरणं , निदर्शनं , काळे झेंडे , रास्ताराको , जाळपोळ , निवेदनं , आवाहनं , आव्हानं...\nप्रातिनिधिक फोटो परवा स्पार्क्सची चप्पल घेतली. रोख रक्कम ४४९ रुपये फक्त. एकदम फिक्स्ड. एक रुपया कमी नाही की एक रुपया जास्त नाही. दुकान...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही ��हमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T20:08:16Z", "digest": "sha1:GLRKFJ574BBFE3LCJUOTAQ3RCVXNXVE2", "length": 6177, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिकेला जलसंपदा विभागाचा झटका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालिकेला जलसंपदा विभागाचा झटका\nजादा पाणी घेतल्याने पाणी केले बंद\nपुणे : कालवा समितीच्या बैठकीत पालिकेस 1150 एमएलडी पाणी मंजूर झाले आहे. असे असतानाही पालिका खडकवासला धरणातून जादा पाणी घेत असल्याचे निदर्शनास येताच पाटबंधारे विभागाकडून बुधवारी दुपारी 4 वाजता पालिकेस दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले. अचानक बंद झालेल्या पाण्यामुळे पालिकेस केवळ पर्वती जलकेंद्रांतूनच पाणी पुरवठा करण्यात आला. तर लष्कर जलकेंद्राला पाणीच देता आले नाही परिणामी शहराच्या पूर्व भागाला ऐन नवरात्र सुरु असताना अचानक पाणी कपातीचा सामना करावा लागला असून खराडी, वडगावशेरी, चंदन नगर तसेच हडपसरच्या काही भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलाखो वाहनांच्या तपासणीसाठी दोनच निरीक्षक\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2016/08/", "date_download": "2018-12-15T21:33:56Z", "digest": "sha1:IIUJAARG3TWYM7IU4SLEKNXSFUK6XUCU", "length": 7457, "nlines": 53, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "August 2016 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nएकाकी आणि लोकाकी काॅम्रेड\nसचिन माळीचा 'एकाकी आणि लोकाकी प्रज्ञासूर्य काॅ. शरद पाटील' हे पुस्तक वाचलं. सुरुवातील प्रचंड कंटाळवाणं वाटतं. याचं कारण पुस्तक शरद...\n55 ब्लॉग झाले. अर्धशतक पूर्ण केलंय. अजून सुरुवात आहे. पण या अर्धशतकी खेळीत खूप वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. सर्वच जमलंय अशातला ...\nप्रवीण बर्दापूरकर, माजी संपादक, लोकसत्ता (नागपूर आवृत्ती) माझ्याच लेखनाला मी कधीच नावं ठेवत नाही. कारण जे काही तोडकं-मोडकं लिहितो ...\nहुंदक्यांना सावली देणारा कवी : गुलजार\nया माझ्या कविता तुझं चरित्र नसेल माझं आत्मचरित्रही नसेल माझ्या कविता रात्रभर कोसळणाऱ्या पावसाच्या नोंदी आहेत कविता वाचणाऱ्याला प्र...\nअ : काल बाळासाहेबांचं भाषण ऐकलं रे... कसली ती शब्दफेक.. वाह ब : तू तर बाळासाहेबांचा समर्थक दिसतोयेस. कट्टर शिवसैनिक वाटतं ब : तू तर बाळासाहेबांचा समर्थक दिसतोयेस. कट्टर शिवसैनिक वाटतं \n) शोभा बाई, खरंतर तुमचं एकही पुस्तक मी आजतागायत वाचलं नाहीय. मला इंग्रजी फार जमत नाही आणि पेज थ्री कल्चरबद्दल वगैरे ...\nपार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी\nदहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश...\nपप्पांची डेडबॉडी बघायला गेलेली आई\nमाझ्या मोठ्या बहिणीच्या म्हणजेच निलिमाच्या लग्नात काढलेला पप्पांचा फोटो. खूपच दर्दभरा वगैरे लिहितो, अशी अनेकांची माझ्याबाबत तक्...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Bhakti_Geete", "date_download": "2018-12-15T21:47:32Z", "digest": "sha1:DOFCJCYMQAF24LBIJBXESW3CJBIX4EZ5", "length": 14092, "nlines": 364, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "भक्तीगीत | Bhakti_Geete | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअनंता अंत नको पाहू\nअरे कोंडला कोंडला देव\nआई भवानी तुझ्या कृपेने\nआज अंतर्यामी भेटे कान्हो\nआज मी नाथा घरी\nआता तरी देवा मला\nआळविते मी तुला विठ्ठला\nउठा उठा सकल जन\nउठा उठा हो सकळिक\nउठा उठा हो सूर्यनारायणा\nएकतारि गाते गीत विठ्ठलाचे\nकर्म करिता ते निष्काम\nकरुया उदो उदो उदो\nकिती वानु तुला मी\nकोटि कोटि रूपे तुझी\nगुरुविण नाही दुजा आधार\nगोविंदा रे गोपाळा रे\nघडी घडी घडी चरण तुझे\nचरणिं तुझिया मज देईं\nचल ग सखे पंढरीला\nछुन्‍नुक छुन्‍नुक टाळ वाजवी\nजगी ज्यास कोणी नाही\nजय जय जी बजरंग\nजय जय दत्तराज माउली\nजय जय विठ्ठल रखुमाई\nतुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता\nतुज मागतो मी आता\nतू सुख��र्ता तू दुःखहर्ता (२)\nतूच कर्ता आणि करविता\nदत्ता दिगंबरा या हो\nदर्शन देरे देरे भगवंता\nदेऊळातल्या देवा या हो\nदेव माझा विठू सावळा\nदेवा तुझी आठवण होते\nदेवा तुला शोधू कुठं\nदेवा बोला हो माझ्याशी\nदेवा हो सख्या पांडुरंगा\nधन्य धन्य हो प्रदक्षिणा\nनका विचारू देव कसा\nनवल वर्तले गे माये\nनाम आहे आदी अंती\nनाम घेता तुझे गोविंद\nनाम तुझे घेता देवा\nपतित पावन नाम ऐकुनी\nपहा रे परमेशाची लीला\nपळभर थांब जरा रे विठू\nपावनेर ग मायेला करू\nपाषाणातुनी वेड्या का तू\nपुजा हो दत्तगुरु दिनरात\nपूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव\nपांडुरंग त्राता पांडुरंग दाता\nप्रभाती सूर नभी रंगती\nप्रभुराया रे हो संकट\nप्रभू मी तुझ्या करांतिल\nबिजलीचा टाळ नभाचा मृदंग\nब्रह्मा विष्णू आणि महेश्वर\nमज भेटुनी जा हो\nमनीं नाही भाव म्हणे\nमाझी देवपूजा पाय तुझे\nमाझे पुण्य फळां आले\nमाय भवानी तुझे लेकरु\nमी काय तुला वाहूं\nमी बोलु कुणा प्रभु\nमूर्त रूप जेथे ध्यान\nया मीरेचे भाग्य उजळले\nराम होउनी राम गा रे\nविठ्ठल तो आला आला\nविठ्ठला रे तुझे नामी\nसावळ्या हरिचे घेइ सदा\nहवे तुझे दर्शन मजला\nहेच ते चरण अनंताचे\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-priyanka-chopra-bags-the-sexiest-asian-women-award-276245.html", "date_download": "2018-12-15T20:22:47Z", "digest": "sha1:5QPJEDNXQYQFIEBPOEPSWUNPMNISKDQN", "length": 13833, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियांका चोप्रा आशियातील सर्वात 'सेक्सी' स्त्री", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजब���लच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nप्रियांका चोप्रा आशियातील सर्वात 'सेक्सी' स्त्री\nलंडनच्या इस्टर्न आय या साप्ताहिक वृत्तपत्राने आयोजित केलेल्या '50 सेक्सिेस्ट एशियन वुमन' या स्पर्धेमध्ये क्वांटिको क्विन प्रियांका चोप्रा पहिली आहे. प्रियांकाने तब्बल पाचव्यांदा हा किताब पटकावला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने 2016ला हा किताब पटकावला होता.\n07 डिसेंबर: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ब्रिटनच्या आशियातील सर्वात 'सेक्सी' महिला ठरली आहे.\nलंडनच्या इस्टर्न आय या साप्ताहिक वृत्तपत्राने आयोजित केलेल्या '50 सेक्सिेस्ट एशियन वुमन' या स्पर्धेमध्ये क्वांटिको क्विन प्रियांका चोप्रा पहिली आहे. प्रियांकाने तब्बल पाचव्यांदा हा किताब पटकावला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने 2016ला हा किताब पटकावला ���ोता.\nया ऑनलाइन निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व लोकांचे प्रियांकाने आभारही मानले आहेत. ती म्हणाली की, 'याचं श्रेय मी घेऊच शकत नाही. याचं श्रेय तुम्हालाच जातं. मी याबद्दल आभारी आहे आणि हा किताब पुढेही राखून ठेवण्याचा मी प्रयत्न करेन.'\nईस्टर्न आयचे एंटरटेनमेंट संपादक आणि या स्पर्धेचे संस्थापक असजाद नजीर यांनीही प्रियांका चोप्राची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, 'प्रियांका अतिशय सुंदर, हुशार, शूर आणि चांगल्या मनाची महिला आहे. '\nप्रियांका चोप्रा आशियातील सर्वात 'सेक्सी' स्त्री\nया स्पर्धेत भारतातील छोट्या पडद्यावरील स्टार निया शर्मा हिने दुसरं स्थान पटकावलं आहे. दीपिका पदुकोण तिसऱ्या, आलिया भट्ट चौथ्या स्थानावर असून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पाचव्या स्थानावर आहे. अभिनेत्री कतरिना कॅफ सातव्या स्थानी आहे आणि श्रद्धा कपूर आठव्या स्थानावर आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: aaliya bhatAsian women awardBollywooddeepika padukoneastern eyekatrina kaifpriyanka choprasexiestआलिया भट्टआशियातील सर्वात 'सेक्सी' स्त्रीइस्टर्न आयकतरिना कॅफदीपिका पदुकोणप्रियांका चोप्रामाहिरा खानश्रद्धा कपूरसेक्सी\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\n'केसरी'मध्ये बहरणार अक्षय-परिणितीचा रोमान्स\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/breaking-news-of-e-media-391619/", "date_download": "2018-12-15T20:54:14Z", "digest": "sha1:V2M2HE3RXVIOMIEKTVBFDZ64OGEA4INQ", "length": 8775, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ब्रेकिंग न्यूज ई-मीडियाची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप का���्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nदिवाळी अंक २०१३ »\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nविद्यार्थ्यांवर सोशल मीडियाचे अतिक्रमण-नांगरे पाटील\nMarathi Actor Vijay Chavan : विजय चव्हाण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली\n लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nसुनील गावस्कर यांना ‘मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nलता मंगेशकरांनी इशा-आनंदला अनोख्या पद्धतीने दिले आशीर्वाद\nशिक्षकांचे पगार थकवणाऱ्या मारूती नवलेच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींंची उधळपट्टी\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://aayimahalaxmi.blogspot.com/2012/06/dahanu-mahalaxmi_9071.html", "date_download": "2018-12-15T21:38:23Z", "digest": "sha1:SDQ5DTL76DINJBGO2PWLIU5QTUZ7RZDK", "length": 9326, "nlines": 91, "source_domain": "aayimahalaxmi.blogspot.com", "title": "Dahanu's Mahalaxmi: Dahanu Mahalaxmi | देवीची यात्रा", "raw_content": "\nडहाणू ची महालक्ष्मी देशातल्या एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मीची यात्रा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कृष्णपक्षातील अष्टमीपर्यंत मंदिराच्या सभोवती असलेल्या विशाल मैदानात भरते. मंदिराच्या जवळून महामार्ग जात असल्यामुळे वस्ती वाढली आहे. सुरत, मुंबई मधील लाखो लोक येथे येतात. येथे येण्यासारखी खास बसेस सुटतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ध्वजस्तंभ असून त्यावर मोठा ध्वज सदैव फडकत असतो. दसर्‍याला जुना ध्वज काढून त्या जागी नवीन ध्वज लावला जातो. यात्रेच्या वेळी ध्वजस्तंभाची पूजा करतात. नंतर देवीची पूजा करतात. मंदिराच्या समोर सभामंडप, दोन दीपमाळा असून त्यांच्या मध्ये मुख्य होमकुंड आहे. त्याच्या दोन्ही बाजूंला दोन होमकुंडे आहेत.\nडहाणूपासून पुढे थेट गुजरात राज्याच्या सीमेवर जेवढा आदिवासी समाज आहे त्या समाजाच्या चालीरीती आणि सांस्कृतिक जीवन या महालक्ष्मीच्या श्रद्धेनेच व्यापलेले आहे. या परिसरात शेत, माळरान व परसात जे पिकते ते या देवीला वाहिल्याशिवाय भक्षण केले जात नाही. 'पितृबारस', 'वाघबारस' आणि 'माहिबारस' हे आदिवासींचे लोकजीवन आणि कलाजीवन जपणारे विधिवत सोहळेच आहेत. निसर्गावर जगणारे, निसर्गाला जपणारे व निसर्ग पूजणारे आदिवासी त्या दिवशी भक्तिभावाने मंदिरात न चुकता जमतात.\nDahanu's Mahalaxmi | मुसल्या डोंगर तिकडे मंदिर इकडे\nदेवीचे स्थान शिखरावर आहे , परंतु मंदिर पायथ्याशी कसे याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते , की एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्...\nबखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होते असे म्हटले आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्य...\nडहाणू ची महालक्ष्मी आणि आदिवासींचे सांस्कृतिक जीवन\nमंदिराचा पुजारी आदिवासी असण्याचे कारण, की जुन्या काळात तेथील सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर या आदिवासीच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली. तिन...\nआयुश पिकनिक कम गेट टुगेदर , भीम बांध , वाघाडी दिनांक : ११ / ११ / २०१२, रविवार वेळ : सकाळी ९ . ३० ते सायंकाळी ...\nआदिवासी संबंधीचे सरकारी धोरण 1 - तमाम अदिवासींनो, आजपासून \"आदिवासी संबंधीचे सरकारी धोरण यावर लेखमाला सादर करीत आहे . आपल्या व्यस्त शेड्युल मधून थोडा वेळ काढून वाचाल ही अपेक्षा . . सरक...\nwarli painting I वारलि चित्रकला\nडहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे. तेथील छोट्या बंदरातून लाकडांचा व्यापार चालतो. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या या शहराजवळ, अठरा मैलांवर विवळवेढे नावाचे गाव आहे. त्या गावी महालक्ष्मीचे स्थान असून ते जागृत मानले जाते. देवीला या भागात ‘आई’ म्हणून ओळखण्यात येते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/08/", "date_download": "2018-12-15T21:42:06Z", "digest": "sha1:DFB52PZF7Z3CC5DU7W5T2SAKMBKAVKCA", "length": 5392, "nlines": 38, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "August 2018 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nकुलदीप नय्यर काय करायचे की, वाघा-अटारी सीमेवर जायचे. दरवर्षी १४ किंवा १५ ऑगास्टला. आणि तिथे जाऊन मेणबत्त्या लावायचे. हे गेली पंधरा - स...\nगुरुदास कामत : विद्यार्थी नेता ते केंद्रीय मंत्री\nऑफिसमधून घरी येताना शेअर टॅक्सीने येत होतो. अंधेरीहून निघाल्यानंतर पुढे गोरेगावपर्यंत बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील स्ट्रिट लाईट पोलव...\nढसाळ लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये सविता प्रशांत यांची ‘मसणवाटा’ डॉक्युमेंट्री पहिली होती. त्यानंतर आणखी माहितीसाठी शोधाशोध केली होती, त्यावे...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता ��ाय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/weight-loss-tips-in-marathi/acrashdiet/", "date_download": "2018-12-15T21:56:36Z", "digest": "sha1:4MKS7ASNJY33MOZOCQI3DZNGVK62JG3B", "length": 1481, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "acrashdiet - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/619938", "date_download": "2018-12-15T21:54:39Z", "digest": "sha1:UMN5FIQI2DKSRE5M6YMAY5DVGBF2OFK3", "length": 7246, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस नाही, तर काँग्रेस कधीही युतीसाठी चालेल : प्रकाश आंबेडकर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » राष्ट्रवादी काँग्रेस नाही, तर काँग्रेस कधीही युतीसाठी चालेल : प्रकाश आंबेडकर\nराष्ट्रवादी काँग्रेस नाही, तर काँग्रेस कधीही युतीसाठी चालेल : प्रकाश आंबेडकर\nऑनलाईन टीम / मुंबई :\nभारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषेत काँग्रेसचे कौतूक करताना राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेससोबत युती करायची आमची इच्छा आहे, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र येऊ शकत नसल्याचे आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे. कारण, भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय असल्याचे त्यांनी म्हटले आहेत.\nभारिप बहुजन महासंघाने आगामी निवडणुकांसाठी एआयएमआयएमसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना आंबेडकरांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत, पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. त्यांच्याच पक्षातील उदयनराजे भोसले संभाजी भिडेंचे जाहीरपणे कौतूक करतात. त्यामुळे आम्ही कदापी राष्ट्रवादीसोबत युती करु शकत नाही. 2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे. तसेच भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये आहेत. उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार असा प्रश्न उपस्थित करत आंबेडकर यांनी भारिप आणि एमआयएमच्या युतीचे समर्थन केले आहे. दरम्यान, काँग्रेसबरोबर आम्हाला युती करायची आहे. निवडणुकांतील अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत, पण काँग्रेसच्या मित्रांबरोबर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं. तर एमआयएमसोबत युती करणार, निवडणूक लढवणार, आता मागे फिरणार नाही, असेही आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले.\nटीम इंडियाचा दारूण पराभव\nशिर्डीतील साई संस्थानला चार कोटीच्या दंडाची नोटीस\nकिसान रॅलीसाठी गेलेल्या कोल्हापूरच्या शेतकऱयाचा दिल्लीत मृत्यू\nPosted in: Top News, मुंबई, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/620323", "date_download": "2018-12-15T21:44:05Z", "digest": "sha1:3XLW7WTXI555XB3A3TXZ4XYBKIQUVL7D", "length": 4555, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रणझुंजार ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » रणझुंजार ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर\nरणझुंजार ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर\nरणझुंजार सार्वजनिक ट्रस्ट ल्हासुर्णे (ता. कोरेगांव) यांनी मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच��या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.\nया रक्तदान शिबिरामध्ये ल्हासुर्णे गावातील तरुणांनी त्याचबरोबर प्रतिष्ठीत नागरीकांनीदेखील सहभाग घेतला होता. येथील या रक्तदान शिबिरामध्ये 250 नागरिकांनी रक्तदान केले. यामध्ये रणझुंजार ट्रस्टच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी मोठय़ा प्रमाणात या शिबिरामध्ये सहभाग घेतला.\nयावेळी ल्हासुर्णे गावच्या सरपंच सौ. उबाळे, तलाठी एस. डी. काटकर, किसनराव सावंत, जगन्नाथ कुंभार, प्रकाश सावंत, रणझुंजार ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार त्याचबरोबर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.\nशहरात 46 हजाराची दारू जप्त\nभाजपाला खंबीर गटनेता मिळणार का\n‘आयडियल किड्स स्कूल’ला महाराष्ट्र शासनाची मान्यता\nमहाबळेश्वर येथे एटीएममध्ये खडखडाट\nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nखून करणाऱया पती-पत्नीला जन्मठेप\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2018-12-15T20:34:08Z", "digest": "sha1:4QS3WU3AXWPXEDB3ROBWWZP3JMTX46DT", "length": 7478, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nकाजू व बदामाचे लाडू\nलाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसन, रवा, वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून, तसेच बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चवीसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्��तेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात.\nघटकपदार्थांनुसार लाडवांचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारच्या डाळींच्या पिठांपासून बनवले जाणारे लाडू हा लाडवांच्या प्रकारांमधील एक प्रमुख गट आहे. यात मुगाच्या वाटल्या डाळीचे लाडू, बेसनाचे लाडू हे प्रकार यात मोडतात. खेरीज मोतीचुराचे (अर्थात बारीक बुंदीचे) लाडू हेदेखील याच गटात मोडतात. निरनिराळ्या धान्यांपासून बनवल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये गव्हाच्या भाजलेल्या पिठाचे लाडू,राजगिऱ्याचे लाडू, कुटकीचे [१] लाडू, कोदोचा [२] लाडू, अळिवाचे[३] लाडू, मेथीचे लाडू इत्यादी प्रकारांची गणना होते. यांशिवाय रव्याचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू, पोळीचे लाडू, डिंकाचे लाडू, पोह्याचे लाडू, अळीवाचे लाडू दाण्याचे लाडू असे विशेष घटक पदार्थांपासून बनवलेले प्रकारही आहेत.\n^ कुटकी : एक प्रकारचे धान्य.\n^ कोदो : एक प्रकारचे धान्य.\n^ अळीव : एक प्रकारचे धान्य.\n\"लाडवांचे प्रकार\" (मराठी मजकूर). मराठीमाती. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०१८ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sadanand-more-writes-about-mahanubhav-and-varkari-22838", "date_download": "2018-12-15T21:37:36Z", "digest": "sha1:SY4DBTGDMFVPHM2ZRX2XZFWJ6TLWEEVP", "length": 42211, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sadanand More writes about Mahanubhav and varkari महानुभाव आणि वारकरी | eSakal", "raw_content": "\nरविवार, 25 डिसेंबर 2016\nवारकरी आणि महानुभाव यांच्यात आंतरक्रिया कशी होऊ शकते हे पाहायचं असेल, तर त्यासाठी बाभुळगावकर शास्त्री यांच्यासारखं उदाहरण शोधून सापडणार नाही. शास्त्रीबाबांनी विपुल ग्रंथसंपदा निर्मिली आहे. आजच्या धार्मिक विद्वेषाच्या विषारी वातावरणात सांप्रदायिक सद्‌भाव निर्माण व्हावा, यासाठी शास्त्रीबाबांसारख्या संत-महंतांची आज समाजाला गरज आहे. शास्त्रीबाबांकडं मी विशिष्ट संप्रदायाचा म्हणून पाहत नाही. संप्रदायाच्या मर्यादा त्यांनी केव्हाच ओलांडल्या आहेत. ते सर्वधर्मसमभावाचे प्रतीकच वाटतात.\nवारकरी आणि महानुभाव यांच्यात आंतरक्रिया कशी होऊ शकते हे पाहायचं असेल, तर त्यासाठी बाभुळगावकर शास्त्री यांच्यासारखं उदाहरण शोधून सापडणार नाही. शास्त्रीबाबांनी विपुल ग्रंथसंपदा निर्मिली आहे. आजच्या धार्मिक विद्वेषाच्या विषारी वातावरणात सांप्रदायिक सद्‌भाव निर्माण व्हावा, यासाठी शास्त्रीबाबांसारख्या संत-महंतांची आज समाजाला गरज आहे. शास्त्रीबाबांकडं मी विशिष्ट संप्रदायाचा म्हणून पाहत नाही. संप्रदायाच्या मर्यादा त्यांनी केव्हाच ओलांडल्या आहेत. ते सर्वधर्मसमभावाचे प्रतीकच वाटतात.\nमहाराष्ट्राच्या इतिहासात ‘महानुभाव’ नावाचं एक अद्‌भुत पर्व आहे; पण ते अनेकांना आणि विशेष म्हणजे अजूनही पुरेसं ज्ञात नाही. विशिष्ट वेशामुळं महानुभाव संप्रदायाचे भिक्षू ओळखू येतात हे खरं असलं तरी गृहस्थाश्रमी महानुभाव ओळखता येत नाहीत आणि भिक्षूंची ओळखही ‘हे एका विशिष्ट पंथाचे आहेत,’ एवढ्यापुरतीच मर्यादित असते. त्यांच्या आचारविचार- धोरणांविषयी फारच थोडी माहिती असते आणि जी असते तीसुद्धा बऱ्याच प्रमाणावर गैरसमजांवर आधारित असते.\nही परिस्थिती निर्माण होण्यात काही वाटा स्वत: सांप्रदायिकांचाही आहे, हे नाकारण्यात काही मतलब नाही. महानुभावांनी या प्रकारची गुप्तता आणि गूढता का स्वीकारली याचीही चर्चा अभ्यासक करत असतात. त्याचं एक कारण म्हणजे पंथाचे ईश्‍वरी अवतार श्रीचक्रधर यांना तत्कालीन धर्मसत्तेनं व राजसत्तेनं दिलेली क्रौर्याची व अन्यायाची वागणूक. दुसरं कारण पंथाच्या म्हणून सांगण्यात आलेल्या एका विशिष्ट धारणेत सापडतं. स्वत: चक्रधरांनीच आपला उद्देश हा ‘गौप्य’ आहे, त्याची ‘हाटचौहारी’ वाच्यता करू नये, अशा सूचना केल्याचं दिसून येतं. उत्तरकालीन महानुभावांनी स्वामींचा हा आदेश शब्दश: घेतला व आपल्या पंथाचे विचार फक्त अधिकृत दीक्षितांनाच समजावेत, असा कायमस्वरूपी बंदोबस्त करून ठेवला. त्यांनी अनेक सांकेतिक लिप्या तयार केल्या व आपल्या पोथ्या त्यात बंदिस्त करून टाकल्या. या प्रकारामुळं पंथाचे विचार अधिकृत स्वरूपात राहिले असतील; परंतु त्यांच्या प्रसारावर मर्यादा पडली.\nदुसरं असं, की या पंथात बौद्ध, जैन या धर्मांप्रमाणे अनुयायांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गृहस्थाश्रमात राहून संसा��- प्रपंच करणाऱ्या सर्वसामान्य लोकांचा आणि दुसरा म्हणजे संन्यस्त जीवन जगत ईश्‍वरचिंतन आणि उपदेश करणाऱ्यांचा म्हणजेच संन्याशांचा. बौद्ध-जैनांचे शब्द वापरायचे झाल्यास ‘श्रावक’ आणि ‘श्रमण’ असा हा भेद आहे. पंथातल्या गुप्त सांकेतिक लिप्यांचं ज्ञान पंथाबाहेरच्या लोकांना होणं तर अशक्‍यच; परंतु पंथातल्या गृहस्थधर्म पाळत साधना करणाऱ्यांनाही होणं कठीण. या परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना त्यासाठी महंतांवरच अवलंबून राहावं लागणार, हेही उघड आहे.\nयाच दरम्यान म्हणजे तेराव्या शतकात पुढं आलेल्या वारकरी पंथाची भूमिका मात्र त्याच्या अगदी विरुद्ध दिसून येते. वारकऱ्यांमध्ये श्रावक- श्रमण असा भेद नसून, तो गृहस्थाश्रमी लोकांचा पंथ आहे. दुसरं असं, की वारकऱ्यांमध्ये गुप्ततेला अजिबात थारा नाही. त्यांचा सर्व काही उघड मामला.\nआणखी एक महत्त्वाचा भेद आहे. महानुभावांचे उपदेशाचे माध्यम म्हणजे गद्य प्रवचन. याउलट वारकऱ्यांचा जोर चाली लावून म्हणण्यावर, नाचण्यावर.\nदोन पंथांमधल्या अशा भेदांमुळं महानुभाव पंथापेक्षा वारकरी पंथाचा प्रसार अधिक झाला असल्यास त्यात आश्‍चर्य काहीच नाही; पण तरीही आपल्या पंथाचं हेच खरं स्वरूप आहे आणि त्यातच त्याच्या श्रेष्ठत्वाचं वर्म आहे, असंच पंथीयांना वाटत असणार. या वाटण्याचा एक परिणाम म्हणजे, पंथाच्या स्पर्धकांना व विरोधकांना पंथाविषयी व पंथातल्या सत्पुरुषांविषयी गैरसमज पसरवणं शक्‍य झालं.\nगुप्ततेमुळं होणाऱ्या हानीची पंथाच्या आचार्यांना कल्पना येण्यासाठी विसाव्या शतकाची वाट पाहावी लागली. या काळात विशेषत: खानदेशात वारकरी व महानुभाव यांच्यात मोठा संघर्ष झाला. पंथाची बदनामी केली म्हणून महानुभावांनी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू विष्णुबुवा जोग महाराज यांच्यावर खटला भरला. खटल्यातून जोग महाराजांची मुक्तता तर झालीच; पण गैरसमजांचं सावट काही संपलं नाही. याप्रसंगी महानुभाव महंतांनी लोकमान्य टिळक, डॉ. रा. गो. भांडारकर यांच्याकडं आपली कैफियत मांडली. या दोन विद्वानांनीही पंथाला सहानुभूतीनं समजावून घेतलं व तो हिंदू धर्माचाच एक कृष्णभक्तिसंप्रदाय असल्याचा निर्वाळा दिला. या प्रकरणातून आपण खरे कोण आहोत याची जाणीव एकूण समाजालाच असण्याची गरज महंत मंडळींना समजली व निदान तेवढ्यापुरता का होईना, आपल्या ग्रंथातला ��शय लोकांपर्यंत न्यायला हरकत नाही, याचीही खात्री पटली.\nयाच दरम्यान आणखीही एक घटना घडली. महाराष्ट्राच्या इतिहासाचे व मराठी भाषेचे विद्वान अभ्यासक, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर महानुभावांच्या सांकेतिक लिप्यांचा उलगडा करण्यात यश मिळवलं. त्यामुळं इथून पुढं हे ग्रंथ गुप्त ठेवण्यात काही हशील नाही, हेसुद्धा महानुभाव पंडित समजून चुकले. राजवाड्यांचेच शिष्य गणले जाणारे वि. ल. भावे यांच्याकडं हे पंडित आपल्या पोथ्या घेऊन जाऊ लागले. महानुभावांची ग्रंथसंपत्ती जगासमोर येण्याची प्रक्रिया इथं सुरू झाली. प्राचीन मराठी भाषा आणि साहित्य यांच्या थोरपणाचा प्रत्ययही त्यामुळं आला. मराठीच्या इतिहासाच्या अभ्यासक- संशोधक- प्राध्यापकांचं लक्ष तिकडं वळलं. त्यातूनच देशपांडे, नेने, भवाळकर, कोलते, डोळके असे पंथेतर विद्वान पुढं आले. हे एक नवंच दालन होतं. ‘लीळाचरित्र’, ‘स्मृतिस्थळ’ असे चरित्रग्रंथ, ‘रुक्‍मिणीस्वयंवर’, ‘शिशुपालवध’ असे काव्यग्रंथ, सूत्रपाठ व त्यावरची विविध विद्वत्तापूर्ण भाष्यं यांचा परिचय महाराष्ट्राला झाला; परंतु अजूनही ज्यांना अधिकृतपणे पंथीय म्हणता येईल असे आचार्य, महंत पुढं येऊन संशोधक- अभ्यासकांमध्ये मान्य असलेल्या चौकटीत बोलायला तयार नव्हते. त्यांचा ‘लक्ष्य-श्रोता’ पंथीय अनुयायी हाच राहिला.\nमाझ्या समजुतीनं ही कोंडी डॉ. पुरुषोत्तम नागपुरे यांनी फोडली. तरुण वयात नरभक्षक वाघाची शिकार करणारे नागपुरे हे नंतर रीतसर दीक्षा घेऊन संन्यास ग्रहण करतील, असं कुणाला वाटलं नसतं; पण हे घडलं खरं.\nनागपुरे यांनी विद्यापीठीय विद्वानांशी संबंध ठेवून (उदाहरणार्थ : डॉ. व. दि. कुलकर्णी) ग्रंथनिर्मिती केली, ‘अज्ञात लीला’ प्रसिद्ध केल्या व शेवटी संपूर्ण ‘लीळाचरित्र’ही संपादित केलं. चक्रधरचरित आधुनिक पद्धतीनं व दृष्टिकोनातून लिहिलं.\nविशेष म्हणजे कादंबरीसारख्या माध्यमाचा अवलंब करण्यातही नागपुरे यांना काही वावगं वाटलं नाही. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाचा पहिल्यांदा प्रतिकार करणारा वैदर्भीय राजा राम दरणा याचं नाव महानुभाव साहित्यात येतं; पण त्याची पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. नागपुरे यांनी ती मिळवून तिच्यावर आधारित कादंबरी लिहिली. संन्याशाच्या वेशातला माणूस कादंबरी वगैरे लिहितो, ही गोष्ट पंथीयांना कितपत रुचली असणार, ही शंकाच आहे. तथापि, नागपुरे ते करू शकतात.\nवारकरी आणि महानुभाव यांच्यातल्या संघर्षाच्या संदर्भात नागपुरे यांनी लिहिलेल्या ‘महानुभाव : एक आव्हान’ या पुस्तकाचाही इथं आवर्जून उल्लेख करायला हवा. वस्तुत: महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांमध्ये जशी भेदस्थळं आहेत, तशी साम्यस्थळंही आहेत. कृष्ण हे दोघांचंही उपास्यदैवत, त्यामुळं गीता आणि भागवत हे ग्रंथ दोघांनाही प्रमाण आहेत.\nदोन्ही पंथ मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे. अहिंसेच्या तत्त्वावर विश्‍वास असल्यामुळं हे दोन्ही पंथ शुद्ध शाकाहाराचा पुरस्कार करतात.\nअर्थात, दैवतांचा विचार केला, तर वारकरी कृष्णाला विष्णूचा अवतार मानतात. हाच कृष्ण पुंडलिकासाठी द्वारकेहून पंढरीत आला व पुंडलिकाच्याच सांगण्यावरून विठ्ठलरूपानं विटेवर उभा राहिला, अशी त्यांची श्रद्धा आहे. तेराव्या शतकातल्या महाराष्ट्रात हीच श्रद्धा प्रचलित होती, असे शिलालेखीय लिखित पुरावे उपलब्ध आहेत. त्यांना महानुभाव साहित्यातूनही दुजोरा मिळतो; परंतु महानुभाव हे विष्णूलाच ईश्‍वर न मानता अनेक दैवतांपैकी एक देवता मानतात, तसंच कृष्णाचा विठ्ठलाशी काही संबंध नाही, अशीही त्यांची धारणा आहे. याउलट वारकरी हे महानुभाव ज्यांना ईश्‍वरी अवतार समजतात, त्या चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू आणि चक्रधर यांना ईश्‍वर समजत नाहीत.\nमात्र, अशा प्रकारचे भेद वारकऱ्यांचे वा महानुभावांचे इतर अनेक पंथांशी असणार हे उघड आहे. याचाच अर्थ असा होतो, की उपरोक्त भेदांचे अवाजवी भांडवल करून एकमेकांशी भांडत बसण्याऐवजी, एकमेकांना कोर्टात खेचण्याऐवजी साम्यस्थळांकडं लक्ष दिलं, तर त्यातून महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा फायदाच होईल. अनेक ठिकाणी वारकरी आणि महानुभाव (अर्थात एकाच जातीतले) यांच्यात सोयरसंबंधही होत असल्याचं आढळून येतं (खुद्द नागपुरे यांची सासुरवाडी वारकरी पंथाची आहे. भालचंद्र नेमाडे यांचं घराणं वारकरी असलं, तरी मातुल कुळाकडून त्यांना महानुभाव पंथाची पार्श्‍वभूमी लाभलेली आहे), त्यामुळं आपल्या पंथाचा अभिमान बाळगताना दुसऱ्या पंथाची निंदा-नालस्ती करायलाच हवी, असं नाही.\nया संदर्भात महंत नागराजबाबा यांचं नाव घ्यायलाच हवं. बाबांनी महानुभावीयांशी खूप चांगले संबंध ठेवले. त्यांच्यामुळं प्रा. ब्रह्मानंद देशपांडे यांच्यासारखे वारकरी हे महानुभाव- संशोधक झाले. वारकरी आणि महानुभाव यांच्यात आंतरक्रिया कशी होऊ शकते हे पाहायचं असेल, तर त्यासाठी बाभुळगावकर शास्त्री यांच्यासारखं उदाहरण शोधून सापडणार नाही. शास्त्रींनी विपुल ग्रंथसंपदा निर्मिली आहे. कादंबरीसारखा फॉर्म हाताळून त्यांनी पंथाचं तत्त्वज्ञान विशद केलं. ‘झांजर’ हे त्यांच्या कादंबरीचं नाव. महानुभाव संन्यासी आणि महानुभाव गृहस्थ यांच्या आचार-विचारांना कवेत घेणारी ही कादंबरी आहे. ‘संन्यास हा संसाराचा पर्याय नसून संसाराचा विस्तार आहे.\nपहिल्यातून दुसऱ्याकडं जाण्याची प्रक्रिया स्वाभाविक व सुखद असायला हवी... पारमार्थिकांनी संसाराचा व सांसारिकांचा उपहास करायची, त्यांना तुच्छ मानायची गरज नाही... संसार हा परमार्थाचा पाया आहे,’ असे बंडखोर विचार ते व्यक्त करतात आणि मुख्य म्हणजे त्यांना आत्मपरीक्षण व आत्मटीका यांचं अजिबात वावडं नाही. माझ्या मते सर्वच संप्रदायांच्या अनुयायांनी त्यांचं साहित्य वाचावं म्हणजे परद्वेष न करतासुद्धा स्वाभिमान टिकवता येतो, हे त्यांच्या लक्षात येईल.\nशास्त्रीजींचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे ‘मार्गस्थ’ हे दोन भागांतलं आत्मचरित्र. या आत्मचरित्रामुळं महानुभाव पंथाचं इतकं स्पष्ट दर्शन पहिल्यांदाच मराठी वाचकांना होत आहे. ‘हजारो पृष्ठांची साहित्यनिर्मिती करणारा हा संप्रदाय स्वत:विषयी मौन बाळगून राहिल्यानं त्याच्या विरोधकांचं फावलं व त्याच्याविषयी चुकीच्या समजुती विरोधकांनी रूढ केल्या,’ ही बाभुळगावकरांची खंत आहे. हे मौन तोडणारे ते पहिलेच महानुभाव होत. तुकोबांच्या एका अभंगावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्फुरलेला शब्द वापरून सांगायचं झाल्यास ते महानुभावांचे ‘मूकनायक’ आहेत. महानुभावांचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंध काय, असं एखाद्याला वाटेल. तर सांगतो, बाबांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी वारकरी संप्रदायाची आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू भानुदासमहाराज हे नाणावलेले कीर्तनकार असून, त्यांनी कीर्तन- प्रवचनाचं रीतसर शिक्षण आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत घेतलं. आपणही तसं करावं, असं एकेकाळी यांनाही वाटत होतं; पण परिस्थिती आणि मुख्य म्हणजे निरक्षरता आड आली. त्यांना अक्षरओळख झाली तीच मुळी महानुभाव पंथात आल्यानंतर\nबाबांनी परंपरेचा आदर राखला; पण परं��रेला शरण जायचं नाकारलं. पारंपरिक पोथ्यांची घोकंपट्टी करून तिच्या आधारे पांडित्यप्रदर्शन करण्याऐवजी सर्वसामान्य लोकांच्या भाषेत त्यांच्या अनुभवाच्या आधारे निरूपण करण्याची; इतकंच नव्हे, तर त्यासाठी वेगळ्याच माध्यमाचीही हाताळणी करण्याची आवश्‍यकता त्यांच्या ध्यानी आली. एकाच काळात निर्माण झालेल्या महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांच्या विस्तारात व लोकप्रियतेत एवढा फरक का असावा, याचा त्यांनी गंभीरपणे विचार केला. वारकरी सांप्रदायिकांच्या निरूपणामधला साधेपणा लोकांना भावतो. महानुभाव पंथप्रवर्तक चक्रधरांच्या निरूपणात तसाच सरळपणा आहे, स्पष्टता आहे; पण त्यांच्या नंतरच्या काळात तो पारिभाषिक जंजाळात अडकला, त्यामुळं हा पंथ विचारांत दुर्बोध आणि आचरणातही अवघड झाला. ही कोंडी बाबांनी फोडली. त्यासाठी त्यांनी चक्क वारकऱ्यांच्या कीर्तनपद्धतीचा अवलंब केला. त्याही पुढं जाऊन ते आपल्या कीर्तनातून वारकरी पंथाचे, ज्ञानोबा- तुकोबांचे अभंग- ओव्या गाऊ लागले. महानुभाव पंथाच्या दृष्टीनं पाहिलं तर या प्रकाराला क्रांतीच नव्हे; तर बंडखोरीच म्हणावी लागते. त्यासाठी बाबांना बाह्य आणि आंतरिक संघर्ष करावा लागला. त्याची कहाणी ‘मार्गस्थ’ या आत्मचरित्रात ते सांगतात.\nयापुढचं पाऊल म्हणजे बाबांनी महानुभावपंथीयांना कीर्तन शिकवण्यासाठी चक्क एक विद्यालयसुद्धा चालवलं. त्यांचा या वाटेवरचा प्रवास फारच रोचक आहे. ‘‘निवडक अभंगांच्या चाली वारकऱ्यांच्या मदतीनं आम्ही आत्मसात करत होतो. अभंग म्हणजे लहान जागेत बनवलेली सुंदर इमारत. अभंगरचनेत सूत्रबद्धता आहे, आशयाची खोली आहे, अभंगाचं प्रत्येक चरण रसात्मक आहे. काव्य व तत्त्वज्ञानाचा संगम म्हणजे अभंग. अभंग म्हणजे सूत्रावरचं भाष्य. अशा सुंदर अभंगाला वारकरी संप्रदाय नवीन चालीचा पेहराव चढवतात, तेव्हा जुनाच अभंग नवं रूप घेऊन आपल्या समोर उभा राहतो,’’ हे अभंगाचं मूल्यमापन करणारा माणूस वारकरी नसून महानुभाव आहे, हा सुखद धक्का आहे.\nशास्त्रीबाबांचा प्रवास सोपा नव्हताच. स्वत: चक्रधरांची ‘गीतु विखो’ ही सूत्रोक्ती त्यांच्या आड येऊ शकत होती; पण त्यांनी त्या सूत्राच्या अर्थाचीही वेगळी व्यवस्था लावली. त्यासाठी लागणारी प्रतिभा व धैर्य अर्थातच त्यांच्याकडं आहे. ‘प्रचाराची धुरा महानुभावांनी (म्हणजे संन्यासद��क्षा घेतलेल्यांनी) वासनिकांकडंच (म्हणजे गृहस्थाश्रमातल्या लोकांकडं) सोपवायला पाहिजे होती व त्यांनी पोथी व आपल्या साधनेतच लक्ष द्यायला हवं होतं,’ हे त्यांचे विचार महानुभाव संप्रदायात उलथापालथ घडवून आणणारेच आहेत. आजच्या धार्मिक विद्वेषाच्या विषारी वातावरणात सांप्रदायिक सद्‌भाव निर्माण करणाऱ्या अशा अनेक संत-महंतांची समाजात गरज आहे. बाभुळगावकर शास्त्रीबाबांकडं मी विशिष्ट संप्रदायाचा म्हणून पाहत नाही. संप्रदायांच्या मर्यादा त्यांनी केव्हाच ओलांडल्या आहेत. ते सर्वधर्मसहभावाचे प्रतीकच वाटतात. त्यांच्यामुळं मला तरी कितीतरी अज्ञात गोष्टी ज्ञात झाल्या.\n(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)\nप्रवास एका ध्यासाचा (सतीश व्यास)\n\"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला...\n\"संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nचंद्रपुरातील वाघांची नव्या अधिवासात रवानगी\nचंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता...\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nपॉलिसीवरचं कर्ज (दिलीप बार्शीकर)\nआयुर्विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं का,ते कशा प्रकारे मिळतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, असे प्रश्‍न अनेकांच्या मनात असतात. अशाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजच�� नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/money/", "date_download": "2018-12-15T21:55:35Z", "digest": "sha1:XVZHD6Q76TLY2U7Q7KQRNKPGVBHMYDTP", "length": 5086, "nlines": 48, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Money Archives - Marathi Gold", "raw_content": "\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\nआजच्या युगा मध्ये स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. इतर गैजेटसच्या तुलनेत आपण सगळ्यात जास्त … [Read more...] about मोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे भरती\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे भरती एकूण जागा : 20 जागा शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) B.E / B.Tech … [Read more...] about भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे भरती\nSBI बैंक अकाऊंट घरबसल्या कसे ओपन कराल\nसध्या भारतीय स्टेट बैंक दोन प्रकारचे खाते ऑनलाईन उघडण्याची सुविधा देत आहे. त्यापैकी एक आहे डिजिटल सेविंग्‍स अकाउंट आणि … [Read more...] about SBI बैंक अकाऊंट घरबसल्या कसे ओपन कराल\nजगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटीशांकडे कसा गेला\nजगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटीशांकडे कसा गेला, याबाबतच्या चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे. एप्रिल २०१६ मध्ये … [Read more...] about जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटीशांकडे कसा गेला\nभारताची सर्वात आवडती कार हुंडई सेन्ट्रो री-लॉन्च होतेय, पहा कशी दिसते, किंमत काय आणि कधी मिळेल\nहुंडई आपली पॉपुलर हैचबैक सेन्ट्रो कार 9 ऑक्टोबर रोजी री-लॉन्च करत आहे. या कारची प्री बुकिंग 10 ओक्टोबर आणि सेलिंग 23 … [Read more...] about भारताची सर्वात आवडती कार हुंडई सेन्ट्रो री-लॉन्च होतेय, पहा कशी दिसते, किंमत काय आणि कधी मिळेल\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/my-best-reads/adich-aksharanchi-gosht/", "date_download": "2018-12-15T20:23:25Z", "digest": "sha1:Q4X2C7MR5U66MEJT2TIEUDCVKQUWEWVT", "length": 15274, "nlines": 66, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "अडीच अक्षरांची गोष्ट", "raw_content": "\nप्रकाशनाची तारीख March 19, 2018 द्वारा अरविंद जगताप\tया सदरात माय बेस्ट रीड\nअडीच अक्षरांची गोष्टअडीच अक्षरांची गोष्ट प्रेम किती पवित्र भावना आहे हे आपल्याला दाखवतं. आणि तेही एका वेगळ्याच जगात नेऊन. प्रदीप आवटे आपल्याला कधी जळगावच्या मुलाच्या प्रेमाची गोष्ट सांगतात. कधी थेट रोमानियाच्या नादियाची गोष्ट समोर आणतात. दक्षिणेतली अजरामर प्रेमकथा सांगतात पण सोबतच तिथल्या लोककथेच्या निमित्ताने स्त्रियांवर झालेला अन्यायही समोर आणतात. खरंतर हे सगळं तुम्ही उत्सुकतेने वाचणार आहात म्हणून त्याविषयी सविस्तर लिहिणार नाही. पण आवटे यांच्याविषयी सांगावं वाटतं. त्यांच्या लिखाणाचं मोल जास्त यासाठी आहे की हे लिखाण निखळ आशावाद देणारं आहे. या गोष्टींमध्ये संघर्ष आहे, शोकांतिका आहे. पण म्हणून रडत बसणारी माणसं नाहीत. परिस्थितीशी लढणारी माणसं आहेत. प्रेमात देवदास झालेले आपण खूप पाहतो. पण प्रेमात माणूसपण ओळखणारे, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे कितीतरी प्रेमवीर या गोष्टीत दिसतील. मनाने तरुण असलेल्या प्रत्येकाने ही अडीच अक्षरांची गोष्ट वाचली पाहिजे. प्रेम आहेच पण प्रेम आणखी वाढलं पाहिजे यासाठी. नको तिथे भिंतीवर आपली नावं लिहिणारे प्रेमवीर खूप आहेत. पण नियतीच्या छातीवर पाय देऊन तिच्या कपाळावर आपली कहानी लिहिणारे प्रेमवीर खूप कमी असतात. अशा धाडसी पण प्रेमळ जोड्यांची ही गोष्ट आहे. यातली कुठलीच गोष्ट आपल्याला निराश करत नाही. आपण हळहळतो पण आपण आणखी आशावादी होत जातो. खरतर इतरांच्या प्रेमकथे मुळे आपल्याला स्फूर्ती वगैरे कशी येणार उलट जळफळाट व्हायची शक्यताच जास्त. पण प्रदीप आवटे यांनी निवडलेली माणसं आणि त्यांची गोष्ट सांगण्याची शैली एवढी प्रेमळ आहे की या प्रेमकथा वाचून आपण नव्याने प्रेमात पडू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या गोष्टी स्थळ काळ आणि वेळेत अडकणार नाहीत. या गोष्टी कायम एक आदर्श उदाहरण म्हणून सांगता येण्यासारख्या आहेत. आठवणीत जपून ठेवण्यासारख्या आहेत. खरंतर प्रेमकथा कुटुंबाने एकत्रित बसून चर्चा करण्यासारख्या नसतात हा आपला समज आहे. किंवा अशा कथा आपल्या वाचनात येत���ी नाहीत. पण अडीच अक्षरांची गोष्ट या अर्थाने मराठीतलं दुर्मिळ पुस्तक आहे. विषय प्रेमाचा असला तरी कुटुंबाने एकत्र बसून वाचन करावं एवढ ते संस्कारमूल्य जपणारं आहे. अर्थात यातली एकही गोष्ट चुकुनही उपदेश करत नाही. लेखक कुठेच उपदेशाची पोझ घेत नाही. तो नेहमी नवीन काहीतरी शिकतोय याच भूमिकेत आहे. आवटे प्रत्येक गोष्ट जगतात आणि मग सांगतात. हे समरसलेपण खूप आवडलं या गोष्टी वाचताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चार पावसाळे जास्त पाहिले की माणूस अनुभवाने शहाणा होतो. किमान आपण तसं समजतो. अनुभवाने शहाण होता येत असेल एकवेळ. पण प्रेम या विषयात कधीच शहाणपण येऊ शकत नाही. खरतर प्रेम हा विषय वेड होण्याचा आहे. ते एक गोड वेड आहे. व्यावहारिक शहाणपण असलेली माणसं नितळ प्रेम करू शकत नाहीत. नेहमी टक्के टोणपे खात काहीतरी नवं शिकण्याची जिद्द असणारी माणसं प्रेम करू शकतात. ६;३२ ची लोकल पकडणारा माणूस वेळेच्या बाबतीत काटेकोर म्हणून आपण ओळखू. पण किशोर कुमारचं गाणं लागलंय म्हणून लोकल सोडून चहाच्या टपरीवर थांबून राहणारा माणूस, ताजमहाल बघताना सेल्फी न काढता मुमताजबद्दल विचार करणारा माणूस जास्त उत्कट प्रेम करू शकतो. प्रेमळ माणसांची व्यक्त होण्याची स्वतःची पद्धत असते. आवटेंची ही स्वतःची पद्धत आहे. मराठीत अशा प्रकारच्या गोष्टी सांगणारी असंख्य माणसं निर्माण व्हायला हवीत. एवढ्या निराश करणाऱ्या बातम्या देणाऱ्या माध्यमामध्ये एवढा आशावाद निर्माण करणारं लेखण केल्याबद्दल विशेष आभारच मानायला हवेत. वर्तमानपत्रातल्या लिखाणाचा सगळ्यात मोठा दोष हा असतो की ते मी किती शहाणा आहे हे बघा हे सांगणारं लिखाण असतं. किंवा माझं वाचन किती, माझा व्यासंग किती हे आडवळणाने का होईना सुचवणार लिखाण असतं. आवटे यांच्या लिखाणात या दुर्गुणांचा लवलेश सुद्धा नाही हे खूप महत्वाचं आहे. बारकाईने वाचलं तर आवटे वर्तमानपत्रीय लेखकांच्या खास कसबाप्रमाणे कुठलीही विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते निखळ प्रेमाला महत्व देतात. आणि प्रेम या विषयाकडे खूप व्यापक दृष्टीने बघतात. त्यांच्याबद्दल खूप चांगलं बोललो आपण. पण काहीतरी दोष दाखवायला हवेत. आवटे यांनी या पुस्तकात श्याम मनोहर यांच्याशी झालेल्या गप्पांचा एक लेख दिलाय. तो या पूर्ण पुस्तकात खटकणारा आहे. कारण ती गोष्ट नाही. आणि लेख एवढा छान आहे की आवटे यांनी अशा थोर लेखकांच्या प्रेमाविषयी चिंतनावर एक नवीन लेखमाला लिहावी. यानिमित्ताने त्यांना तेवढीच एक सूचना. बाकी सुचवण्यासारखं काही नाही.\nअसं म्हणतात की वर्तमानपत्रातल्या लिखाणाला फार आयुष्य नसतं. पण प्रदीप आवटे यांनी समोर आणलेल्या या प्रेमकथा अजरामर आहेत. प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाला बळ देणाऱ्या आहेत. आपलं प्रेम घासून पुसून निर्मळ करायला लावणाऱ्या आहेत. आणि पुन्हा पुन्हा प्रेमात पाडायला लावणाऱ्या आहेत. खरंतर प्रेमात पडणे हा शब्दच चुकीचा वाटायला लागतो हे पुस्तक वाचल्यावर. अडीच अक्षरांची गोष्ट ही प्रेमात उभं राहणाऱ्या जोडप्यांची गोष्ट आहे. सावरणाऱ्या जोडप्यांची गोष्ट आहे. यातलं कुणीच नुसतं प्रेमात पडलंय असं नाही. जोडीदार नसतानाही, प्रेम असफल झालेलं असतानाही निर्धाराने उभं राहणाऱ्या प्रेमाच्या या गोष्टी आहेत. या गोष्टी आपण एकमेकांना सांगत राहूया.\nवाचनीय असे बरेच काही\nनेमाडे – बेस्ट पोएट्री\nती सध्या काय करतेय\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन … - October 22, 2018\nइंग्लंडचे वर्णन - October 1, 2018\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल - September 24, 2018\nदाभोळकरांच्या मारेकऱ्यानो … - August 20, 2018\nWritten by अरविंद जगताप\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/8753-metoo-incidence-with-kajal-agrawal", "date_download": "2018-12-15T21:31:31Z", "digest": "sha1:UIBQ3JCXZ6A3PYJJFU5YGQNKHXO6REHB", "length": 7965, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "काजलसोबत #MeToo प्रसंग? पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया! - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n पण काजलची वेगळीच प्रतिक्रिया\nपुरुष सहकाऱ्यांकडून होणाऱ्या विनयभंगाबद्दल #MeToo या मोहिमेद्वारे महिलांनी आवाज उठवायला सुरूवात केला आहे. बॉलिवूडमध्ये #MeToo मुळे अनेक नामांकित कलाकारांचा पर्दाफाश होत आहे. अशातच तेलुगू सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्याबाबतीत असाच काहीसा प्रसंग घडला.\n50हून अधिक तेलुगू तसंच तामिळ सिनेमांमध्ये काम करणाऱ्या काजल अग्रवालला एका काहीशा खजिल करायला लावणाऱ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. आगामी ‘कवचम’ या दाक्षिणात्य सिनेमाच्या टिजर लॉन्चिंगच्या कार्यक्रमात काजल अग्रवाल आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानत होती. यावेळी आपला सह-कलाकार आणि दिग्दर्शक ‘छोटा नायडू’ याचे तिने आभार मानले. मात्र तिने त्याचं नाव घेताच उत्साहाच्या भरात छोटा नायडू पुढे आला आणि त्याने काजल अग्रवालला जबरदस्तीने आलिंगन देत तिचं चुंबनही घेतलं.\nया अनपेक्षित वागण्याने काजलही क्षणभर अस्वस्थ झाली. मात्र तिने यासंदर्भात आक्रमक होण्याऐवजी चेष्टा करत वेळ मारून नेली. “तू तर लगेच चान्सच मारलास” अशी प्रतिक्रिया काजलने दिली. यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.\n‘सिंघम’, ‘स्पेशल 26’ सारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेल्या काजलला दक्षिणेतील नामांकित अभिनेत्री असूनही तिला अशा प्रसंगाचा सामना करावा लागला. यावरून स्ट्रगलर्स आणि सामान्य स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या विनयभंगाच्या प्रकाराचा अंदाज येऊ शकतो.\nबॉलिवुड तारकांचा ग्लॅमरस अंदाज; लॅकमे फेशन विक 2018...\nनानापाठोपाठ राज ठाकरेंवर तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप\nबॉलिवूडचे संस्कारी बाबुजी अडचणीत...\n#MeToo चं लोण आता सिंबॉयोसिसमध्येही\n#METOO मोहिमेला आमीर खानचा 'असा' पाठिंबा\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T20:12:55Z", "digest": "sha1:ZI5OWTMHBDCJVZBXLG2ZZ3F3RW2LSA66", "length": 15800, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "फेसबुकचा हाफिज सईदला दणका; डिलिट केले पक्षाचे आणि उमेदवारांचे पेज | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि र��ज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभे��ी जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh फेसबुकचा हाफिज सईदला दणका; डिलिट केले पक्षाचे आणि उमेदवारांचे पेज\nफेसबुकचा हाफिज सईदला दणका; डिलिट केले पक्षाचे आणि उमेदवारांचे पेज\nनवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – पाकिस्तानामध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत असणारा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईद याला आणि त्याच्या उमेदवारांना निवडणुकीआधीच मोठा दणका बसला आहे. सोशल मीडियाचा सर्वाधिक मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने हाफिज सईदच्या मिली मुस्लिम लीग (MML) या पक्षाला मिळालेलं फेसबुक पेज डिलीट केले आहे. एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.\nफेसबुकने हाफिज सईदच्या पक्षाच्या उमेदवारांचे आणि त्याच्या पक्षाशी संबंधित अन्य फेसबुक पेजेस डिलिट केले आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन असून आमच्यावर फेसबुकने अन्याय केला आहे, असा आरोप मिली मुस्लिम लीगने केला आहे.\nपाकिस्तानमध्ये २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, आणि त्याच पार्श्वभूमीवर फेसबुकनेही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानमधील कोणत्याही दहशतवादी गटाने फेसबुकचा दुरुपयोग करू नये म्हणून हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाकिस्तानमधील कंपनीचे प्रवक्ते सरीम अजीज यांनी माध्यमांना दिली.\nPrevious articleबारामतीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleमुले चोरी होण्याच्या अफवेमुळे कर्नाटकातील गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून हत्या\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nईव्हीएमची पूजा करणे श्रीपाद छिंदमच्या भावाला भोवली; गुन्हा दाखल\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nभीती होती म्हणूनच ‘चौकीदारा’वर राफेलप्रकरणी आरोप केले; शहांची राहुल गांधींवर टीका\nअंगावर आलेल्या संजय निरूपमांना मुनगंटीवारांनी शिंगावर घेतलेच\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nअमृतसरमध्ये निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; तीन जण ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T20:35:52Z", "digest": "sha1:ATIPZVAFFK64DWZ6IYGJU25DVYFYLALC", "length": 16651, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भूमकर चौकात कार झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लि��क करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीर���ध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Chinchwad भूमकर चौकात कार झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण\nभूमकर चौकात कार झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण\nचिंचवड, दि. २० (पीसीबी) – कार झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेण्यास सांगितल्याने कार चालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. १८) सकाळी अकराच्या सुमारास भूमकर चौकात घडला.\nहिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार जयराम सावळकर यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेश वसंत मोगल (वय ३४, रा. इंदिरा शंकर नगरी, कोथरूड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी वाहतूक पोलीस सावळकर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भूमकर चौकामध्ये वाहतूक नियंत्रण करीत होते. सकाळी अकराच्या सुमारास चौकातील सिग्नल लाल झाला असताना राजेश याने त्याची कार झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबवली. पादचाऱ्यांना यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी अडथळा होऊ नये, यासाठी सावळकर यांनी राजेशला कार झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घ्यायला सांगितले. यावरून राजेश याने सावळकर यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. यावरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.\nदरम्यान, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचप नसल्याने पोलिसांवरील हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.\nPrevious articleपंढरपू���ात आंदोलन करून लाखो वारकऱ्यांची गैरसोय करू नका ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nNext articleपीएमपी बसमधील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी परिमंडळ तीनच्या पोलिसांनी सुरु केले सुरक्षा अभियान\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nपिंपळे सौदागरमध्ये हॉटेल ‘जस्ट इन ग्रील’ जळून खाक\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nउर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का- मनमोहन सिंग\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचाकणमधून संशयीत दहशतवाद्याला पुणे दहशतवादी विरोधीत पथकाने केले अटक\nभोसरीत खूनाच्या प्रयत्नातील आठ वर्षांपासून फरार आरोपीस अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपळेसौदागर पोलिस चौकीत गोंधळ घालून तरुणांकडून पोलिसांना जीवे मारण्याची धमकी\nहिंजवडीत महिला वाहतुक पोलिसाला शिवीगाळ; आरोपी अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/", "date_download": "2018-12-15T21:03:33Z", "digest": "sha1:LWU4G4DQE3VAJORHBZV7V6M65FSAVNCJ", "length": 11470, "nlines": 129, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "ब्लॉगनामा", "raw_content": "\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nAbhinay Deo Ayodhya Black Out Congress Gurudas Kamat Journalist Kobad gandhi Kuldeep Nayyar Me Too NCP Progressive Ram Temple Sexual Harassment Sharad Pawar Shivsena Talaq Uddhav Thackeray Women अण्णा हजारे अनुभव अभिनय देव अयोध्या अरुण शेवते आई आठवणी उद्धव ठाकरे उपो��ण ऋतुरंग एकाकी एसटी ऑलिम्पिक काँग्रेस कामगार नेता कार्ल मार्क्स किर्तनकार कुलदीप नय्यर के रं शिरवाडकर कॉम्रेड शरद पाटील कोबाड गांधी खेळाडू गाव गुरुदास कामत ग्रंथाली ग्रेस चौक जातीअंत ज्यूस डेडबॉडी तलाक तुुकाराम तृप्ती देसाई दया पवार दलवाई दलित दादर दारु दारुविक्री दिवाकर रावते दु:ख नामदेव अंजना नियोगी निर्भया नीरज घेवन पंढरी पत्रकार परिवहन मंत्री पुरोगामी पुस्तक पोलीस प्रभादेवी प्रशांत परिचारक फुरोगामी बब्या बलात्कार नगर बाप ब्लॅक आऊट भुपेश गुप्ता भवन मंदिर प्रवेश मराठा मसणजोगी मसणवाटा महाकवी महिला महेशबाबू माधुरी शेवते मार्क्सवाद मी टू राम मंदिर राष्ट्रवादी काँग्रेस लेनिन लेनिनग्राड लैंगिक शोषण लोकाकी वारकरी वारी विचार विचारविश्व विठ्ठल विठ्ठल रुखमाई विधान परिषद विनयभंग विरोधक वेलवेट कंडोम शरद पवार शिवसेना शॉर्ट फिल्म शोभा डे सचिन माळी संतपरंपरा सत्ताधारी संभाजी भिडे समाजसेवक स्त्री स्पायडर\n...म्हणून गहलोत-कमलनाथ निवड योग्यच\n...म्हणून गहलोत-कमलनाथ निवड योग्यच\nमोजून चार महिन्यांवर लोकसभा निवडणुका आहेत. राजस्थानात २५ आणि मध्य प्रदेशात २९ जागा लोकसभेच्या आहेत. म्हणजे सर्वाधिक खासदार असलेल्या ...\nसंध्याकाळचा किस्सा आहे. दोन सहकाऱ्यांसोबत लोकलने घरी परतत होतो. पत्रकारिता, राजकारण वगैरे चर्चा सुरु असताना, सेना-भाजपच्या कारभाराबाबत...\nउद्धव ठाकरेंच्या नादाला लागू नका\nशिवसेनेचा दसरा मेळावा आता हसरा मेळावा झालाय. सातत्याने काही दशके हा मेळावा घेतल्याने सेनेचा तो एक नियमित कार्यक्रम असला, तरी कधीकाळी...\nमी टू आणि माझे काही मुद्दे\n१) तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले. तिने पोलीस तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाला. महिला आयोगाने दखल घेतली. पुढे चौकशी होईल....\nकुलदीप नय्यर काय करायचे की, वाघा-अटारी सीमेवर जायचे. दरवर्षी १४ किंवा १५ ऑगास्टला. आणि तिथे जाऊन मेणबत्त्या लावायचे. हे गेली पंधरा - स...\nगुरुदास कामत : विद्यार्थी नेता ते केंद्रीय मंत्री\nऑफिसमधून घरी येताना शेअर टॅक्सीने येत होतो. अंधेरीहून निघाल्यानंतर पुढे गोरेगावपर्यंत बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील स्ट्रिट लाईट पोलव...\nढसाळ लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये सविता प्रशांत यांची ‘मसणवाटा’ डॉक्युमेंट्री पहिली होती. त्यानंतर आणखी माहितीसाठी शोधाशोध केली होती, त्यावे...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/essay-in-marathi-language/majhi-bahin-my-sister-nibandh/", "date_download": "2018-12-15T21:54:26Z", "digest": "sha1:7MSUWNDDMZF5YEQLJ3BINBHF7XXM7NEV", "length": 12080, "nlines": 61, "source_domain": "www.marathi.tv", "title": "My Sister Essay in Marathi | Majhi Bahin Essay in Marathi, Nibandh", "raw_content": "\n“फुलोंका तारोंका सबका कहना है, एक हजारोंमें मेरी बहना है,सारी उमर हमें संग रहना है |” मी जेंव्हा जेंव्हा रुसते तेंव्हा माझी बहीण हे गाणं म्हणते आणि मी हसते.माझी बहीण, सोनाली माझ्या सर्व भाव भावना जाणते आणि आई सारखी माझी देखभाल करते. बहीण असावी तर अशी असे मी सर्वांना सांगते. आम्ही जरी दोघीच असलो तरी आमचे एक विश्व आहे आणि तिथे कुणालाच प्रवेश नाही. आई बाबाना पण नाही. दादा तर त्याच्याच दोस्तांमध्ये असतो. म्हणून समजायला लागले तेंव्हापासून एकाच व्यक्तीची छाप माझ्या आयुष्यावर पडली आहे .मी जे काही घडले आहे ते तिच्याकडे बघूनच. ती माझी मैत्रीण ,तत्वज्ञ आणि मार्गदर्शक आहे.\n पण दादा खूप मोठा आहे. आम्हा दोघीत फक्त दोन वर्षांचे अंतर आहे.म्हणून मी तिला ताई कधीच म्हणत नाही. दादाचे मुलगा म्हणून लाड होतात मी लहान म्हणून माझे लाड होतात पण ती मधलीच म्हणून तिचे कधीच लाड होत नव्हते पण ती अत्यंत हुशार असल्याने ती सर्वांच्या कौतुकास पात्र झाली. ती एकपाठी म्हणजे एकदा वाचल्यावर लक्षात ठेवणारी आहे. म्हणून सतत तिचा पहिला नंबर यायचा आणि मला शिक्षक ओरडायचे, “ तुझी बहीण बघ कशी हुशार आहे. तू पण पहिला नंबर काढ .” मी पण त्यासाठी जोराने अभ्यास करायचे आणि पहिला नंबर पटकवायचे. पण कधी कधी मी कमी पडले की ती माझी बाजू घ्यायची. मी कुठल्या शाखेचे शिक्षण घ्यायचे हे पण तिनेच ठरवले होते. म्हणून तिने माझी चांगल्या कॉलेजामध्ये ऍडमिशन घ्यायला लावली. ती सर्व कलांमध्ये पारंगत आहे, उदा. नाच, अभिनय, स्पोर्ट्स, वक्तृत्व इत्यादी. म्हणून मला पण ह्या सर्व गोष्टीत विद्यालयाने भाग घ्यायला लावला. खरे पाहता माझी सर्टिफिकेट फाईल हे तिच्याच परिश्रमाचे फळ आहे.\nती लहानपणापासून धाडशी आहे. ती कधीच भूताना घाबरत नाही. रस्त्याने कोणी छेड काढली तर\nलगेच त्याची गचांडी धरते. लहानपणी ती मिलिटरी कॅम्पला पण जायची. म्हणून ती निडर बनली आहे. माझे शाळेत आणि रस्त्यावर ती रक्षण करते. मी तिच्यासारखे निडर व्हावयाचे ठरविते पण ती म्हणजे तीच ह्या कारणाने सर्व तिला घाबरून असतात. पण ती मनाने खरोखरच मृदु आहे. “वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपी” अशी आहे माझी बहीण\nसोनाली ताई अभिनयात वाकबगार आहेच, पण ती नकला पण खूप छान करते. एकदा एखाद्या व्यक्तीला पाहिले की लगेच ती त्यांच्या विशिष्ट खुब्या जाणून घेऊन बरोबर नक्कल करते. एकदा आमच्या आईच्या चकण्या मैत्रिणीची इतकी हुबेहूब नक्कल केली की बाबा पण पोट धरून हसले. माझी पण ती कधी कधी चेष्टा करते पण तिच्या चेष्टेचा राग येत नाही. ती कोणाच्याही व्यंगावर चेष्टा करीत नाही. ती म्हणते, “रूप आणि रंग हे देवाचे देणे आहे. आपले त्यात काहीच कर्तृत्व नसते.” म्हणूनच ती इतकी सुंदर असून देखील तिला गर्व नाही. उलट कोणी तिची आणि माझी तुलना केली तर ती त्यांच्यावर रागवते आणि सांगते ,”तिची बुद्धी बघा नं सौंदर्य आज आहे उद्या नाही, पण तिची बुद्धी कायम आहे.” आणि मल��� सांगते, “ बदके पिले सुरेख हे गाणे ऐकले नाही का तू पण तशीच राजहंस आहे”.\nसोनालीताई निर्णय घेण्यात अतिशय कुशल आहे एकदा आमची आई आजारी होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. घरी आम्ही दोघीच होतो. तिने पटकन आईला उचलले आणि शेजारीच असलेल्या डॉक्टर काकांकडे नेले .त्यांनी पटकन ऑक्सिजन लावला. आईला बरे वाटले आणि मग तिने बाबांना फोन केला. डॉक्टर काकांनी आणि बाबांनी तिचे कौतुक केले.\nजरी ती माझ्यावर प्रेम करते तरी शिस्तीच्या बाबतीत ती कठोर आहे. तिला नीट नेटके रहायला आवडते. अस्ताव्यस्त कपडे तिला अजिबात चालत नाही. तसेच मी अगदी पूर्ण अवलंबून न राहावे म्हणून ती मला कठोरपणे सांगते, सारखे माझ्याबरोबर यायचे नाही. तुला तुझ्या मैत्रिणी असल्या पाहिजे. मग मी मैत्रिणी करायला लागले. माझ्या राहणे, खाणे, उच्चार सर्व बाबतीत ती काटेकोरपणे लक्ष देते. एकदा मला भाषण करायचे होते तेव्हा समोर बसून माझ्याकडून सराव करवून घेतला आणि समारंभात पण समोर बसून मला धीर दिला. त्यानंतर मला भाषण करताना कधीच भीती वाटली नाही.\nआम्ही दोघी खूप गोष्टी शेयर करतो. आम्हाला न सांगता एकमेकी ना काय सांगायचे आहे ते समजते. एखादा जोक, एखाद्या माणसाची गम्मत करायची असल्यास आम्ही आमची सांकेतिक भाषा बोलतो आणि दोघीच हसतो. मग सर्व जण विचारतात “काय झाले” आम्ही सांगतो “ ती आमची गम्मत आहे” पण आता चिंता हीच आहे की तिचे लग्न झाल्यावर माझे कसे होईल पण ती म्हणते ,”चिंता नको, मी गावातलाच नवरा करीन. “\nखरेच बहीण असणे किती भाग्याची गोष्ट आहे. आमचे हे प्रेम बघून माझ्या मैत्रिणी म्हणतात, आम्हाला पण एक बहीण हवी होती. पण छोट्या कुटुंबात आता एकच मुल असते. ते बहिणीसाठी तडफडतात .सोनाली ताई त्यांना म्हणते,” मी तुमची पण बहीण आहे. “ असे तिचे मोठे मन आहे. मला माझ्या बहिणीचा अभिमान वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/where-to-keep-tortoise-at-home-according-to-feng-shui-118020600018_1.html", "date_download": "2018-12-15T20:59:29Z", "digest": "sha1:WPIY5QEUH476D6JRPFMH5BCLZIPC6UWS", "length": 15950, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरात कासव कुठे ठेवायला हवे, जाणून घ्या शुभ संकेत | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरात कासव कुठे ठेवायला हवे, जाणून घ्या शुभ संकेत\nफेंगशुई शास्त्राप्रमाणे घरात कासवाची उपस्थिती शुभ व लाभक��री मानली जाते. कासव मनात शांती आणि जीवनात धन आणण्यात मदत करतं. फेंगशुईप्रमाणे घरात कासव ठेवल्याने घरातील सदस्यांचे वय वाढतं आणि सौभाग्य प्राप्ती होते, म्हणून घरात आणि ऑफिसमध्ये कासव ठेवणे शुभ मानले गेले आहेत.\nफेंगशुई नियमांप्रमाणे कासव कधीही बेडरूममध्ये ठेवू नये. कासवासाठी सर्वांत योग्य ठिकाण घरातील बैठक अर्थात ड्राइंग रूम आहे.\nकेवळ शोभा वाढवण्यासाठी दोन कासव ठेवू नये. दोन कासव ठेवल्याने फायद्यात बाधा येते. कासवासाठी सर्वात उत्तम दिशा उत्तर आहे. उत्तर ही धनाची दिशा मानली गेली आहे. उत्तर या दिशेव्यतिरिक्त पूर्वीकडेही कासव ठेवू शकतो.\nकासवाचा चेहरा घरातील आतल्या बाजूला असावा. बाहेरच्या बाजूला तोंड असल्यास ज्या गतीने पैसा घरात येतो त्याच गतीने खर्चही होऊन जातो.\nकासवाला एखाद्या पॉटमध्ये पाणी भरून ठेवले पाहिजे.\nसात धातूने निर्मित कासव वास्तू दोष दूर करतं आणि याची पूजा केली जाते. याने घरात शांती आणि सद्भावाचे वातावरण राहतं.\nकासव दक्षिण-पूर्व दिशेत ठेवावे. कासवाच्या पाठीवर सात धातूने निर्मित सर्व सिद्धी यंत्र साहस व समृद्धी प्रदान करतं.\nमिठाने दूर करा नकारात्मकता\nविंड चाइमच्या खालून जाऊ नये\nघरात लावली असेल विंड चाइम तर त्याच्याखालून जाऊ नये\nफेंगशुई TIPS: घराला सजवा या फुलांनी, पैशाची चणचण राहणार नाही\nफेंगशूई: इच्छापूर्ती क्रिस्टलला करा शुद्ध\nयावर अधिक वाचा :\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरो��्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\n\"कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\n\"इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\n\"हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुस��्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Ithe_Laxmana_Bandh", "date_download": "2018-12-15T21:15:30Z", "digest": "sha1:A5HY74L33OMBDA4CGCDO4FUEMWXHJ2EQ", "length": 5388, "nlines": 81, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "या इथें लक्ष्मणा बांध | Ya Ithe Laxmana Bandh | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nया इथें लक्ष्मणा बांध\nया इथें, लक्ष्मणा, बांध कुटी\nचित्रकूट हा, हेंच तपोवन\nयेथ नांदती साधक, मुनिजन\nसखे जानकी, करि अवलोकन\nही निसर्गशोभा भुलवि दिठी\nपलाश फुलले, बिल्व वांकले\nदिसति न यांना मानव शिवले\nना सैल लतांची कुठें मिठी\nकिती फुलांचे रंग गणावे\nकुणा सुगंधा काय म्हणावें\nमूक रम्यता सहज दुणावें\nकुठें काढिती कोकिल सुस्वर\nनिळा सूर तो चढवि मयूर\nरत्‍नें तोलित निज पंखांवर\nसंमिश्र नाद तो उंच वटीं\nमध त्यांच्यांतिल खालीं निथळे\nवन संजीवक अमृत सगळें\nठेविती मक्षिका भरुन घटीं\nहां सौमित्रे, सुसज्ज, सावध,\nदिसली, लपली क्षणांत पारध\nसिद्ध असूं दे सदैव आयुध\nया वनीं श्वापदां नाहिं तुटी\nतुझिया माझ्या भक्ष्य सायकां,\nउभय लाभले वनांत एका\nपोंचलों येथ ती शुभचि घटी\nजमव सत्वरी काष्ठें कणखर\nउटज या स्थळीं उभवूं सुंदर\nरेखुं या चित्र ये गगनपटीं\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र खमाज\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १२/८/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.\nआयुध - शस्‍त्र, हत्‍यार.\nकुटिर (कुटी) - झोपडी.\nकाष्ठ - लाकूड / सर्पण.\nघटी - घटका, वेळ.\nचित्रकूट - प्रयागच्या दक्षिणेस १० मैलांवरचा डोंगर. याच्या उत्���रेस मंदाकिनी नदी वाहते.\nपळस - पलाश. 'पळस' या झाडाला वसंत ऋतुत लाल-केशरी रंगाची फुले येतात.\nबिल्व - बेलाचे झाड.\nमंदाकिनी - भागिरथी / स्वर्गातली नदी.\nलता (लतिका) - वेली.\nवटीं - वडाचे झाड.\nसौमित्र - लक्ष्मण (सुमित्रेचा पुत्र).\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/niti-aayog-ceo-amitabh-kant-rejected-arvind-kejriwal-claim-over-lg-anil-baijal-attend-meeting", "date_download": "2018-12-15T21:21:45Z", "digest": "sha1:5TEZGRP24LGFY7EXVNDH22BF3FMJPVCX", "length": 13486, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Niti Aayog CEO Amitabh Kant Rejected Arvind Kejriwal Claim Over LG Anil Baijal Attend Meeting नायब राज्यपालांच्या उपस्थितीवरून केजरीवाल आक्रमक | eSakal", "raw_content": "\nनायब राज्यपालांच्या उपस्थितीवरून केजरीवाल आक्रमक\nरविवार, 17 जून 2018\nदिल्ली सरकारच्या विविध प्रश्नांच्या मुद्यावर निती आयोग काऊन्सिलची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.\nनवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या विविध महत्वपूर्ण मुद्यांवर चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आवाहन केले. तसेच या बैठकीत केजरीवाल यांच्याऐवजी नायब राज्यपालांनी उपस्थिती लावली. त्यावर केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, संविधानच्या कोणत्या नियमांतर्गतस नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांच्या जागी बसण्याची परवानगी देण्यात आली. निती आयोगाच्या बैठकीला मी त्यांना माझ्याऐवजी उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही.\nदिल्ली सरकारच्या विविध प्रश्नांच्या मुद्यावर निती आयोग काऊन्सिलची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या चारही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींशी दिल्ली सरकारच्या समस्यांबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी टि्वटवर सांगितले, की मी आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसह आम्ही आज माननीय पंतप्रधान मोदींशी दिल्ली सरकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली.\nपंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निती आयोगाच्या बैठकीमध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या उपस्थितीवरून एक ट्विट करण्यात आले. केजरीवाल यांच्या ट्विटच्या काहीवेळानंतर निती आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी त्यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.\nविरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने...\nभुवनेश्‍वर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम (टीडीपी)ने ओडिशात पुढील वर्षी होणारी विधानसभा आणि...\nसंसद घेरावासाठी नाशिकमधून हजारो शेतकरी दिल्लीला रवाना\nनाशिक - शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या...\n\"सीबीआय' ही केंद्रीय अथवा मध्यवर्ती तपास संस्था आहे. एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी या संस्थेला देशातील राज्यांकडून त्यांच्या अधिकारकक्षेतील प्रदेशात...\n\"पिंजऱ्यातील पोपट' झाला दानव'\n\"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, \"हम सीबीआयसे है...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-sawantwadi-multi-specialty-hospital-127011", "date_download": "2018-12-15T21:02:20Z", "digest": "sha1:W6ABRS64SFATOJTPCCGPLQIJMZPZZ34D", "length": 15637, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Sawantwadi Multi specialty Hospital सावंतवाडी�� मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 29 जून 2018\nसावंतवाडी - सिंधुदुर्गासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कुटिर रुग्णालयाच्या ठिकाणी उभारण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येथे जागा या प्रकल्पाच्या निकषाइतकी नसल्याने उपलब्ध जागेचे एकत्रीकरण व चार मजली इमारतीचा तोडगा काढला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य संचालक नितीन बिलोलीकर यांनी येथे भेट देत पाहणी केली.\nसावंतवाडी - सिंधुदुर्गासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कुटिर रुग्णालयाच्या ठिकाणी उभारण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येथे जागा या प्रकल्पाच्या निकषाइतकी नसल्याने उपलब्ध जागेचे एकत्रीकरण व चार मजली इमारतीचा तोडगा काढला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य संचालक नितीन बिलोलीकर यांनी येथे भेट देत पाहणी केली.\nगेल्या अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय मंजूर झाले; मात्र ते कुठे उभारायचे हे निश्‍चित झाले नव्हते. पालकमंत्री हा प्रकल्प सावंतवाडीत उभारण्यास आग्रही होते. त्यांनी कुटिर रुग्णालयाच्या जागेची पाहणी करून देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. आरोग्य संचालक नितीन बिलोलीकर यांनी या ठिकाणी भेट देत जागेची पाहणी केली.\nया वेळी जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर, कुटिर रुग्णालयाचे अधीक्षक उत्तम पाटील, नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, डॉ. अभिजित चितारी, संदीप सावंत, पालिकेचे अभियंता तानाजी पालव, बांधकाम अभियंता अनिल पाटील यांच्याशी एकत्रित चर्चा केली. ही जागा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी योग्य असल्याचा दावा बिलोलीकर यांनी केला.\nयाबाबतची माहिती त्यांनी नगराध्यक्ष साळगावकर व दूरध्वनीद्वारे पालकमंत्री केसरकर यांना दिली. यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्‍यक असलेली जागा या ठिकाणी आहे; मात्र सध्या वापरात असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने, शवविच्छेदन खोली हा भाग हलवावा लागणार आहे. रस्त्याच्या बाजूला असलेला धन्वंतरी बंगल्याची जागा आरोग्य विभागाची आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात येतील, असे बिलोलीकर यांनी सांगितले.\nपुढची पन्नास वर्षे डोळ्यासमोर ठेवून याठिकाणी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. त्यात अनेक सुखसोयी दिल्या जातील. त्यासाठी भविष्यात अन्य सुविधा देण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे.\n- नितीन बिलोलीकर, आरोग्य संचालक\nमल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल चार मजली असणार आहे. सध्या वापरात असलेली ऐतिहासिक मुख्य इमारत तशीच ठेवण्यात येणार आहे. त्या बाजूच्या जागेवर अन्य इमारती उभारण्यात येणार आहेत. तहसीलदारांचा बंगला असलेली जागा तेथील अतिक्रमण हटवून ताब्यात घेणार तर मागच्या बाजूने जे. जे. मेडिकल समोरून दुपदरी रस्ता करण्यात येईल.\nमल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी कुणकेरी, वेत्ये आणि कुटिर रुग्णालय अशा तीन जागा पाहण्यात आल्या. समितीला यात कुटिर रुग्णालयाची जागा योग्य वाटली. तसा अहवाल समितीमार्फत पाठविला जाणार आहे. अंतिम निर्णय आरोग्यमंत्री व पालकमंत्रीच घेतील.’’\n- डॉ. उत्तम पाटील,\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nअभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम\nखामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत...\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\n‘शिक्षणाच्या भाराने’ कणा मोडकळीस\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\nपाच हजार विद्यार्थ्यांवरच ओझे\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\n' ही घोषणा भले कोणताही हेतू मनात ठेवून दिलेली असो; त्याचा तातडीने लाभ कोकणातील नाणार प्रकल्पविरोधकांना झाला आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sanjay-leela-bhansali-angry-priyanka-chopra-54468", "date_download": "2018-12-15T21:49:06Z", "digest": "sha1:F3KTAKS4UFMZKHUV3JIYFVEUXEWYA6VD", "length": 12044, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sanjay leela bhansali angry on Priyanka chopra भन्साळी पिग्गीवर नाराज | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 जून 2017\nबॉलीवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रावर निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या नाराज असल्याचं समजतंय. प्रियंकाने संजय लीला भन्साळींसोबत \"बाजीराव मस्तानी' आणि \"मेरी कोम'सारख्या चित्रपटात काम केलेले आहे.\nआता भन्साळीने प्रियंकासोबत अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित \"गुस्ताखियां' नामक चित्रपट बनवण्याचे ठरवले होते. हा प्रोजेक्‍ट भन्साळींसाठी खूप खास आहे. या सिनेमासाठी भन्साळींनी अभिनेता इरफान खानला राजीदेखील केले. सर्व काही ठरवूनदेखील अजून चित्रीकरणाला सुरुवात झाली नाही.\nबॉलीवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रावर निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या नाराज असल्याचं समजतंय. प्रियंकाने संजय लीला भन्साळींसोबत \"बाजीराव मस्तानी' आणि \"मेरी कोम'सारख्या चित्रपटात काम केलेले आहे.\nआता भन्साळीने प्रियंकासोबत अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित \"गुस्ताखियां' नामक चित्रपट बनवण्याचे ठरवले होते. हा प्रोजेक्‍ट भन्साळींसाठी खूप खास आहे. या सिनेमासाठी भन्साळींनी अभिनेता इरफान खानला राजीदेखील केले. सर्व काही ठरवूनदेखील अजून चित्रीकरणाला सुरुवात झाली नाही.\nकारण प्रियंकाकडे चित्रीकरणासाठी वेळ नाही. पिग्गीला हॉलीवूडमध्ये काही चित्रपट मिळालेत आणि क्वांटिकोही सुरू आहे. अशात तिच्याकडे \"गुस्ताखियां'साठी वेळ नाही. तसंच तिला या चित्रपटात कामदेखील करायचंय. त्यात भन्साळींना प्रतीक्षा करायला अजिबात आवडत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंकासोबत भन्साळी एकदा गांभीर्याने बोलणार आहेत.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nजरिनच्या 'झलक'साठी तुंबळ हाणामारी\nऔरंगाबाद - एका मोबाईल शॉपीच्या उद्‌घाटनासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील कॅनॉट प्लेस येथे चित्रपट...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nमला बाबा व्हायचंय; निकची प्रियांकाकडे मागणी\nनवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोना यांचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला. त्यांच्या विवाहाला काही दिवस होत...\nअभिनेत्री जरीन खानला पाहाण्यासाठी दोन गटात हाणामारी\nऔरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या. या...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-rainy-season-leads-captivating-indian-classical-music-artists-55205", "date_download": "2018-12-15T20:57:32Z", "digest": "sha1:DZUVIEAUP3AQHKBURTLXAUGS2XR3DJXD", "length": 14964, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news rainy season leads to captivating Indian classical music artists उमड घुमड... घन गरजे... | eSakal", "raw_content": "\nउमड घुमड... घन गरजे...\nसोमवार, 26 जून 2017\nपुणे - आषाढ, श्रावण, भाद्रपद (जुलै ते सप्टेंबर) या वर्षाऋतूत प्रचंड आशा, काहूर, भय व शृंगार अशा परस्परविरोधी अनेक भावनांचं नाट्यमय उद्दीपन घडतं. त्यामुळे हा ऋतू भारतीय शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत कलावंतांना मोहून घेणारा ठरतो. आजच्या आघाडीचे तरुण गायक पं. संजीव अभ्यंकर व सावनी शेंडे-साठ्ये या ऋतूशी संबंधित बंदिशी देश-परदेशात गाताना तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो, असं ते सांगतात.\nपुणे - आषाढ, श्रावण, भाद्रपद (जुलै ते सप्टेंबर) या वर्षाऋतूत प्रचंड आशा, काहूर, भय व शृंगार अशा परस्परविरोधी अनेक भावनांचं नाट्यमय उद्दीपन घडतं. त्यामुळे हा ऋतू भारतीय शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत कलावंतांना मोहून घेणारा ठरतो. आजच्या आघाडीचे तरुण गायक पं. संजीव अभ्यंकर व सावनी शेंडे-साठ्ये या ऋतूशी संबंधित बंदिशी देश-परदेशात गाताना तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो, असं ते सांगतात.\nअभ्यंकर म्हणाले, ‘‘पावसाळ्यात वातावरण अतिशय आल्हाददायक असताना शृंगाररस फुलतो. वादळी पाऊस व विजांचा कडकडाट असताना रौद्रसाची अभिव्यक्ती होते. पाऊस नको तेवढा होतो व त्यामुळे दूरदेशी अडकून पडलेल्या जीवलगाची भेट होत नाही तेव्हा विरहभावना मन व्यापून टाकते. हिरवाई फुलते व सर्वत्र ‘सुजलाम्‌ सफलाम्‌’ स्थिती निर्माण होते तेव्हा हर्षोल्हासाची गाणी प्रकटतात. या भावनांमधून बंदिशकारांना निरनिराळ्या आशयाच्या रचना सुचू लागतात. यातून मियाँ की मल्हार व मेघ यांसारखे राग जन्माला आले. मल्हारच्या प्रकारांमध्ये गौड, रामदासी, सूर, रामदासी, जयंत, धूलिया व नानक यांप्रमाणे चरजू की मल्हार हे प्रकार गायले जातात. यांचा वापर\nकरून अनेक संगीतकारांनी नाटक व चित्रपटांसाठी गाणी रचलेली आहेत. याशिवाय इतर काही रागांमध्येही पावसाचं वर्णन उभं करणाऱ्या रचना आहेत. तरुणाईला या ऋतूशी संबंधित बंदिशी आवडतात.’’\nसावनीनं सांगितलं, की उपशास्त्रीय संगीतामध्ये श्रावणात गायल्या जाणाऱ्या विशिष्ट रचना सावनी या नावानं ओळखल्या जातात. माझा जन्म श्रावणातला व घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण म्हणून माझं नाव सावनी ठेवलं. श्रावण-भाद्रपदात झुला हा प्रकारही गायला जातो. लहान मुली व युवती झाडांच्या फांद्यावर झुला बांधून झोके घेतात. याप्रसंगी गायची अनेक गीतं लोकसंगीतात आहेत. त्याचा मिलाफ शास्त्रीय संगीतात होऊन झुलागीतं निर्माण झाली. त्यातील राधा-कृष्णाच्या मीलन व विरहाची पारंपरिक वर्णनं आजही रसिकांना भुरळ घालतात. बेगम अख्तर व शोभा गुर्टू यांच्यासारख्या नामांकित गायिकांमुळे ती मैफलींमध्ये लोकप्रिय झाली. या ऋतूत गायला जाणारा कजरी हा प्रकारही तरुणांना हवाहवासा वाटतो. ‘सावन की ऋतू आयी सजनी’, ‘घिर के आयी बदरिया’ व ‘बरसन लागी सावन की बूंदियाँ’ यांसारख्या रचनांची अवीट गोडी तरुणांना वारं��ार अनुभवाविशी वाटते.’’\n\"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nमाऊली : अॅक्‍शनपॅक्‍ड मसालापट\n\"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा \"माऊली' हा चित्रपट आला आहे. \"लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे...\nशिवप्रेमातून साकारली प्रतापगडाची प्रतिकृती (व्हिडिओ)\nपुणे - महाराष्ट्राचे खरे वैभव असलेले गडकिल्ले जनतेपर्यंत पोचविण्यासाठी धनंजय बर्वे या शिवप्रेमीने हिंजवडीतील माण रस्त्यावर प्रतापगडाची ५० फुटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/disclaimer/", "date_download": "2018-12-15T21:55:50Z", "digest": "sha1:4J266RH7DSSXBVXBE6WI2O6J6ZCBPNB6", "length": 5339, "nlines": 38, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Disclaimer - Marathi Gold", "raw_content": "\nमहत्वाची सूचना: येथे नमूद केलेले सर्व आयुर्वेदिक उपाय पूर्णपणे सुरक्षित आहेत परंतु तरीही कोणताही उपाय करण्याआधी आपल्या जवळच्या प्रमाणित आयुर्वेदाचार्य किंवा चिकित्सक कडून एकवेळ सल्ला घेऊनच कोणताही उपाय क���ा. हे आर्टिकल फक्त माहितीसाठी आहेत.कोणताही आयुर्वेदिक उपाय चुकीच्या पद्धतीने वापरात आणल्यास आमची कोणतीही जबाबदारी नाही आहे.\nDisclaimer : येथे दिलेली सर्व लेख वाचकांच्या माहितीसाठी आणि ज्ञानवर्धन करण्यासाठी आहेत आणि याची कोणतीही नैतिक जिम्मेदारी marathigold.com आणि लेखकाची नाही. तुम्हाला विनंती आहे की कोणताही उपाय करण्याआधी आपल्या जवळच्या प्रमाणित आयुर्वेदाचार्य किंवा चिकित्सक कडून एकवेळ सल्ला घेऊनच कोणताही उपाय करा. कारण तुमचा चिकित्सक तुमच्या आरोग्याला चांगल्या पद्धतीने समजतो आणि त्याला काही विकल्प नाही.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52570", "date_download": "2018-12-15T20:45:50Z", "digest": "sha1:JS5DFWIRK62K5J2B22DLKYWRFU5MPQ77", "length": 19608, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "झमाना बदल गया है | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /झमाना बदल गया है\nझमाना बदल गया है\nवृद्धापकाळ हे जणू दुसरे बालपण आहे, असे म्हणणार्‍या व्यक्तीच्या त्या मताला माझा तरी आक्षेप आहे.\nबालपणी बालकाला काहीच समजत नसते. भले किंवा बुरे त्याच्या शरीरात फक्त वाढत जाणारी उर्जा असते आणि त्याला त्याच्या पालकांकडून आपापल्या विचारांप्रमाणे घडवले जाते.\nवृद्ध व्यक्ती मात्र अवघे आयुष्य कोळून प्यायलेली असते. तिच्यावर नवीन विचारांची पुटे म्हणा किंवा थर म्हणा, चढवता येत नाहीत. तिचे फक्त शरीर विकलांग असते, तेही असते/नसते, थोडे असते/थोडे नसते स्वरूपात किंबहुना, त्या व्यक्तीचे विचार आमुलाग्र बदलवावे लागणार असतात आणि ते जवळपास अशक्य असते.\nवृद्ध व्यक्ती वृद्ध केव्हापासून गणली जाते ह्याच्या व्याख्याही कुटुंबाकुटुंबाप्रमाणे बदलू शकतात. पण ज्येष्ठ नागरीक ह्या संज्ञेसाठी एक वयोमर्यादा सर्वमान्य झालेली आहे, जी काही शासकीय योजना विचारांत घेता योग्यच आहे.\nपण वैयक्तीक अनुभवांनुसार ती वयोमर्यादा योग्य की अयोग्य असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असू शकते.\nहे लिहिताना विचारांत घेतलेल्या बाबी:\n३. दोन्हीकडील नात्यातील सर्व आधीच्या पिढीतील मंडळी\n४. मित्रवर्तुळातील लोकांच्या घरचे 'ज्येष्ठ नागरीक'\n५. तीन वृद्धाश्रम (तीनही पुण्यातील)\n६. पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर ह्या जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन\nमी तरी अश्या निष्कर्षाप्रत पोचलो आहे की 'मनावर दगड ठेवून ज्येष्ठांना काही बदल स्वीकारायला लावणे' ही फक्त काळाची गरज नसून एक माणूस म्हणून सर्वमान्य चौकटीत व्यवस्थित जगण्याच्या इच्छेचा एक छोटासा घटक आहे. हे विधान लिहिताना हे मी अजूनही स्वतः करू शकलेलो नाही हे मान्य करतो.\nहेही मान्य करतो की समाजात कित्येक ज्येष्ठांची अवस्था वाईट असते. ह्याचे वाईट वाटते की त्यांच्यासाठी आपण नेमके काही करू शकत नाही किंवा केलेतरी ते फारच पुस्तकी स्वरुपाचे असते. म्हणजे वृद्धाश्रमाला जेवण दिले वगैरे, जिथे खरे तर आठवड्यातील चौदापैकी अनेकदा दहा जेवणे स्पॉन्सर्ड असतात. अश्यांचेही वाईट वाटते ज्यांचे पाल्य त्यांना सोडून दूर निघून गेलेले आहेत व एक कर्तव्य म्हणून वर्षाकाठी कधीतरी भेटतात किंवा बाळंतपणाला ज्येष्ठांना घेऊन जातात.\nआपल्याला विचार 'शेअर' करायला मायबोली आहे, त्यांना कदाचित शेजारी-पाजारी, नातेवाईक किंवा 'कोणीच त्यांचे नसणे' असेल. पण आपले काय वेगळे होणार आहे कोणाचे काही वेगळे झाले होते कोणाचे काही वेगळे झाले होते फक्त 'आता ह्यांच्या विचारानुसार चालण्याची गरज नाही' हे विधान घरातील ज्येष्ठाच्या ज्या वयाला पुढची पिढी बोलत असेल ते वय बदललेले असेल.\n'माझे झाले, आता तुमची इनिंग सुरू, आम्ही फक्त बघणार' ही अत्यंत अवघड भूमिका आपल्यालाही घेता येणार नाही. मान्य आहे. पण त्यांच्यावेळी शेजार होता, नाती होती, एकत्र कुटुंब होते, ते कुठे आपल्याला असणार आहे\nइसवीसन २०१५ रोजी भारतात असलेली ज्येष्ठ नागरिकांची पिढी ही खरे तर श्रेष्ठ नागरिकांची पिढी आहे असे म्हणायला वाव आहे. त्यांनी मुलांचे कंडिशनिंग केलेले आहे, स्वतः पैसे जमवून ठेवलेले आहेत, हक्कांची जाण आहे आणि चक्क चक्क पुढच्या पिढीपेक्षा 'हेल्थ स्टेटस' (टच वूड) चांगले आहे.\nइतकेच नाही तर अनेक प्रगत शहरातील ज्येष्ठ नागरीक भरपूर ढवळ��ढवळ करत आहेत. त्यांची पुढच्या पिढीला असलेली गरज लक्षात घेता त्यांना ती ढवळाढवळ करायचा हक्कच आहे हे मर्यादीत स्वरुपात'च' मान्य आहे. त्यांच्या पाल्यांची काळजी घ्यायला त्यांचे पालक असायचे, आज तसे नसते किंवा असतेच असे नसते.\nनेमके सांगता येणार नाही, पण मनाचा एक बर्‍यापैकी मोठा कोपरा 'आई किंवा बाबा' काय म्हणतील ह्या विचाराने व्यापलेला असतो आणि जे करताना तो व्यापलेला असतो ते कृत्य अजिबात वाईट नसते.\nदाराला लॅच लावू नका, आम्हाला समजले पाहिजे तुम्ही किती वाजता परत आलात\nगॅस खालून बंद केला नाहीत रात्रीचा\nआज बाहेर जाऊ नका\nउत्तररंगमध्ये हा धागा मुद्दाम काढला आहे. तुम्हाला किंवा तुमच्यापैकी कोणाला असे वाटते का की वृद्धांची अगदी पुरेपूर काळजी, तीही स्वेच्छेने आणि प्रेमाने, घेतल्यानंतरही त्यांचा हस्तक्षेप असह्यतेच्या मर्यादा ओलांडतो\nमला असे वाटते की अतिशय नम्रपणे, आपुलकीने पण स्पष्टपणे हे सांगायची वेळ आली आहे की आम्हाला तुमच्याबद्दल खराखुरा आदर आहे, प्रेम आहे आणि त्यानंतर आमच्यासमोर एक बदललेला काळ आहे. हा बदललेला काळ आम्हाला 'तुम्हाला अपेक्षित असलेल्या शैलीपेक्षा खूप वेगळ्या शैलीने' वागण्यास प्रवृत्त करतो. इतका मोठा बदल तुम्ही आणि तुमच्या आधीची पिढी किंवा तसेच तुमच्या आधीची पिढी आणि त्याही आधीची पिढी ह्यांच्यात झालेला नव्हता.\nझमाना बदल गया है\nनक्की अजूनही समजले नाही इथे\nनक्की अजूनही समजले नाही इथे नेमके काय लिहिणे अपेक्षित आहे.. हा माझ्या अल्पबुद्धीचा दोष असेल.. पण जे लिहावेसे वाटते ते लिहितो..\nमी माझ्या ऑफिसमध्ये असे कित्येक विवाहीत पाहिलेत ज्यांना लहान मुले बाळे आहेत, पण त्या जोडप्यापैकी दोघांचेही आईवडील त्यांच्याबरोबर काही कारणाने राहत नसल्याने त्यांनी घरी मावशी ठेवलीय किंवा पाळणाघर बेबीसिटींग वगैरेचा पर्याय निवडलाय.. अन खरे सांगायचे तर या ओढाताणीत ते खूश नाहीयेत.. आय नो, हा विषय बालसंगोपनाचा नाही, पण आजच्या पिढीला मागची पिढी आपल्या सोबत ढवळाढवळ करायला नकोय आणि त्यासाठी ते अशी एखादी किंमत मोजायला तयार आहेत..\nमला स्वताला लग्नानंतर आमच्या दोघांपैकी एकाचे तरी आईवडील सोबत असलेले हवेच आहेत, जेणेकरून घराबाहेर पडताना घराची काळजी नाही राहणार.. आणि घरी आल्यावर त्यांना घराचा पर्यायाने आयुष्याचा भाग समजूनच वेळ देता येईल..\nजेव्हा मी स्वता वृद्ध होईल तेव्हा सारेच काही चॉईस माझ्या हातात नसतील.. पण एक मात्र असेल, त्या काळात मायबोली असेल तर उत्तमच (बोलो आमीन) अन्यथा अश्याच एखाद्या संकेतस्थळावर मोकळा होत असेन.. सो, मला माझ्या म्हातारपणाची जराही काळजी नाही ..\nसोबती / सोबतीण (कंपॅनिअन)\nसोबती / सोबतीण (कंपॅनिअन) ठेवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. परदेशात तर अनेक वर्षांपासून प्रचलित आहे (आठवा रिबेका कादंबरीतली निनावी नायिका). आता भारतात देखील हा पर्याय मूळ धरु पाहतोय.\nआजच्या सकाळ मधली ही जाहिरात पाहा.\nवृद्धांची अगदी पुरेपूर काळजी,\nवृद्धांची अगदी पुरेपूर काळजी, तीही स्वेच्छेने आणि प्रेमाने, घेतल्यानंतरही त्यांचा हस्तक्षेप असह्यतेच्या मर्यादा ओलांडतो\nऋ, तुम्ही बाहेर पडल्यावर तुमच्या मुलांची आणि तुमच्या घराची काळजी घेण्यासाठी आई- वडीलांची गरज आहे हे वाचुन खुप्पच्च आनंद झाला.\nसस्मित, ते शब्दखेळ करत\nसस्मित, ते शब्दखेळ करत उपरोधाने लिहिलेय का, म्हणजे याला आईवडील फकस्त मुलांची अन घरदाराची काळजी घेण्यासाठीच हवेयत वगैरे टाईप .. अर्थात तसे लिहिले असल्यासही काही हरकत नाही, फक्त त्या अनुषंगाने चर्चा पुढे नेता येईल.\nत्या अनुषंगाने चर्चा पुढे\nत्या अनुषंगाने चर्चा पुढे नेता येईल.>>> नको रे प्लीज. चर्चा नको.\nमला स्वताला लग्नानंतर आमच्या\nमला स्वताला लग्नानंतर आमच्या दोघांपैकी एकाचे तरी आईवडील सोबत असलेले हवेच आहेत, जेणेकरून घराबाहेर पडताना घराची काळजी नाही राहणार.. >>>>>\nॠंमेशभाऊ - जे काही आठवते आहे त्या प्रमाणे तुम्हीच अजुन कुकुल बाळ आहात ज्याचे सर्व त्याच्या आई ला बघावे लागते. तुमच्या आई वर तुमच्या बरोबर तुमच्या मुलांना सांभाळायची जबाबदारी नका टाकू.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-ghati-hospital-63088", "date_download": "2018-12-15T20:59:29Z", "digest": "sha1:ILX5YQHESQFNHA423PUJDDLWCYMUZBWY", "length": 13982, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news ghati hospital \"घाटी'त बनावट भरती रॅकेट सक्रिय | eSakal", "raw_content": "\n\"घाटी'त बनावट भरती रॅकेट सक्रिय\nशनिवार, 29 जुलै 2017\nऔरंगाबाद - औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) बनावट नियुक्तिपत्र देऊन बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.\nऔरंगाबाद - औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) बनावट नियुक्तिपत्र देऊन बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.\nविशेष म्हणजे याबाबत खुद्द राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमईआर) संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी \"घाटी'ला पत्र पाठवून दक्ष राहण्याची सूचना केली. एवढेच नाही, तर यासंबंधी विधानसभेत लक्षवेधीही उपस्थित करण्यात आली असून, असे प्रकार घडले का, किती लोकांची फसवणूक झाली आणि किती जणांना अटक झाली, अशी माहिती घाटीकडून मागविण्यात आली आहे; परंतु याप्रकरणी अद्याप कुणीही तक्रार दिली नाही, त्यामुळे या रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, याविषयी खल सुरू आहे.\n\"घाटी'त एका शिपायाने बनावट सही- शिक्‍क्‍यांचा वापर करून 10 ते 15 उच्चशिक्षित बेरोजगारांना विविध पदांचे नियुक्तिपत्र दिले आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली; परंतु याबाबत अधिष्ठाता कार्यालयाकडे अद्याप कुणीही तक्रार केली नाही. मे महिन्यात पुण्याच्या ससून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशी नियुक्तिपत्रे घेऊन उमेदवार आले होते; पण त्यांचे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे उघड झाले. असाच प्रकार आता \"घाटी'त घडला आहे, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.\nपरीक्षेविना नोकरीसाठी काहींनी पाच ते सहा लाख रुपये दिले. मात्र, आता आपली फसवणूक झाली हे त्यांना कळले. पण, गोड बोलून पैसे परत घेऊ, या आशेने अद्याप याबाबत कुणीही तक्रार दिली नाही, त्यामुळे रॅकेट चालविणाऱ्या भामट्यांना पकडणे अवघड असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nअधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने काहींना पैसे परत\nनियुक्तिपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी नातेवाइकांच्या मदतीने ही बाब \"घाटी'तील एका उच्चाधिकाऱ्यांच्या कानी घातली. या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर भामट्याने काही रक्कम उमेदवारांना परत केल्याची माहिती समजली आहे.\nयाबाबत वैद्यकीय संचालक कार्यालयाचे पत्र आले आहे. हा प्रकार मेपासून सुरू असल्याचे त्यात नमूद आहे. मात्र, अद्याप कुणीही तक्रार दिली नाही. घाटीत कोणतीही भरती करण्यात आलेली नाही, त्यामुळे कुणाला बनावट नियुक्तिपत��रे मिळाली असल्यास आमच्याकडे तक्रार करा.\n- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी\nगोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू\nनागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस...\nअखेर एटीएम सेवा सुरळीत\nकात्रज : आंबेगाव खुर्द येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम बंद असल्याबाबत 'सकाळ संवाद' मध्ये 4 डिसेंबरला प्रसिध्द झाले. या वृत्ताची दखल घेत आयसीआयसीआय...\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kalyan-dombivali-kdmt-bus-transport-68995", "date_download": "2018-12-15T21:33:54Z", "digest": "sha1:6JUHXH5IMHFD2LHJYVC4MJVICXL5IQQV", "length": 14856, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kalyan dombivali KDMT bus transport KDMT'चे उपन्न घटले; 3 दिवस पाऊस, कामगारांच्या दांड्यांमुळे फटका? | eSakal", "raw_content": "\nKDMT'चे उपन्न घटले; 3 दिवस पाऊस, कामगारांच्या दांड्यांमुळे फटका\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nकल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात मागील 24 तासात 108 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून मागील वर्षी वर्षी 1 जून 2016 ते 31 ऑक्टोबर 2016 या कालावधित 2454.60 मिमी पाऊस पडला , तोच 1जून 2016 ते 28 ऑगस्ट 2016 या कालावधीत 2354.85 मिमी पाऊस पडला होता , मागील वर्षी पेक्षा या वर्षी 1 जून 2017 ते 28 ऑगस्ट 2017 कालावधीत 2773 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे , सरासरी पाहता मागील वर्षी पेक्षा यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला असून पुढील काही महीने पाउसाचे बाकी असल्याने रेकॉर्ड ब्रेक पाउस होणार असल्याचे चिन्ह आहेत.\nकल्याण : कल्याण डोंबिवली शहरी ग्रामीण भागात पड़त असलेल्या मुसळधार पावसाने केडीएमटी बस उपक्रमाला चांगलाच फटका बसला असून त्यात गणेशोत्सवाच्या काळात आलेल्या सुट्टी आणि कर्मचारी वर्गाने दांडी मारल्याने केडीएमटीचे उपन्न मागील 3 दिवसात प्रति दिन दीड लाख रुपये घटले असून दिवसेदिवस केडीएमटीचे चाक डबघाईच्या चिखलात रूतत चालले आहे .\nकल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या केडीएमटी उपक्रम दिवसेदिवस डबघाईला जात असून ते बाहेर काढण्याचे प्रयन्त परिवहन समिती सभापती संजय पावशे आणि सर्व पक्षीय परिवहन समिती सदस्य , महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांची टीम करत असून त्यांना वारंवार पालिका आयुक्त पी वेलरासु ही मार्गदर्शन करत असून त्यानुसार उपन्न वाढीसाठी बसेस रस्त्यावर धावत आहेत . जेथे 7 लाख रुपये प्रति दिन मिळत होते ते साडे पाच ते सहा लाख झाले ते वाढ व्हावी , प्रवासी संख्या जास्त आहे तेथे जास्त आहे तेथे बसेस वाढवा ये प्रयन्त सुरु असताना ऐन गणेशोसत्व काळात केडीएमटीला चांगलाच फटका बसला आहे . शुक्रवार ता 25 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरु झाला या कालावधीत लागोपाठ सरकारी सुट्टी आली , याच कालावधीत मुसळधार पाऊस आणि कर्मचारी वर्गाने दांडी मारल्याने जे साडे पाच लाख उपन्न येत होते ते केवळ साडे तीन लाख उपन्न शुक्रवार , शनिवार आणि रविवारी मिळाले यामुळे प्रति दिन दीड लाखांचे उपन्न घटले असल्याचे समोर आले आहे , यामुळे केडीएमटीचे चाक दिवसेंदिवस डबघाईच्या गाळात रुतत चालला आहे . यावर प्रशासन क़ाय उपाय योजना क़ाय करणार याकडे लक्ष्य लागले आहे .\nमागील 3 दिवस सुट्टी आणि पड़त असलेल्या मुसळधार पाऊस आणि कर्मचारी वर्गाने बिना परवानगी मारलेली दांडी यामुळे मागील 3 दिवस प्रतिदिन दीड लाखांचे उपन्न घटले आहे ,विना परवानगी दांडी मारणे , पूर्ण दिवस काम न करणे याबाबत अधिकारी वर्गाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून दोषी कर्मचारी वर्गावर कारवाई बाबत आयुक्ताकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्यांच्या आदेश नुसार कारवाई करू अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली.\nसिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती\nनवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प...\nसाखर उद्योगाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री\nपुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि...\n''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक'' : मुख्यमंत्री\nपुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/photo-from-birth-of-daughter-10559-2/", "date_download": "2018-12-15T21:56:50Z", "digest": "sha1:SLHJP3GM2KBBDQPNXOOIY2VEWOACPDCQ", "length": 7070, "nlines": 42, "source_domain": "www.marathigold.com", "title": "शेवटी असे या फोटो मध्ये असे काय होत�� कि महिलेला पडल्या शिव्या", "raw_content": "\nYou are here: Home / Viral / शेवटी असे या फोटो मध्ये असे काय होते कि महिलेला पडल्या शिव्या\nशेवटी असे या फोटो मध्ये असे काय होते कि महिलेला पडल्या शिव्या\nअमेरिकाची फेमस रियालिटी शो स्टार लिली गालिची हिने हल्लीच एका मुलीला जन्म दिला. तिने आपल्या सोशल मिडियावर मुली सोबत आपले काही फोटो शेयर करताना हि गोष्ट सर्वांना सांगितली. परंतु हे फोटो शेयर करताना कैप्शन मध्ये असे काही लिहिले, जे युजर्स लोकांना बिलकुल आवडले नाही आणि त्यांनी लिली वर टिप्पणी करत तिची खिल्ली उडवली.\n1 शेयर केले डिलिवरी रूम मधील फोटोज\n2 नखरे पाहून लोकांनी उडवली टिंगल\nशेयर केले डिलिवरी रूम मधील फोटोज\n35 वर्षाची लिली गालिची अमेरिकेतील रियालिटी शो ‘शाहज ऑफ सनसेट’ मध्ये होती. 2 ऑक्टोबर रोजी तिने आपल्या इंस्ताग्राम अकाऊंटवर आपल्या नवजात मुली सोबत काही फोटो शेयर केले.\nया फोटो मध्ये ती आपली मुलगी अलारा मीरला जवळ घेऊन बसल्याचे दिसते. हे सर्व फोटो त्याच हॉस्पिटल मधील आहे जिथे अलाराने जन्म घेतला आणि सर्व डिलिवरी नंतरचे आहेत.\nपहिल्या नजरे मध्ये हे सर्व फोटो डिलिवरी नंतरचे सामान्य फोटो वाटत होते, पण काळजीपूर्वक पाहिल्यास समजते कि हे इतरांच्या पेक्षा वेगळे का आहेत\nलिली ने जे फोटो शेयर केले आहेत त्यामध्ये तिच्या पापण्यां (आईलेशेज) वर भरपूर मेकअप दिसतो, आणि तिचे म्हणणे आहे कि हे तिने विशेषतः डिलिवरीसाठी केले होते.\nफोटो शेयर करताना लिलीने लिहिले ‘अलारा मीर 30/09/18 रोजी जन्म. आम्ही अत्यंत खुश आहोत, आम्हाला पालक म्हणून निवडल्या बद्दल तुझे आभार. डिलिवरी दरम्यान मी MILF कंपनीचा मेकअप पापण्यांवर लावला होता. यामध्ये लिविंग योर बेस्ट लाइफ कलेक्शनच्या लिली लेशेज ने माझी मदत केली.\nनखरे पाहून लोकांनी उडवली टिंगल\nलिली ने हि पोस्ट शेयर करताच वायरल झाली आणि लोकांनी तिचे अभिनंदन केले. परंतु काही लोकांना फोटो मध्ये तिने केलेल्या मेकअप ब्रांड प्रचार आवडले नाही. याबद्दल लोकांची तिची खिल्ली उडवली.\nएक युजर ने लिहिले, ‘मुलीने जन्म दिल्या नंतर ती खरच आपल्या ब्रांड चा प्रचार करत आहे, याची काय गरज होती.’\nएक युजर ने शिवी देत लिहिले, ‘मुलीचा फोटो शेयर करता करता आपल्या आईलेश ब्रांड पण प्रमोट करत आहे.’\nअजून एका युजर ने लिहिले, ‘विश्वास नाही होत आहे कि तू डिलिवरी रूम मधून आपल्या आईलेश ब्रा���ड प्रचार करत आहे, हे काम तू एखाद्या दुसऱ्या पोस्ट मधून देखील करू शकली असतीस. तुझी मुलगी थोडा जास्त सन्मान मिळवण्याची हकदार आहे. विचार कर, जेव्हा ती मोठी होईल आणि या पोस्टला बघेल तेव्हा तिला कसे वाटेल. बिचारी मुलगी.’\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/08/blog-post_705.html", "date_download": "2018-12-15T21:14:44Z", "digest": "sha1:VJ2KCLBCMTPZEV2PAFFTXJIPXW5CT7ZM", "length": 23199, "nlines": 85, "source_domain": "www.idainik.com", "title": "उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल: जयंत पाटील - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल: जयंत पाटील\nउदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल: जयंत पाटील\nसातारा : केंद्र आणि राज्यातील सरकारांबाबत जनता उदासीन असून निवडणुकीत त्याचा उठाव दिसेल. राज्य सरकारच्या निष्क्रिय कामगिरीबाबत आम्ही जनतेच्या दारात जाऊन गार्‍हाणे मांडणार आहोत. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 50 जागांपर्यंत खाली आणू, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. दरम्यान, खा. उदयनराजेंबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून लोकसभेच्या त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षच निर्णय घेईल, अशी स्पष्टोक्‍तीही आ. जयंत पाटील यांनी दिली.\nयावेळी राज्याच्या विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे प्रतोद आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर प्रमुख उपस्थित होते.\nजिल्ह्यात बुथ लेवल कमिट्यांचे चांगले काम झाले असून त्या माध्यमातून सध्याचे सरकार विविध ठिकाणी कसे अपयशी ठरले हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या बंडखोरांमुळे भाजपचा विजय झाला. या नि���डणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून आगामी निवडणुका लढवल्या जातील. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेससोबत वाटाघाटी झालेल्या नाहीत. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील, अशी ग्वाही आ. जयंत पाटील यांनी दिली.\nया बैठकीला उदयनराजेंना का बोलावले नाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जागा वाटपचा फॉर्म्युला कसा राहील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जागा वाटपचा फॉर्म्युला कसा राहील उदयनराजे म्हणतात लोकसभेला मीच उमेदवार. सातारा लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी देणार, सातारा मतदारसंघाची जागा कुठल्या पक्षाकडे असेल उदयनराजे म्हणतात लोकसभेला मीच उमेदवार. सातारा लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी देणार, सातारा मतदारसंघाची जागा कुठल्या पक्षाकडे असेल असे विचारले असता आ. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीला अद्यापही वेळ आहे. यासंदर्भात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पक्षीय पातळीवर निर्णय झाला आहे. राज्यात वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यावर जाहीर केले जाईल. पण सातारा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिल. खा. उदयनराजे भोसले हे सध्या राष्ट्रवादीचे खासदार असल्यामुळे याठिकाणी मीच निवडणूक लढणार, असे म्हणत असतील. पण यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. जिल्ह्यातील आमदार तसेच मुख्य कार्यकर्त्यांना यासंदर्भात विचारात घेवून निर्णय घ्यावा लागेल. सल्‍लामसलत केली जाईल. सर्व कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. पक्ष काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. उदयनराजे हे जिल्ह्याचे खासदार असून सर्व आमदार संघटित होवून त्यांचा एकत्रित निर्णय व्हायला हवा, असेही आ. पाटील यांनी सष्ट केले.\nसांगली महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही पराभवाचा सामना का करावा लागला, यातून आघाडीने काय बोध किंवा धडा घेतला का मतमोजणीवेळी निकाल उलटा फिरत गेला, असे विचारले असता आ. जयंत पाटील म्हणाले, सांगलीतील पराभव राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारला आहे. पण या निवडणुकीत भाजपला 34 टक्के तर आघाडीला 37 टक्के मते मिळाली आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वांत कमी 34 तर काँग्रेसने 44 जागा लढवल्या आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना 1 लाख 81 हजार मते मिळाली. राष्ट्रीय काँग्रेसला 2 लाख तर भाजप उमेदवारांना 3 ला�� 26 हजार मते मिळाली. सेनेला नगण्य मते मिळाली. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या उमेदवारांना 64 हजार तर काँग्रेसमधून बंडखोरी करणार्‍या उमेदवारांना 50 हजार मते मिळाली. म्हणजेच तिकीट न दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीतून फुटलेल्या उमेदवारांनी 1 लाख 14 हजार मते घेतली. आघाडीतील उमदेवार तसेच बंडखोरांना मिळालेल्या मतांचा विचार केला तर 4 लाख 96 हजार मते यांना मिळाली. त्या तुलनेत भाजप उमेदवारांना 3 लाख 47 हजार मते मिळाली. याचाच अर्थ सर्वपातळीवर प्रयत्न करुनही भाजपच्या विरोधात सर्वसामान्य आहेत, हे यावरुन सिध्द होते. लोकांना भाजप पक्ष मान्य नाही.\nपण या निवडणुकीत नवख्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली आहेत. याउलट अनुभवी उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला. त्यामुळे या निवडणुकीसंदर्भात संदिग्ध परिस्थिती होती. मतमोजणीदिवशी दुपारपर्यंत आघाडीचे उमेदवार पुढे असताना त्यानंतर अचानक भाजप उमेदवार निवडून आले. त्यामुळे त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. बंडखोरीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभाव झाला. 46 ते 55 यादरम्यान उमेदवार निवडून यायला हवे होते. बंडखोर तसेच अपक्षांना इतरांच्या तुलनेत अपेक्षापेक्षा जादा मते मिळाली. आघाडी केल्यामुळेही काही ठिकाणी भाजपला मते मिळाली, असेही आ. पाटील यांनी स्पष्ट केले.\nमराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर खा.शरद पवार यांच्याबरोबर पोस्ट व्हायलर होत असून या बाबींना राष्ट्रवादीचा मिडिया सेल उत्‍तर देत नाही, असे विचारले असता ते म्हणाले, व्हॉट्सपवरुन कुणी काय पोस्ट टाकावी याला मर्यादा राहिलेली नाही. आंदोलने करणार्‍या सर्व समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशीच भूमिका खा. शरद पवार यांची आहे. ओबींसींच्या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका आहे. आगामी काळात भाजपविरोधात सक्षम पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादी उभा करेल. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सद्यपरिस्थितीत निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उत्तरे जनतेला देवून आघाडी सरकार जनतेला काय देणार, हे लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केले जाईल. पूर्ण करता येतील अशीच आश्‍वासने जनतेला देवून सत्ता येताच ही आश्‍वासनांची पूर्ती केली जाणार आहे. शहरी नागरिकांनाही भाजप सरकार काही देवू शकलेले नाही. तरुणांना नोकर्‍या नाहीत. खोटा प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गोबेल्सनितीचा वापर केला जात आहे. त्याआड येणार्‍यांना आडवे करण्याची भाजपची निती आहे.\nआ. जयंत पाटील म्हणाले, शहरी भागातील वाढणार्‍या मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेची ताकद असली तरी शहरातील मतदारांना या पाच वर्षांत कळून चुकले आहे. त्यामुळे खोट्या प्रचाराला शहरी मतदार भुलणार नाहीत. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी आमचे एवढे येणार-तेवढे येणार असे सांगायचे कारण नाही. भाजपचे 50-60 पेक्षा जादा आमदार निवडून येणार नाहीत. हे गणित त्यांना मान्य नसल्यामुळे ते खोट्या वल्गना करत असतात, असा टोलाही आ. पाटील यांनी लगावला.\nसंविधान बदलून भाजपला मनुवाद आणायचाय\nमराठा समाजाला आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणाची भाजपने अंमलबजावणी करावी. धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजांना आरक्षण देण्याचे दिलेले आश्‍वासन भाजपने पाळले नाही. भारतीय संविधान जाळण्याचे पाप त्यांनी केले. आरक्षणाला विरोध करणारे लोक दिल्‍लीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जाळल्याने भाजपची मनुवादी भूमिका जगासमोर आली. आम्ही संविधान बदलण्यासाठीच आलोय, असे वक्‍तव्य केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले. म्हणजेच, भाजप पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आ. जयंत पाटील यांनी केला.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-club-school-cyber-crime-police-62651", "date_download": "2018-12-15T21:39:41Z", "digest": "sha1:OZJOGQNVORDIMABKT22IZB7SLXXQAGQN", "length": 18992, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news club in school for cyber crime by police सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून शाळांमध्ये क्‍लब | eSakal", "raw_content": "\nसायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून शाळांमध्ये क्‍लब\nगुरुवार, 27 जुलै 2017\nराज्यातील पहिला उपक्रम - ४५ हजार विद्यार्थी बनले सायबर साक्षर, लाखाचे उद्दिष्ट, जनजागृतीवर भर\nनाशिक - फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्ट्राग्राम यांसह सोशल मीडियाची सहजरीत्या आजची पिढी हाताळणी करीत आहे. पण बऱ्याचदा सोशल मीडियाचे अज्ञान वा त्याचा गैरवापर होण्याची शक्‍यता अधिक असते. अशा वेळी अनेकांची बदनामी, फसवणूक होऊन मनस्ताप होतो. त्यासाठी नाशिक सायबर पोलिसांनी शाळकरी मुलांपासून ते क��र्पोरेट स्तरावर ‘सायबर क्‍लब’ या संकल्पनेची निर्मिती केली आहे. या माध्यमातून आतापर्यंत शहरातील ४५ हजार शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी ‘सायबर साक्षर’ झाले आहेत.\nराज्यातील पहिला उपक्रम - ४५ हजार विद्यार्थी बनले सायबर साक्षर, लाखाचे उद्दिष्ट, जनजागृतीवर भर\nनाशिक - फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्ट्राग्राम यांसह सोशल मीडियाची सहजरीत्या आजची पिढी हाताळणी करीत आहे. पण बऱ्याचदा सोशल मीडियाचे अज्ञान वा त्याचा गैरवापर होण्याची शक्‍यता अधिक असते. अशा वेळी अनेकांची बदनामी, फसवणूक होऊन मनस्ताप होतो. त्यासाठी नाशिक सायबर पोलिसांनी शाळकरी मुलांपासून ते कॉर्पोरेट स्तरावर ‘सायबर क्‍लब’ या संकल्पनेची निर्मिती केली आहे. या माध्यमातून आतापर्यंत शहरातील ४५ हजार शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी ‘सायबर साक्षर’ झाले आहेत.\nआणखी लाखभर विद्यार्थ्यांपर्यंत क्‍लब पोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अशी संकल्पना राज्यात पहिल्यांदाच नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीत राबविली आहे.\nआजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून, इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन पोचला आहे. तसाच सोशल मीडियावर सर्वाधिक ‘ॲक्‍टिव्ह’ असलेला तरुणवर्गही जोडला आहे. हे खरं असलं, तरी इंटरनेटच्या माध्यमातूनही काही अपप्रवृत्तींचा शिरकावही सोशल मीडियात झाला आहे. याच अपप्रवृत्ती पोलिसांसाठी येत्या काळात मोठे आव्हान असतील. नाशिक सायबर पोलिसांनी आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्‍लबची संकल्पना अस्तित्वात आणली. ही १५ डिसेंबर २०१६ ला प्रत्यक्षात आली. आयुक्तालयाच्या सायबर शाखेत पहिल्यांदा ‘सायबर क्‍लब’ची स्थापना झाली.\nसायबर क्‍लब संकल्पना वेगळीच\nसोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सायबर संकल्पना अस्तित्वात आली. या क्‍लबद्वारे शहरातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच रहिवासी भागातील नागरिक व कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योजक यांना ‘इंटरनेटचा वापर आणि सावधानता’ याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. सायबर क्‍लबच्या माध्यमातून पोलिसांनी पहिल्या टप्प्यात ५० शाळा-महाविद्यालयांतील ३५ हजार विद्यार्थ्यांना, तर दुसऱ्या टप्प्यात २१ शाळांमधील दहा हजार २७२ विद्यार्थ्यांना ‘सायबर’चे प्रशिक्षण दिले. यातूनच सायबर बॉ���ज, गर्ल्स ॲम्बॅसिडर निवडण्यात आले. त्यांच्यातर्फे अन्य विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर, गैरवापर याविषयी मार्गदर्शन केले.\nसायबर क्‍लबमुळेच संशयित अटक\nसायबर क्‍लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत जनजागृती केली गेली. परिणामी उपनगर येथील एका तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्यात आली होती. तरुणीने सायबर पोलिसांत तक्रार करताचा संशयित तरुणाला अटक केली होती. तरुणांमधील जनजागृतीमुळेच हा प्रकार समोर आला होता.\nसायबर क्‍लबच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर व धोके लक्षात येतात. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांत जनजागृती करता येणे शक्‍य होईल.\n- अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे\nया तीन टप्प्यांत मार्गदर्शन\nप्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची अधिक ओळख देणे, वापर व गैरवापराविषयी जाणीव करून देणे.\nमाध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची बऱ्यापैकी ओळख असल्याने त्यांना त्यातील सुरक्षितता व वापरावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन, तसेच धोके कसे टाळता येईल यावर भर दिला जातो.\nमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंटरनेटची माहिती अधिक असल्याने त्यांना वापराऐवजी सुरक्षितता धोक्‍याची माहिती देण्यास प्राधान्य.\nरहिवासी नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीसंदर्भातील माहिती देतानाच ‘ओटीपी’च्या गोपनीयतेची जाणीव करून देणे.\nकॉर्पोरेट स्तरातील नागरिकांना परदेशातून येणाऱ्या फसव्या स्किम वा अन्य फसवणुकीपासून सावधगिरी बाळगण्याविषयीचीही माहिती दिली जाते.\nसायबर विशेष पथकासह परिसरातील पोलिस ठाण्यांचे अधिकारी शाळा-महाविद्यालयांत जाऊन मार्गदर्शन करतात.\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\nसरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार: जावडेकर\nपणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या...\nझेडपीच्या गुरुजींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nकरकंब : सोलापूर जि���्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक...\nपुण्यात वाहतूक नियम पाळा\nपुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Paus_Gani", "date_download": "2018-12-15T20:20:29Z", "digest": "sha1:V2QYZON4KPY3QLVFAHKIHYOC5ZUQL5HZ", "length": 7058, "nlines": 184, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "ऋतू बरवा | Paus_Gani | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअजून आठवे ती रात\nआला आला ग सुगंध\nआला आला पाऊस आला\nआला पाऊस मातीच्या वासात\nआली आली सर ही ओली\nउनाड पाऊस अशांत पाऊस\nए आई मला पावसात जाउ\nखुळ्या खुळ्या रे पावसा\nगडद जांभळं भरलं आभाळ\nगारवा वार्‍यावर भिर भिर\nघन आज बरसे मनावर\nघन घन माला नभी\nघन बरसत बरसत आले\nचिंब पावसानं रानं झालं\nजो काल इथे आला\nटप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर\nटप टप टप थेंब वाजती\nती गेली तेव्हा रिमझिम\nथंड ही हवा धुंद गारवा\nनको नको रे पावसा\nना ना ना नाही नाही\nनाच रे मोरा अंब्याच्या\nपाऊस आला वारा आला\nपाऊस पहिला जणू कान्हुला\nपावसा ये रे पावसा\nपिर पिर पिर पिर पावसाची\nबाई या पावसानं लाविली\nभेट तुझी माझी स्मरते\nमेघा रे तू गर्जत ये\nये रे घना ये रे घना\nये रे ये रे पावसा रुसलास\nराया मला पावसात नेऊ\nरिमझिम धून आभाळ भरून\nसावन घन गरजे बजाये\nसांग प्रिये सांग प्रिये\nहा उनाड अवखळ वारा\nहिरवा निसर्ग हा भवतीने\nहे गर्द निळे मेघ\nक्षितिजीं आलें भरतें ग\nऋतु हिरवा ऋतु बरवा\nश्रावण आला ग वनी\nआज कळीला एक फूल भेटले\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Bal_Geete", "date_download": "2018-12-15T20:20:11Z", "digest": "sha1:JLF35DFNTOJTK6TUIG3BMZK76PPZOB4Y", "length": 8154, "nlines": 212, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "बालगीत | Bal_Geete | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअ आ आई, म म मका\nआई आणखी बाबा यातुन\nआई बघ ना कसा हा\nआई व्हावी मुलगी माझी\nआमचा राजू का रुसला\nआम्ही कोळ्याची पोरं हाय्‌ हो\nआला आला पाऊस आला\nआली बघ गाई गाई\nआवडती भारी मला माझे\nइवले इवले जीवही येती\nउगी उगी गे उगी\nए आई मला पावसात जाउ\nएक कोल्हा बहु भुकेला\nकर आता गाई गाई\nकशी कसरत दावतुया न्यारी\nकोण येणार ग पाहुणे\nखोडी माझी काढाल तर\nगाडि आली गाडि आली\nगोड गोजिरी लाज लाजरी\nगोष्ट मला सांग आई\nचंदाराणी चंदाराणी का ग\nझुक झुक झुक झुक अगीनगाडी\nझुलतो झुला जाई आभाळा\nझू झू झू झू रॉकेट\nटप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर\nटप्‌ टप्‌ पडती अंगावरती\nटप टप टप टाकित टापा\nटप टप टप थेंब वाजती\nठाऊक नाही मज काही\nताईबाई अता होणार लगीन\nतुझ्या गळां माझ्या गळां\nदादाचं घर बाई उन्हात\nदेते कोण देते कोण\nदेवा तुझें किती सुंदर\nदोन बोक्यांनी आणला हो\nनाच रे मोरा अंब्याच्या\nपाऊस आला वारा आला\nपिर पिर पिर पिर पावसाची\nफूलपाखरू झालो रे मी\nबसा मुलांनो बसा सांगतो\nबे एके बे, बे दुणे चार\nमला न कळते सारेगम\nमारू बेडूक उडी गड्यांनो\nमी पप्पाचा ढापून फोन\nमी मोठ्ठा होनार किनई\nया गडे हासू या\nया बाळांनो या बाळांनो\nया बालांनो या रे या\nया रे या सुजन\nये रे ये रे पावसा रुसलास\nलाल टांगा घेऊन आला\nशाळा सुटली पाटी फुटली\nशिका शिका रे शिका\nससा तो ससा की कापूस\n'सा' सागर उसळे कैसा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.arvindjagtap.com/lekh/priy-india-bharat-desha/", "date_download": "2018-12-15T20:59:26Z", "digest": "sha1:UEV523CYJDQYYLA7IXTUHVXSGEX42PG7", "length": 37277, "nlines": 78, "source_domain": "www.arvindjagtap.com", "title": "प्रिय इंडिया उर्फ भारत देशा", "raw_content": "\nप्रिय इंडिया उर्फ भारत देशा\nप्रकाशनाची तारीख November 22, 2017 द्वारा अरविंद जगताप\tया सदरात लेख\nखरंतर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझा लहानपणापासून. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर इतर मुलांसारखा मी तुला वेगवेगळ्या नावाने बोलत आलोय. तुला हिंदुस्तान म्हणण्यात एकेकाळी केवढा आनंद व्हायचा. पण हिंदुस्तान हा शब्द नेमका कसा आला हे शोधता शोधता पार वाट लागली. किती वाद आहेत तुझ्या नावात सुद्धा. आपण बोलू तेच खरं, किंवा आपण वाचू तेच सत्य एवढा नेभळट मेंदू नसल्याने मी अजून निश्चित काही ठरवू शकलो नाही की तुला नेमकं काय म्हणायचं खरंतर कुठल्याच नावावर मला आक्षेप नाही. इंडिया, भारत, हिंदुस्तान असं काहीही म्हणालो तरी काही फरक पडणार नाही. पण आपण एखादं नाव का घ्यायचं हे निश्चित माहित असायला हवं ना. नावांचा इतिहास असतो. इंडिया या नावाच्या केवढ्या अफवा आहेत सोशल मिडीयावर. त्याचा लॉन्ग फॉर्म पाठवतात. कुणी रेड इंडियन्सशी भलते नाते जोडतात. हिंदुस्थान या शब्दाचा इतिहास हा तर एक वेगळाच विषय आहे. यावर कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी वाचायला भेटतात. कुणी म्हणतात हा शब्द पर्शियन आहे. ते लोक आपल्या कडचा सिंधू शब्द उच्चारू शकत नव्हते. ते स ला ह म्हणतात. मग ते सिंधूच्या खोऱ्यातल्या लोकांना हिंदू म्हणायला लागले. असं बरच काही. तर एकूण मी गोंधळात आहे. या देशाच्या तीन नावांपैकी कुठलं नाव मला आवडतं खरंतर कुठल्याच नावावर मला आक्षेप नाही. इंडिया, भारत, हिंदुस्तान असं काहीही म्हणालो तरी काही फरक पडणार नाही. पण आपण एखादं नाव का घ्यायचं हे निश्चित माहित असायला हवं ना. नावांचा इतिहास असतो. इंडिया या नावाच्या केवढ्या अफवा आहेत सोशल मिडीयावर. त्याचा लॉन्ग फॉर्म पाठवतात. कुणी रेड इंडियन्सशी भलते नाते जोडतात. हिंदुस्थान या शब्दाचा इतिहास हा तर एक वेगळाच विषय आहे. यावर कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी वाचायला भेटतात. कुणी म्हणतात हा शब्द पर्शियन आहे. ते लोक आपल्या कडचा सिंधू शब्द उच्चारू शकत नव्हते. ते स ला ह म्हणतात. मग ते सिंधूच्या खोऱ्यातल्या लोकांना हिंदू म्हणायला लागले. असं बरच काही. तर एकूण मी गोंधळात आहे. या देशाच्या तीन नावांपैकी कुठलं नाव मला आवडतं आणि मग एक ओळ कामी येते. इंडिया that इज भारत. पण पुन्हा शरद जोशींच्या मांडणीकडे मी वळतो. इंडिया विरुद्ध भारत. गाव आणि शहर यातली दरी. आणि आज गाव आणि शहराच्या मध्ये लोंबकळत असलेल्या माझ्यासारख्या कित्येकांना इंडिया आणि भारत यातला एक देश निवडता येत नाही.\nशहरांच्या इंडियाने मला आश्रय दिलाय. ग���रामीण भारताने माझ्या आजवरच्या पिढ्या सांभाळल्यात. यातलं नेमकं काय हवंय आपल्याला आज जो बुलेट ट्रेन आणि मॉल संस्कृतीचा विकास दिसतोय तो नक्की हवाय का आज जो बुलेट ट्रेन आणि मॉल संस्कृतीचा विकास दिसतोय तो नक्की हवाय का बुलेट ट्रेनला मनातून विरोध करावा वाटत नाही पण पाठिंबाही देता येत नाही. आज अशा वळणावर आलोय आपण जिथे विकास हवाय का नको हेच नीट कळत नाही. विकास म्हणजे नेमकं काय हेच नीटसं सांगता येत नाही. फाईव्ह स्टार दवाखाने हवेत का किमान स्वच्छता असलेले सरकारी दवाखाने बुलेट ट्रेनला मनातून विरोध करावा वाटत नाही पण पाठिंबाही देता येत नाही. आज अशा वळणावर आलोय आपण जिथे विकास हवाय का नको हेच नीट कळत नाही. विकास म्हणजे नेमकं काय हेच नीटसं सांगता येत नाही. फाईव्ह स्टार दवाखाने हवेत का किमान स्वच्छता असलेले सरकारी दवाखाने सरकारी मदतीच्या जोरावर उभे फाईव्ह स्टार दवाखाने गरीबाला उभं करत नाहीत. ती अट असताना सुद्धा. पेट्रोलची महागाई दुष्काळाचा एक्स्ट्रा कर घेऊन येते. त्यातलं माझ्या गावात काय जातं सरकारी मदतीच्या जोरावर उभे फाईव्ह स्टार दवाखाने गरीबाला उभं करत नाहीत. ती अट असताना सुद्धा. पेट्रोलची महागाई दुष्काळाचा एक्स्ट्रा कर घेऊन येते. त्यातलं माझ्या गावात काय जातं का फक्त शहरवासियांना आपण दुष्काळ कर देतो ही उपकाराची भावना फक्त का फक्त शहरवासियांना आपण दुष्काळ कर देतो ही उपकाराची भावना फक्त गाव आणि शहरात मी असा अडकत चाललोय. शहराला नाकारण्याचा क्रूरपणा मला माझ्या गावच्या मातीने दिलेला नाही. शहरात असलेल्या माणसाच्या आशेवर गावात दिवस काढणारे कितीतरी लोक आहेत. सुट्टीत कधी एकदा गावात जातो याची वाट बघत शहरात दिवस काढणारे कितीतरी लोक आहेत. आधीच्या पिढ्या गावातल्या मातीचा वास वगैरे बोलायच्या. अनुभवायच्या. आता गावात वेगळाच वास घर करतोय. हळू हळू गावाच्या मातीचा वास बदलतोय हे खूप लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही. शहर यायचं तेंव्हा एक विचित्र वास नाकात शिरायचा गावातल्या माणसाच्या. आता फार फरक वाटत नाही हे जास्त दुर्दैव आहे. गावात पहिल्यांदा एसटी आली तेंव्हा गावातल्या लोकांनी नोटांचा हार घातला होता. बुलेट ट्रेनच्या उद्घाटनाचा सोहळा बघताना गावात पहिल्यांदा एसटी आली ते वर्णन जास्त आठवत होतं. एसटी गावात आली तेंव्हा लोकांना वाटत होतं की ��ता विकास येईल. भरभराट होईल. मात्र हळू हळू घडत गेलं ते वेगळंच. महिना महिना शहरात न जाणारे पुरुष दररोज सकाळ झाली की शहरात जाऊ लागले. उगाच वेळ काढू लागले शहरात. सिनेमे. दारू. पत्ते. लॉटरी. कलाकेंद्र. मटका. क्रम बदललाय. पण अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. डोक्यावर भाजीपाला आणि दूध दही नेणाऱ्या बायका फक्त सुखात एसटी मध्ये जायला लागल्या. माणसं एसटी मध्ये बसायला एवढी गर्दी करायची की दारापाशी एखाद्या युद्धाचा प्रसंग असायचा. खिडकीतून टोप्या, चुंबळ आणि उपरणे टाकून जागा पकडणे हे नेहमीचं काम असायचं. काही माणसं बसमागे असलेली संकटकाळी वापरायची खिडकी वापरायचे बस मध्ये शिरायला. संकट नसताना त्या संकटाच्या खिडकीचा मोह एवढा होता की कित्येक गावात एसटी खरंच संकट ठरली. गावातला तरुण एसटीने गायब व्हायला लागला. अधाशासारखा शहर पाहू लागला. तिथेच रमू लागला. पण एसटी शाप का वरदान असा निबंध होईल एवढा मोठा बदल केला एसटी ने गावात. कित्येक पोरांच्या शिक्षणाला दिशा दिली. डी एड करण्याचं स्वप्न पाहणारी पोरं एसटी मुळे डॉक्टर झाली. वर्षा सहा महिन्यात जत्रेत, लग्नात जिलेबी आणि भजे खाणारी पोरं रोज कागदात गुंडाळून आलेला फाफडा, चिवडा आणि बालुशाही पाहू लागली. आधी ते कागद गावात जीवापाड जपून ठेवले जायचे. झोपडीच्या आधाराला असलेल्या लाकडात असे तेलकट कागद काळजीपूर्वक जपून ठेवले जायचे. हळू हळू एसटी गावात पोलीस टाईम्स सारखे कितीतरी पेपर घेऊन यायला लागली. कागदाचा ढीग झाला. लोकांना कागदाची किंमत राहिली नाही. पुढे पुढे प्लास्टिकच्या पिशव्या पण वाढल्या. वावटळ यायला लागली तेंव्हा आता कागद आणि कॅर्री bag पण उडायला लागल्या. कागद आणी प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन उडणारी वावटळ जास्त भयंकर होती. पण हा फरक फार कुणाच्या लक्षात आला नाही. गाव आणि शहराच्या सीमेवर आपण ही बदललेली वादळ झेलत जगत आहोत. शहरात प्लास्टिकच्या फुलांची साथ आली होती घरोघर. सजावट म्हणून. आपण नाक मुरडत होतो. गावाची आठवण काढत होतो. पण गावाकडे रुखवतात हे प्लास्टिक कधी घुसलं आपल्याला कळलेलं नाही. आपण शहराला नाव ठेवत होतो त्या त्या गोष्टी गावात अगदी सहज शिरल्या. गावात बैनाडेची बायको त्याच्या मागे बसून बाईकवर गेली तो विषय एकेकाळी महिनाभर चर्चेला होता गावात. आज गावाने हे सहज स्वीकारलंय. जगदाळेच्या सुनेने गाऊन घातला हे सुद्धा किती वादळी प्रकरण होतं गावात. ते पण आता स्वीकारलं सगळ्यांनी. पण आपण शहरातले गावात राहिलेले लोक मात्र अजून दोन्हीकडचे बदल स्वीकारायला तयार नाही. आपल्याला गावात पण बदल नकोय आणि शहरात पण. खरंतर आपण शत्रू आहोत का दोघांचे गाव आणि शहरात मी असा अडकत चाललोय. शहराला नाकारण्याचा क्रूरपणा मला माझ्या गावच्या मातीने दिलेला नाही. शहरात असलेल्या माणसाच्या आशेवर गावात दिवस काढणारे कितीतरी लोक आहेत. सुट्टीत कधी एकदा गावात जातो याची वाट बघत शहरात दिवस काढणारे कितीतरी लोक आहेत. आधीच्या पिढ्या गावातल्या मातीचा वास वगैरे बोलायच्या. अनुभवायच्या. आता गावात वेगळाच वास घर करतोय. हळू हळू गावाच्या मातीचा वास बदलतोय हे खूप लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही. शहर यायचं तेंव्हा एक विचित्र वास नाकात शिरायचा गावातल्या माणसाच्या. आता फार फरक वाटत नाही हे जास्त दुर्दैव आहे. गावात पहिल्यांदा एसटी आली तेंव्हा गावातल्या लोकांनी नोटांचा हार घातला होता. बुलेट ट्रेनच्या उद्घाटनाचा सोहळा बघताना गावात पहिल्यांदा एसटी आली ते वर्णन जास्त आठवत होतं. एसटी गावात आली तेंव्हा लोकांना वाटत होतं की आता विकास येईल. भरभराट होईल. मात्र हळू हळू घडत गेलं ते वेगळंच. महिना महिना शहरात न जाणारे पुरुष दररोज सकाळ झाली की शहरात जाऊ लागले. उगाच वेळ काढू लागले शहरात. सिनेमे. दारू. पत्ते. लॉटरी. कलाकेंद्र. मटका. क्रम बदललाय. पण अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. डोक्यावर भाजीपाला आणि दूध दही नेणाऱ्या बायका फक्त सुखात एसटी मध्ये जायला लागल्या. माणसं एसटी मध्ये बसायला एवढी गर्दी करायची की दारापाशी एखाद्या युद्धाचा प्रसंग असायचा. खिडकीतून टोप्या, चुंबळ आणि उपरणे टाकून जागा पकडणे हे नेहमीचं काम असायचं. काही माणसं बसमागे असलेली संकटकाळी वापरायची खिडकी वापरायचे बस मध्ये शिरायला. संकट नसताना त्या संकटाच्या खिडकीचा मोह एवढा होता की कित्येक गावात एसटी खरंच संकट ठरली. गावातला तरुण एसटीने गायब व्हायला लागला. अधाशासारखा शहर पाहू लागला. तिथेच रमू लागला. पण एसटी शाप का वरदान असा निबंध होईल एवढा मोठा बदल केला एसटी ने गावात. कित्येक पोरांच्या शिक्षणाला दिशा दिली. डी एड करण्याचं स्वप्न पाहणारी पोरं एसटी मुळे डॉक्टर झाली. वर्षा सहा महिन्यात जत्रेत, लग्नात जिलेबी आणि भजे खाणारी पोरं रोज कागदा��� गुंडाळून आलेला फाफडा, चिवडा आणि बालुशाही पाहू लागली. आधी ते कागद गावात जीवापाड जपून ठेवले जायचे. झोपडीच्या आधाराला असलेल्या लाकडात असे तेलकट कागद काळजीपूर्वक जपून ठेवले जायचे. हळू हळू एसटी गावात पोलीस टाईम्स सारखे कितीतरी पेपर घेऊन यायला लागली. कागदाचा ढीग झाला. लोकांना कागदाची किंमत राहिली नाही. पुढे पुढे प्लास्टिकच्या पिशव्या पण वाढल्या. वावटळ यायला लागली तेंव्हा आता कागद आणि कॅर्री bag पण उडायला लागल्या. कागद आणी प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन उडणारी वावटळ जास्त भयंकर होती. पण हा फरक फार कुणाच्या लक्षात आला नाही. गाव आणि शहराच्या सीमेवर आपण ही बदललेली वादळ झेलत जगत आहोत. शहरात प्लास्टिकच्या फुलांची साथ आली होती घरोघर. सजावट म्हणून. आपण नाक मुरडत होतो. गावाची आठवण काढत होतो. पण गावाकडे रुखवतात हे प्लास्टिक कधी घुसलं आपल्याला कळलेलं नाही. आपण शहराला नाव ठेवत होतो त्या त्या गोष्टी गावात अगदी सहज शिरल्या. गावात बैनाडेची बायको त्याच्या मागे बसून बाईकवर गेली तो विषय एकेकाळी महिनाभर चर्चेला होता गावात. आज गावाने हे सहज स्वीकारलंय. जगदाळेच्या सुनेने गाऊन घातला हे सुद्धा किती वादळी प्रकरण होतं गावात. ते पण आता स्वीकारलं सगळ्यांनी. पण आपण शहरातले गावात राहिलेले लोक मात्र अजून दोन्हीकडचे बदल स्वीकारायला तयार नाही. आपल्याला गावात पण बदल नकोय आणि शहरात पण. खरंतर आपण शत्रू आहोत का दोघांचे दोन्ही गोष्टींबद्दल आपल्याला आपुलकी आहे. शहरातल्या सोसायटीमध्ये असलेल्या शेजाऱ्या बद्दल, गावातल्या नातेवाइका बद्दल, शहरातल्या झोपडपट्टीबद्दल, गावकुसाबाहेरच्या लोकांबद्दल. सगळ्यांविषयी आपल्याला तळमळ आहे. पण फक्त तळमळ. या सगळ्या लोकांचा विकास नेमका कशात आहे दोन्ही गोष्टींबद्दल आपल्याला आपुलकी आहे. शहरातल्या सोसायटीमध्ये असलेल्या शेजाऱ्या बद्दल, गावातल्या नातेवाइका बद्दल, शहरातल्या झोपडपट्टीबद्दल, गावकुसाबाहेरच्या लोकांबद्दल. सगळ्यांविषयी आपल्याला तळमळ आहे. पण फक्त तळमळ. या सगळ्या लोकांचा विकास नेमका कशात आहे आपण ठामपणे सांगू शकतो का\nप्रिय इंडिया, आज हे द्वंद्व खूप त्रास देतंय. गावासाठी किंवा शहरासाठी काय योग्य हे ठरवता येत नाही. आपण कुठे बरे हे कळत नाही.गावात उरलेल्या नातेवाइकांनी आपलं गाव सोडावं, शेती सोडावी आणि शहराकडे यावं का आपल्याला मनातून वाटतं तसं शहराचे पाश सोडून गावाकडे जावं का आपल्याला मनातून वाटतं तसं शहराचे पाश सोडून गावाकडे जावं शेती परवडते असं सांगणारा कुणीच भेटत नाही असा काळ. शहरात सुखी आहे असं सांगणारा तरी कोण भेटतो शेती परवडते असं सांगणारा कुणीच भेटत नाही असा काळ. शहरात सुखी आहे असं सांगणारा तरी कोण भेटतो कुणी ट्राफिक बद्दल चिडचिड करतो. कुणी हवे बद्दल. प्रदुषणाबद्दल. पिशवीत येणाऱ्या दुधाबद्दल तर कुणी पालेभाजी बद्दल. पण आज गाव आणि शहरात तरी किती फरक राहिलाय कुणी ट्राफिक बद्दल चिडचिड करतो. कुणी हवे बद्दल. प्रदुषणाबद्दल. पिशवीत येणाऱ्या दुधाबद्दल तर कुणी पालेभाजी बद्दल. पण आज गाव आणि शहरात तरी किती फरक राहिलाय स्पर्धा गाव आणि शहराला सारख्याच पातळीवर आणतेय. गाव आणी शहरातली केमिस्ट्री फार बरी नसली तरी गाव आणि शहरातली रसायनं सारखी आहेत. रसायनांचं प्रमाण सारखं आहे. गावोगाव आता तंदूर रोटी आणि चिकन कंटकी राज्य करतेय. कितीतरी गावात ढाब्यावर जेवताना भाकरी मिळणार नाही असं उत्तर ऐकलंय. भाकरी थापायला कुणी नाही. रोटी पाहिजे असेल तर सांगा असं म्हणतात. कधी कधी बरं वाटतं यांना भाकरी थापायला बायका मिळूच नयेत. पण त्रास होतो की आपण काय खातोय स्पर्धा गाव आणि शहराला सारख्याच पातळीवर आणतेय. गाव आणी शहरातली केमिस्ट्री फार बरी नसली तरी गाव आणि शहरातली रसायनं सारखी आहेत. रसायनांचं प्रमाण सारखं आहे. गावोगाव आता तंदूर रोटी आणि चिकन कंटकी राज्य करतेय. कितीतरी गावात ढाब्यावर जेवताना भाकरी मिळणार नाही असं उत्तर ऐकलंय. भाकरी थापायला कुणी नाही. रोटी पाहिजे असेल तर सांगा असं म्हणतात. कधी कधी बरं वाटतं यांना भाकरी थापायला बायका मिळूच नयेत. पण त्रास होतो की आपण काय खातोय ते ही गावात गावातल्या मुलांना या तंदुरी रोट्या कशा आवडायला लागल्या चिकन कंटकी कशी आवडायला लागली चिकन कंटकी कशी आवडायला लागली शहरात ट्रेन आणि विमान चालवायला बायकांनी कधीच सुरुवात केलीय. पण शहर असो किंवा गावोगाव, भाकरी थापायला अजून बायका कशाला पाहिजेत हॉटेलवाल्यांना शहरात ट्रेन आणि विमान चालवायला बायकांनी कधीच सुरुवात केलीय. पण शहर असो किंवा गावोगाव, भाकरी थापायला अजून बायका कशाला पाहिजेत हॉटेलवाल्यांना बायका विमान चालवू शकतात पण पुरुष भाकरी थापू शकत नाही असं काही आहे का बायका विमान चालवू शकतात ���ण पुरुष भाकरी थापू शकत नाही असं काही आहे का पुन्हा वाटतं गावाने कशाला अडकायचं त्या भानगडीत पुन्हा वाटतं गावाने कशाला अडकायचं त्या भानगडीत जर लोकांना पालक पनीर आणि बटर रोटी पाहिजे असेल तर का अडकून पडायचं भाकरी थापायच्या भानगडीत जर लोकांना पालक पनीर आणि बटर रोटी पाहिजे असेल तर का अडकून पडायचं भाकरी थापायच्या भानगडीत का मेथीच्या काड्या निवडायच्या का मेथीच्या काड्या निवडायच्या का पालक निवडत बसायचं का पालक निवडत बसायचं एकदाच पालकाची पेस्ट करायची आणी वाढायची. सोपं आहे. पण मन तयार होत नाही.\nगावाकडून आपल्या अपेक्षा जास्त असतात. शहरात बदल जास्त पटकन स्वीकारतो आपण. मनी प्लांट शहरात दिसला तर त्रास होत नाही. पण गावात घरापुढे आपल्याला तुळस अपेक्षित असते. शहरात अशोकाची झाडं आपल्याला खटकत नाहीत. गावात दिसली की त्रास होतो. शहरात रांगोळीचं स्टीकर खटकत नाही. गावात स्टीकर दिसलं की त्रास होतो. गावाकडून आपली अपेक्षा गावासारख राहण्याची असते. गावातल्या बायकांनी मोठं कुंकू सोडून टिकली लावायला सुरुवात केली हीच केवढी क्रांती. शहरात मात्र आपण रोज बदलणाऱ्या fashion वर चर्चा करतो. प्रियंका चोप्राने कुठला आठ दहा फूट जमिनीवर फरशी पुसल्यासारखा ड्रेस घातला. केवढी चर्चा झाली त्याची सोशल मिडीयावर. बाकी ग्रामीण भागातल्या मुलींचे फोटो कसे डोक्यावर चार पाच हंडे. आणि ramp walk ची तुलना. मॉडेल पेक्षा ती जास्त सुंदर दिसते कारण ती कष्ट करते अशी वर मखलाशी. म्हणजे तिने तसंच डोक्यावर चार पाच हंडे घेत पाणी भरावं का डोक्यावर चार पाच हंडे. आणि ramp walk ची तुलना. मॉडेल पेक्षा ती जास्त सुंदर दिसते कारण ती कष्ट करते अशी वर मखलाशी. म्हणजे तिने तसंच डोक्यावर चार पाच हंडे घेत पाणी भरावं का त्यानेच मुली सुंदर दिसतात का त्यानेच मुली सुंदर दिसतात का वजन कमी रहावं म्हणून चॉकलेट, आईस्क्रीम कटाक्षाने टाळणाऱ्या नट्या समाधानी आहेत वजन कमी रहावं म्हणून चॉकलेट, आईस्क्रीम कटाक्षाने टाळणाऱ्या नट्या समाधानी आहेत का चॉकलेट आईस्क्रीम कधी भेटणारच नाही हे गृहीत धरून ढोरमेहनत करणाऱ्या गावातल्या पोरी समाधानी आहेत का चॉकलेट आईस्क्रीम कधी भेटणारच नाही हे गृहीत धरून ढोरमेहनत करणाऱ्या गावातल्या पोरी समाधानी आहेत कुणाचं आयुष्य जास्त बरं आहे कुणाचं आयुष्य जास्त बरं आहे पहाटे हजारो लोकांच्या गर्दीत ट्रेन पकडून कामावर जायचं आणि मध्यरात्री घरी यायचं हे बरं पहाटे हजारो लोकांच्या गर्दीत ट्रेन पकडून कामावर जायचं आणि मध्यरात्री घरी यायचं हे बरं का पाच सहा तास आपल्या शेतात काम करून घरी येणं बरं का पाच सहा तास आपल्या शेतात काम करून घरी येणं बरं नेमकं काय बरं शहरात आयुष्याशी खेळतो तो जुगार गावात आयुष्याशी खेळतो तो जुगार गावात आयुष्याशी खेळतो तो जुगार शहरात पैसा मिळतो. पण स्वतःसाठी वेळ किती मिळतो शहरात पैसा मिळतो. पण स्वतःसाठी वेळ किती मिळतो गावात त्यामानाने वेळ मिळतो. पण त्या वेळेचं काय करायचं गावात त्यामानाने वेळ मिळतो. पण त्या वेळेचं काय करायचं नेटवर्क नाही. मनोरंजन नाही. लाईट नाही. आपण कुठे बरे आहोत\nगावातली हवा शुध्द, गावातली माती भारी अशी फसवणूक तर नाही करत ना आपण आता आपली गावातला माणूस शहरात येताना भाजीपाला आणतो. ज्वारी आणतो. डाळी आणतो. तूप आणतो. आपण गावात काय नेतोय गावातला माणूस शहरात येताना भाजीपाला आणतो. ज्वारी आणतो. डाळी आणतो. तूप आणतो. आपण गावात काय नेतोय गावातल्या पोरांना कॉम्प्लेक्स यावा असे कपडे. मोबाईल. खरंतर गाव आता शहराशी स्पर्धा करतंय. कधीही जिंकता न येणारी स्पर्धा. आणि त्या स्पर्धेत गावपण हरवत चाललंय. आपल्यासारखी मधोमध असलेली माणसं बदलणारी गावं सहन करू शकत नाही. वरचेवर सुजत चाललेली शहरं आपल्याला रुचत नाहीत. वाडे जाऊन आलेली सिमेंटची घरं आपल्याला बघायला बरी वाटत नाहीत. रिकामे पडलेले गोठे आपल्याला अस्वस्थ करतात. आपल्याला जग सुंदर हवंय. पण ते लोकांनी करावं ही अपेक्षा आहे. शहरात स्वच्छता महापालिकेने ठेवावी. गावात गावपण लोकांनी जपावं. आपण फक्त बघत रहावं. अपेक्षा व्यक्त करत राहाव्यात. सेंद्रिय शेती केली पाहिजे असे सल्ले देत राहावेत. कुणी शेणखत कुठून आणायचं गावातल्या पोरांना कॉम्प्लेक्स यावा असे कपडे. मोबाईल. खरंतर गाव आता शहराशी स्पर्धा करतंय. कधीही जिंकता न येणारी स्पर्धा. आणि त्या स्पर्धेत गावपण हरवत चाललंय. आपल्यासारखी मधोमध असलेली माणसं बदलणारी गावं सहन करू शकत नाही. वरचेवर सुजत चाललेली शहरं आपल्याला रुचत नाहीत. वाडे जाऊन आलेली सिमेंटची घरं आपल्याला बघायला बरी वाटत नाहीत. रिकामे पडलेले गोठे आपल्याला अस्वस्थ करतात. आपल्याला जग सुंदर हवंय. पण ते लोकांनी करावं ही अपेक्षा आहे. शहरात स्वच्छता महापालिकेने ठेव���वी. गावात गावपण लोकांनी जपावं. आपण फक्त बघत रहावं. अपेक्षा व्यक्त करत राहाव्यात. सेंद्रिय शेती केली पाहिजे असे सल्ले देत राहावेत. कुणी शेणखत कुठून आणायचं असं विचारलं की आपण गाई पाळाव्यात म्हणायचं. गाई कोण सांभाळणार असं विचारलं की आपण गाई पाळाव्यात म्हणायचं. गाई कोण सांभाळणार असं विचारलं तर आपण त्यांच्या मुलांकडे बघावं. शेतकऱ्याच्या मुलाच्या डोळ्यात शिकून अधिकारी व्हायची स्वप्नं आहेत. त्यांचं काय\nआपल्या अपेक्षा खूप आहेत. गटारात एखादा माणूस वाहून जातो तेंव्हा अख्ख्या शहराला वेदना होते. ती योग्य आहे. पण हजारो लोकांचं आयुष्य या गटारात जातं. ती साफ करण्यात जातं. त्यांच्यासाठी कधी ह्ळहळ व्यक्त होणार या माणसांनी गटारात राबत राहिल्यावर शहर स्वच्छ राहणार असेल तर स्वच्छतेचा आग्रह सुद्धा अतिरेक वाटू लागतो. कांद्याचा भाव वाढला की आकाश पाताळ एक करणाऱ्या लोकांना फवारणी न केलेली पिकं पाहिजेत. शेतकरी जगेल का या माणसांनी गटारात राबत राहिल्यावर शहर स्वच्छ राहणार असेल तर स्वच्छतेचा आग्रह सुद्धा अतिरेक वाटू लागतो. कांद्याचा भाव वाढला की आकाश पाताळ एक करणाऱ्या लोकांना फवारणी न केलेली पिकं पाहिजेत. शेतकरी जगेल का आपल्याकडे फुलं आहेत. पण ती आपल्याला जिवंत माणसाला देण्यापेक्षा कुणाच्यातरी समाधीवर वाहण्याची जास्त इच्छा आहे. इंडियाच्या बुकेमध्ये जी फुलं असतात ती फार कमी वेळा भारताच्या शेतीतली असतात. ती इंडियातच उगवलेली असतात. इंडियाचं मशरूम, पनीर, बेबी कॉर्न, लेट्युस, ओट्स यापासून भारत खूप दूर आहे. इंडियाच्या खाण्याच्या सवयी बदलत जाताहेत. पाचशे रुपयांचा पिझ्झा खाताना आपण धूडक्यात गुंडाळलेली बाजरीची भाकरी आठवत राहतो. ना पिझ्झा चवीने खातो आपण. ना ती खरपूस भाकरी आता नशिबात आहे. आपण आठवणीत रमतो आणि चुलीवरच्या भाकरी बद्दल बोलू लागतो. या चुलीने कित्येक बायकांना कैदी बनवून टाकलेलं असतं. पिढ्यान पिढ्या. फुकनी घेऊन जीव तोडून चूल पेटवत राहणाऱ्या बायका. आता कुठे त्यांच्या नशिबात gas चं सुख आलंय. आणि आपलं मन काही चुलीतून बाहेर येत नाही. आपल्या कित्येक पिढ्यांनी gas चा शोध लागलेला नसल्याने केलेली बेसुमार वृक्षतोड आपण आठवत सुद्धा नाही. आपण हळवे होतो ते चुलीवरच्या मटनाच्या चवी साठी. पण कित्येक दुर्मिळ झाडं, कित्येक बायकांचं आयुष्य त्या चुलीने बेचिराख केलंय हे आपल्याला आठवायचं नसतं. आपण गाव म्हणजे सगळच भारी असं ठरवून टाकलेलं असतं. तिथेच म्हशी धुतल्या. तिथेच कपडे धुतले. तिथेच आंघोळ केली. तेंव्हा नदी वाहत होती. आता ते कसं जमेल\nवासुदेवाच्या आठवणी काढायच्या, रायरंद कसा हसवायचा हे सांगायचं, गोंधळी कसे भारी होते हे लिहायचं. पण या लोकांच्या आयुष्याची कशी वाताहात झाली ते मात्र आठवायचं नाही. आपल्या परंपरा या लोकांच्या आयुष्याशी कधी जीवघेणा खेळ खेळू लागल्या कळलं सुद्धा नाही. गावातले टेलर किंवा सुतार कसे एका फटक्यात टाकाऊ होत गेले हे लक्षात सुद्धा आलं नाही. गरजा बदलत गेल्या. मागणी बदलत गेली. तांबोळी हरवून गेले. शेतात गावाचा वाटा ठेवणाऱ्या कुणब्याच्या वाट्याला एकटेपण आलं. एकट्याने राबायचं. जनावरं सुद्धा जड झाले. आपण त्याला तसं एकट्याला सोडून आलेले अपराधी लोक आहोत. आपण धड भारताचे नाही आणि धड इंडियाचे नाही. आपण शहरातला गोंगाट नको म्हणून शहरापासून दूर राहण्याची धडपड करणारे, गावात संधी नसल्याने गावाबाहेर राहणारे लोक. आपण आपल्या हाताने गावकुसाबाहेर आलोय. शहराच्या वेशीबाहेर श्वास घेत थांबलोय. आपण आपल्या घरात सुद्धा पालात राहिल्यासारखे राहतोय. आपण कायम शहरात राहू असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपण गावात परत जाऊ अशीही शक्यता वाटत नाही. आपण ग्रामीण परंपरेचे ढोल बडवत वेदना आळवत राहणारे गायक आहोत. आपण शहराशी एकनिष्ठ राहू न शकलेल्या कोंडमारा शोकांतिकेचे नायक आहोत. कदाचित या काही शेवटच्या पिढ्या आहेत गाव आणी शहरं जवळून पाहिलेल्या. पण आपली पिढी धड शहराची होऊ शकली ना धड गावाची. कधी कधी माळावर पडलेल्या शेणातली ज्वारी सुद्धा उगवून येते. पण तिचं काहीच होत नाही. काही दिवस एक हिरवी आशा. जिवंत असल्याची खुमखुमी. मातीशी नाळ असल्याची जाणीव. या पलीकडे काही नाही. बाप जाद्यांची नाळ तिथेच असते गावात पुरलेली. आपली नाळ दवाखान्यातल्या कचऱ्यातून कुठे अदृश्य झालीय काय माहित आपली नाळ कुठे आहे ते माहीतच नसलेली माणसं आहोत आपण. शहराच्या मिठीत राहून गावाच्या आठवणी काढत बसणारी माणसं आपण.\nप्रिय इंडिया उर्फ भारत देशा,\nदेशभक्ती वगैरे ठीक आहे. आमचा नेमका देश कोणता हेच कळत नाही आम्हाला. इंडिया का भारत आम्हाला काय हवंय एक जण म्हणाला एक्स्प्रेस ट्रेन जायच्या तेंव्हा रेल्वे रूळाशेजारी बसलेल्या लोकांचे टमरेल उडून जाय��े. बुलेट ट्रेन आली की ते लोकच उडून जातील टमरेल सकट. बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने हे विचार येतात आमच्या डोक्यात. असे विचार येणं चूक आहे का विमानात जेंव्हा ढग दाटून आलेले असतात तेंव्हा घोषणा होते. मौसम खराब है. आमच्या दृष्टीने ढग दाटून येणे हा मौसम चांगला असतो. म्हणून इंडियात मन रमत नाही. पण गावात राहणं जमत नाही. हे द्वंद्व कधी संपणार आहे\nवाचनीय असे बरेच काही\nआपण महाराजांचे मावळे आहोत का\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन … - October 22, 2018\nइंग्लंडचे वर्णन - October 1, 2018\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल - September 24, 2018\nदाभोळकरांच्या मारेकऱ्यानो … - August 20, 2018\nWritten by अरविंद जगताप\nप्रिय इंडिया उर्फ भारत देशा\nप्रिय इंडिया उर्फ भारत देशा\nप्रिय इंडिया उर्फ भारत देशा\nप्रिय इंडिया उर्फ भारत देशा\nपुढाऱ्याच्या बायकोचं चिंतन …\nदया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/02/blog-post_3616.html", "date_download": "2018-12-15T21:31:43Z", "digest": "sha1:OLLGSZ3RPCSR7S3PLBWDKMVJ6AF4SCAP", "length": 17705, "nlines": 142, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: नेक्सस फाईल", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nकोरिया हा आशिया खंडातला आकाराने तसा लहानसाच देश. सॉफ्टवेअरच्या विश्वात कोरियाचं योगदान मर्यादितच मानलं जातं. पण ह्या देशातल्या जुंगहून नोह् ह्या तरूणाने तयार केलेली नेक्सक फाईल आणि नेक्सस फाँट ही दोन सॉफ्टवेअर मला नेहमीच प्रभावित करतात. जुंगहून नोह् हा शिक्षणाने आणि व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीयर. दोन वर्षे कोरियाच्या सैन्यात आणि दोन वर्षे सॅमसंग कंपनीच्या सॉफ्टवेअर डिव्हीजनमध्ये काम केलेला जुंगहूनचा सध्याचा व्यवसाय काय हा प्रश्न घेऊन आपण त्याची अधिकृत xiles.net ही वेबसाईट पाहिली तर Now - हा प्रश्न घेऊन आपण त्याची अधिकृत xiles.net ही वेबसाईट पाहिली तर Now - इतकच वाचायला मिळतं. एप्रिल २००७ पर्यंत जुंगहून सॅमसंग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करीत होता. पण नंतर काय, त्याच उत्तर म्हणजे केवळ एक प्रश्नचिन्ह.\nजुंगहून सध्या तो करीत असलेल्या कामाचं वर्णन जर केवळ एका प्रश्नचिन्हात आटपून टाकीत असेल तर ते प्रश्नचिन्ह नीट तपासून पहावं लागतं. कारण सरळ आहे जुंगहून ने तयार केलेल्या Nexusfile ह्या सॉफ्टवेअरचं पाचवं व्हर्जन जून २००८ मध्ये बाहेर आलं. पुढे लगोलग ने��्ससफाँट ह्या त्याच्याच सॉफ्टवेअरचं दुसरं व्हर्जन जुलै २००८ मध्ये त्याने जगासमोर टाकलं. ऑगस्ट २००८ मध्ये, म्हणजे पुढच्याच महिन्यात जुंगहूनने नेक्ससफाईल चं आणखी सुधारित म्हणजे 5.02 हे व्हर्जन उपलब्ध केलं. जुंगहूनच्या Now - चा अर्थ हा असा आहे.\nनेक्ससफाईल म्हणजे आपला विंडोज फाईल मॅनेजर असतो तसा फाईल मॅनेजर आहे. पण तो साधा फाईल मॅनेजर नाही. तो अतिशय बुद्धीमान, सक्रिय आणि उत्साही असा फाईल मॅनेजर आहे. म्हणजे नेमकं काय नेमकं सांगायचं तर नेक्ससफाईल हा जुंगहूनचा फाईल मॅनेजर मायक्रोसॉफ्टच्या फाईल मॅनेजरपेक्षा कितीतरी स्मार्ट म्हणावा अशा प्रकारचा फाईल मॅनेजर आहे. अजूनही आपल्याला म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलेलं नाही. नेक्ससफाईलची वैशिष्ट्ये एक एक करून उलगडून दाखवायची तर चार दोन लेखांचा पसारा मांडावा लागेल. पण थोडक्यात सांगायचं तर ही काही वैशिष्ट्ये पहाः एक, नेक्ससफाईलला दोन फाईल पेन्ज म्हणजे रकाने आहेत. एकाच वेळी सी ड्राईव्ह आणि ई ड्राईव्ह त्यात तुम्ही उघडू शकता. सी ड्राईव्हमधल्या एखाद्या डिरेक्टरीतील एखादी फाईल तुम्ही ई ड्राईव्हमधल्या डिरेक्टरीत कॉपी किंवा मुव्ह करू शकता. विंडोज फाईल मॅनेजर मध्ये ही सोय नाही. एकाच नेटवर्कवरील दोन वेगवेगळ्या संगणकांमध्ये अशा प्रकारची फाईल्सची हलवाहलव करणे यासाठीही नेक्ससफाईल उपयुक्त ठरते.\nआपण जेव्हा फाईल मॅनेजर उघडतो तेव्हा एक भली मोठी यादी आपल्यासमोर येते. ही यादी बघून बघून 'तेच ते आणि तेच ते' आपल्या डोळ्यासमोर उभं ठाकत असतं. नेक्ससफाईल मध्ये ही यादी बहुरंगात येते. डिरेक्टरीज किंवा फोल्डर्स हो लाल रंगात दिसतात. Exe फाईल हिरव्या रंगात एकत्र दिसतात. Pdf फाईल्स निळ्या रंगात, ह्या सर्व रंगांना काळ्या रंगाची पार्श्वभूमी असल्याने फाईल मॅनेजर पाहताना होतो तसा त्रास नेक्ससफाईल पाहताना होत नाही. थोडक्यात, उत्तम मांडणी, उत्तम व्यवस्था असलेला नेक्ससफाईल आहे.\nआज तरी नेक्ससफाईल जगाला मोफत उपलब्ध आहे. उद्या जुंगहून नोह् ने ठरवलं आणि एखाद्या मोठ्या कंपनीने हे सॉफ्टवेअर टेकओव्हर केलं तर मात्र काही हजार रूपये किंमतीचा शिक्का त्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र, काही हजार रूपये किंमत मोजून नेक्ससफाईल विकत घेऊन वापरायला जगातले लाखो लोक तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत हेही तेवढच खरं आहे. नेक्ससफाईल ��ध्ये तुम्ही एखादी भली मोठी फाईल म्हणजे उदाहरणार्थ ४० एम.बी. आकाराची फाईल तिचे प्रत्येकी आठ एम.बी. आकाराचे पाच तुकडे करून ते वेगवेगळ्या पाच इमेलना अटॅच करून पाठवू शकता. तसंच दहा टेक्स्ट फाईल एकमेकांना जोडून त्याची एक फाईल तयार करू शकता. स्प्लीट आणि जॉईन ची सुविधा घेण्यासाठी आपल्याला एरवी आणखी एखादं वेगळं सॉफ्टवेअर वापरावं लागतं. पण नेक्ससफाईलने ते फाईल मॅनेजरमध्येच उपलब्ध केलं आहे. आपल्या नेहमीच्या फाईल मॅनेजर मध्ये उपलब्ध नसलेल्या अशा अनेक सोयी नेक्ससफाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्या प्रत्यक्ष पाहूनच त्याचे खरे मोल जाणता येईल. नेक्ससफाईल चा गौरव कितीतरी फ्रीवेअर फाईल्स वेबसाईटसनी पंचतारांकित सॉफ्टवेअर म्हणून केला आहे. पंचतारांकित सेवा मोफत मिळत असेल तर जुन्या धर्मशाळेत कोण कशाला थांबेल हे तर अगदी सरळ आहे. जुनी धर्मशाळा सोडायची की नाही हा भाग पुढचा. मोफतच्या पंचतारांकित दालनात डोकावून बघायला आज काहीच हरकत नाही, हे मात्र खरं.\nजुंगहून नोह् चं नेक्ससफाईल सारखचं आणखी एक अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे नेक्ससफाँट. तुमच्या संगणकावर एखादा नवा फाँट लावण्यासाठी किंवा नको असलेला फाँट काढून टाकण्यासाठी नेक्ससफाँट खूप कामास येतो. आपल्याकडे असलेल्या फाँटची लिस्ट त्यातील फाँटच्या नमुन्यासह आणि मुख्य म्हणजे आपल्याला हव्या त्या शब्दांमध्ये तयार करून त्याची प्रिंट नेक्ससफाँटमध्ये घेता येते. डिटीपी ऑपरेटर्स आणि डिझायनर्सना नेहमी अँटी अलायझिंग प्रकारचे फाँटस लागतात. त्याची सोय नेक्ससफाँट मध्ये आहे. फाँटलिस्ट किंवा आपल्याकडील फाँटची यादी एक चित्र (म्हणजे जेपीजी किंवा तत्सम ग्राफीक फाईलच्या स्वरूपात) म्हणूनही तिथे सेव्ह करता येते. थोडक्यात, नेक्ससफाँट हा एक उत्तम फाँटव्युवर आहे. तोही प्रत्यक्ष डाऊनलोड करून वापरून पहायला हवा.\nनेक्ससफाईल आणि नेक्ससफाँट हे दोन्ही प्रोग्राम्स मोफत डाऊनलोडींगसाठी www.xiles.net ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ह्या दोन्ही प्रोग्राम्समध्ये युनिकोड सपोर्ट आहे. त्यामुळे मराठी वा अन्य भाषांतील अक्षरेही तिथे व्यवस्थित दिसतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नेक्ससफाईल आणि नेक्ससफाँट यांचं इन्स्टॉलेशन अत्यंत सोप आणि सुरक्षित आहे. ह्या दोन्ही फ्रीवेअर्स किंवा मोफत सॉफ्टवेअर्सची शिफारस मला करावीशी वाटते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nमराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग\nघरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट\n१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या\n'क्रोमा' तुझा रंग कसा\nमहाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन\nओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी\nमहाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '\nप्रिंट व्हॉट यू लाईक…\nसुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर\nब्लुक वर एक लूक\nद. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%20%E0%A5%A9.%E0%A5%AA", "date_download": "2018-12-15T21:21:40Z", "digest": "sha1:WVHT3RJE4UOPBKTEBO5UTLXHMBWHJ6VB", "length": 3132, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nपाठ ३.४ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nपाठ ३.४ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nरविवार, १४ मे, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ९:४५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाठ ३.४, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/actress/prarthana-behere/", "date_download": "2018-12-15T20:33:27Z", "digest": "sha1:KJIT2BZ6L2WJ5K6KIKBQG3UFL36KID7X", "length": 12963, "nlines": 115, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Prarthana Behere Biography, Age, Hot, Facebook Wiki - Marathi.TV", "raw_content": "\n११ जुलै १९८० साली गुजरात मधील अहमदाबाद येथे प्रार्थना बेहेरेचा जन्म झाला. मूळची महाराष्ट्रीय असलेली प्रार्थना गुजरातेत जन्मली वाढली तरी तिला मराठी भाषेविष���ी विशेष आत्मीयता वाटत आली होती. चित्र नाट्य या क्षेत्रात तिला अतिशय रस होता व सुरुवातीपासूनच प्रार्थना हिला अभिनयाचीही आवड होती .\nअभिनय क्षेत्रात पदार्पण :\nझी टी वी वरील पवित्र रिश्ता या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषिक अत्यंत लोकप्रिय अशा या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील अंकिता लोखंडे या अभिनेत्री च्या मालिकेतील धाकट्या बहिणीची भूमिका प्रार्थना हिला मिळाली व तीची गणती लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये होऊ लागली .पवित्र रिश्ता या मालिकेतील करंजकर कुटुंबातील सर्वात धाकट्या मुलीची वैशालीची भूमिका प्रार्थना हिला मिळाली. ही वैशाली एक अतिशय गोड व बडबडी अशी एक मुलगी असते. या मुलीचे लग्न धर्मेश जयपुर वाला या परभाषिक माणसाशी होते व तिच्या आयुष्यात होणाऱ्या उलथा पलथिचे तिने अतिशय प्रभावी पद्धतीने सादरीकरण केलेले पहावयास मिळाले, या शिवाय तिची भूमिका अतिशय संयत अशा स्त्री ची होती व ती तिने उत्कृष्ट पणे जिवंत केली .\nया मालिकेपाठोपाठ तिच्या मराठी मालिकांमधील कारकिर्दीची सुरुवात झाली झाली .\nनच ले वे या नृत्यावर आधारित अशा कार्यक्रमातही तिने भाग घेतला होत. या मालिकेतील तिचे सहकलाकार नेहा मरदा होते व या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरोज खान या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिकेने केले होते. हा कार्यक्रम एन डी टी वी इमाजीन या वाहिनीवर खूपच गाजला होता व त्यातील प्रार्थनाला विशेष करून नोटीस केले गेले .\nया शिवाय प्रार्थना ने स्टार वन या वाहिनीवरील एका रिमिक्स शो मध्ये ही भाग घेतला होता जो तरुण वर्गाला खूपच भावला होता. याच शो नंतर प्रार्थना हिला सलमान खान व करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आय लावला यू मिस्टर कलाकार या हिंदी चित्रपटात एक लहानशी भूमिका मिळाली. या लहान भूमिकेतही प्रार्थना हिला लक्षणीय यश मिळाले व तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली .\nप्रार्थना ने अनेक मराठी चित्रपट व मालिकांतून अभिनय केला आहे. मायलेक हि तिची एक गाजलेली मालिका. या मालिकेत प्रार्थना लीलावती नामक एका फौजदारी वकिलाच्या भूमिकेत दिसली. आई व लेकीची हि एक विलक्षण मालिका होती. ई टी वी वाहिनीवर टी खूप गाजली ही होती. प्रर्थानाच्या अभिनय कौशल्यास बऱ्यापैकी वाव देणारी ही मालिका मिळाल्यामुळे प्रार्थना अतिशय खुश झाली होती.\n२०१३ साली वक्रतुंड महाकाय ह�� तिचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. यातील तिची भूमिका खूपच लक्षवेधी होती व या भूमिकेत तिचे विशेष कौतुक ही झाले.\nत्यानंतर कॉफी आणि बरच काही हा तिचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला त्यातील तिचे सहकलाकार होते. वैभव तावडे व भूषण प्रधान. दिलीप प्रभावळकर या ज्येष्ठ कलाकाराची हि या चित्रपटात विशेष भूमिका होती. या चित्रपटास प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा जरासा थंडच प्रतिसाद मिळाला. पण चित्रपटातील प्रार्थना हिचा अभिनय व एकूणच अस्तित्व खूपच लक्षणीय ठरले.\nया चित्रपटा पाठोपाठ तिला गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या महाराष्ट्र धाबा भटिंडा या चित्रपटात अतिशय वेगळी अशी भूमिका करायची संधी मिळाली. हि भूमिका मध्यवर्ती तर होतीच पण यात प्रार्थना हिच्या अभिनय कौशल्याची कसौटी च होती. व ती तिने उत्कृष्ट रित्या साकार ही केली. या चित्रपटात तिचा सहकलाकार होता अभिजित खांडकेकर हा दूरदर्शन वरील एक प्रथितयश कलाकार. चित्रपटात मराठी व पंजाबी संस्कृती चे सुंदर चित्रण केले गेले होते. या दोन जीवनशैलीचे संघर्ष व त्यातून निर्माण झालेले प्रश्न असा अतिशय वेगळाच विषय या चित्रपटातून हाताळला गेला पण तरीही या चित्रपटास तितकेसे यश नाही मिळाले.\nया शिवाय रीता, बाइकर्स अड्डा, मितवा आणि बॉडी गार्ड या चित्रपटातूनही तिने लहान मोठ्या भूमिका केल्या. या गुणी अभिनेत्रीला तिच्या अभिनय कारकिर्दीत उत्तरोत्तर यश लाभो हीच शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54753", "date_download": "2018-12-15T20:35:12Z", "digest": "sha1:SEPL2QB4MS5DHQ6BWYATVP3GW2W72O5Z", "length": 9855, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगोत्सव ( water colors ) - भाग १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nखूप दिवस झाले मी मायबोली फोलो करतोय, म्हणजे थोडक्यात मी स्वता सदस्यत्व nhanvte घेतले. आजपासून सुरवात करतोय\nइथे चित्रकला विभागात खूप काही शिकत आले. मायबोली वरती खूप चांगले कलाकार भेटले त्यांनी share केलेली चित्रकला विविध माध्यमातील पाहता आली. विशेषता पाटील सरांची कार्यशाळा खूप आवडली. सर आपला खूप आभारी आहे. मला हि लहानपणापासून चित्रकला फार आवडायची पण ती आवड कामाच्या व्यापामुळे नाही टिकवता आली. इथली सर्व कलाकारी पाहून मनाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि परत एकदा सुरवात करावी अशी इच्छा झाली. मी water color मधून सुरवात करतोय. आपल्या इतका छान नाही करता आले पण सुरवात केलिय. कृपया आपल्या प्रतिक्रिया समजू द्या. your tips on this more than welcome\nआपण सर्वांनी सांगितलेल्या टीप्स या साठी पुन्हा खूप खूप आभार .\nमी काढलेली काही water color चित्रे …. निसर्ग चित्र हा आवडता विषय सुरवात इथूनच \nचांगला प्रयत्न आहे. मायबोलीवर\nचांगली सुरुवात . अजून अजून\nचांगली सुरुवात :-). अजून अजून चित्रं येवू देत.\nमाबोवर स्वागत. छान आहेत\nमाबोवर स्वागत. छान आहेत चित्रे. दुसरे विशेष आवडले.\nदुसरे पेंटिंग खुप आवडले. पण पहिल्यात काहीतरी खटकतेय. निळे निळे डोंगर म्हणावे तर झाड, पक्षी अन डोंगर यांचे स्केल जुळत नाही अन जमीनीचे ऊंचवटे म्हणावे तर एवढी निळाई जास्त वाटते. अर्थात जाणकार सांगू शकतील यावर.\nदुसरे पेंटिंग जास्तं आवडले..\nदुसरे पेंटिंग जास्तं आवडले..\nआपल्या प्रतिक्रियेबद्दल सर्वांचा खूप आभारी आहे. thanku आत्मधून, चैत्राली , पुरंदरे शशांक, प्राजक्ता , अश्विनी , हर्पेन, रश्मी आणि दिनेश यांचे.\n@ चंबू : पण पहिल्यात काहीतरी खटकतेय >> आधी तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभर. आहो खूप दिवसनी अगदी वर्षांनी मी ब्रश घेतलाय हाती हे ब्लुए mountain चित्र पहिले चित्र काढण्याचा प्रयत्न होता , काय काढावे कसे रंग वापरावे समजत न्हवते मग एका वर एक layer दिल्या त्यात हा सगळा प्रकार झाला. शिकतोय हळू हळू आपल्या कडून टिप्स ची अपेक्षा .\nमला पडलेले काही प्रश्न : हे कसे करावे\n१) काढलेल्या चित्राचा फोटो काढून मी ते upload करतोय पण त्याची size जवळपास २० mb होतीय , इथे upload limit १५५ kb आहे. इतक्या मोठ्या size चे फोटो छोटे कसे बनवायचे ( वरची चित्रे upload करताना खूप त्रासदायक प्रकार झाला ) आपण कसे उपलोड करताय , काही सोपा उपाय असेल तर सांगाल का \n२) मला एखाद्याला या संदर्भात प्रश्न विचारायचे असतील तर वैयक्तिक कसे विचारावेत \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/fifa-world-cup/the-brazilian-did-not-win-the-first-match-in-40-years-118061900007_1.html", "date_download": "2018-12-15T21:48:52Z", "digest": "sha1:JW7DPORI44HBL5V6DK6TTFPABK4DJSP4", "length": 12748, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "40 वर्षांत प्रथच ब्राझीलला पहिला सामना जिंकता आला नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n40 वर्षांत प्रथच ब्राझीलला पहिला सामना जिंकता आला नाही\nमाजी विश्वचषक विजेत ब्राझीलच्या संघाला चाळीस वर्षांत प्रथमच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सलामीचा पहिला सामना जिंकता आला नाही.\nरविवारी दोन सामन्यात आश्चर्यकारक निकालाची नोंद झाली. मेक्सिकोने माजी विजेत्या र्जमनीला 1-0 ने पराभवाचा धक्का दिल्यानंतर स्वित्झर्लंडने ब्राझील संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. हा सामना खेळला जाण्यापूर्वी ब्राझीलला विजयासाठी सर्वाधिक पसंती दिली जात होती परंतु स्वित्झर्लंडचा संघ ब्राझीलचे आव्हान थोपवून धरण्यात यशस्वी ठरला.\nब्राझीलच्या फिलीप कोतिन्होने सामन्याच्या 20 व्या मिनिटाला शानदार असा मैदानी गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोलपोस्टपासून बरच लांब अंतरावरून मारलेला हा फटका स्वीत्झर्लंडच्या गोलरक्षकाला रोखता आला नाही. मध्यांतरापर्यंत ब्राझीलकडे 1-0 अशी आघाडी होती आणि ब्राझीलचेच चेंडूवर नियंत्रण होते. चेंडूवर ताबा मिळविणसाठी स्वीस खेळाडू संघर्ष करीत होते.\nसामन्याच्या सुरुवातीपासून ब्राझीलने सामन्यावर आपले वर्चस्व ठेवले होते; परंतु उत्तरार्धात 50 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या स्टीव्हन झुबेरने पेनल्टी कॉर्नरवर हेडरच्या साहाय्याने जबरदस्त गोल केला व संघाला महत्त्वपूर्ण 1-1 अशी बरोबरी साधली.\nत्यानंतर ब्राझील व स्वीस संघांनी एकमेकांवर गोल करण्याचे प्रयत्न केले; परंतु कोणालाही यश मिळाले नाही. अखेर गट ई मधला सामना बरोबरीत सुटला व दोन्ही संघाला एकेक गुणावर समाधान मानावे लागले.\nरोस्टोव एरीना स्टेडियमवरील हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती स्टेडिम हे प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमारसुध्दा या लढतीत खेळला. अनेक विश्वचषक खेळण्यचा अनुभव असलेल्या नेयमारला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या पण तो फारसा चमकला नाही.\nरोनाल्डोने मारली ५१ वी हॅट्ट्रिक, सामना बरोबरीत सुटला\nइजिप्तच्या पहिलच्या सामन्यात सलाह उरुग्वेविरूध्द खेळणार\nविश्वचषक फुटबॉल स्पर्धा, पहिला सामना रशिया विरुद्ध सौदी अरब\nडार्क हॉर्स फ्रान्स इतिहास रचणार\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nदोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...\nशरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...\nइंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा\nमुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...\nभय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...\nइंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/551626", "date_download": "2018-12-15T22:01:23Z", "digest": "sha1:X4AVZ3OLNV5DJFBQ7NO6V4JOBB5XHGYB", "length": 9889, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "१६ एम. एम. चित्रपट महोत्सवाचा समारोप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » १६ एम. एम. चित्रपट महोत्सवाचा समारोप\n१६ एम. एम. चित्रपट महोत्सवाचा समारोप\nचित्रपटाचा इतिहास समजून घेतल्यास भविष्याचा वेध शक्य\nपालकमंत्री गिरीष बापट यांचे मत ;आम्ही पुणेकर संस्थेतर्फे आयोजित १६ एम. एम. चित्रपट महोत्सवाचा समारोप\n��नलाईन टीम / पुणे:\nआपण जेव्हा एखाद्या देशाकडे किंवा समाजाकडे पाहतो. तेव्हा केवळ त्याचा नैसर्गिक भाग पहात नाही. त्या भूभागावर राहणारे लोक त्यांची संस्कृती याचा विचार केला जातो. सध्याच्या पिढीला त्या काळातील चित्रपट कसे बनविले आणि लोकांपर्यंत पोहोचविले असतील याची माहिती होणे आवश्यक आहे. जो आपला इतिहास काय आहे हे जाणून घेईल त्यालाच भविष्याचा वेध घेता येईल, असे मत पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले.\nआम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम. एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या आॅडिटोरियमध्ये करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, फिक्कीचे संचालक आशिष कुलकर्णी, हेमंत जाधव, डॉ. राजेंद्र खेडेकर, अ‍ॅड. मिलिंद पवार, अरविंद जडे, अखिल झांजले, मुकुंद ढवळीकर, दिनेश देशपांडे उपस्थित होते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.\nगिरीष बापट म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक चित्रपट या १६ एम एम च्या पडद्यावर पाहिले. हे चित्रपट एका गावाहून दुस-या गावाला नेणे हे खूप अवघड काम होते. त्याकाळी एस. टी., बैलगाडीतून प्रवास करून हे चित्रपट गावोगावी पोहोचविले जात असत. अशा त्या काळातील कलाकारांचा केलेला हा सन्मान म्हणजे कलाकारांना प्रोत्साहन देणे आहे. ज्या कलाकारांनी आपली कला लोकांसमोर सादर करण्यासाठी आयुष्य वेचले त्यांना योग्य ते मानधन मिळावे, यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे.\nमोहन जोशी म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक शहर असून या महोत्सवाने सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला १६ एम. एम. काय आहे हे माहिती नव्हते त्याची माहिती या निमित्ताने अनेकांना मिळाली, असेही त्यांनी सांगितले. लीला गांधी म्हणाल्या, जुन्या काळात काम केलेल्या अनेक कलावंतांची परिस्थिती चांगली नसून त्यांचे मानधन सरकारने वाढवावे. काही कलाकारांना मानधनाची खूप आवश्यकता आहे. गरजू कलावंतांपर्यंत मानधन पोहोचणे महत्त्वाचे आहे. जयमाला इनामदार म्हणाल्या, त्या काळातील कलावंतांनी घेतलेले कष्ट आणि आत्ताचे कष्ट यामध्ये फरक आहे. आजची पिढी भाग्यवान आहे. त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु ज्यांनी कष्टाने या ��र्व गोष्टी जतन केल्या त्यांची आठवण सध्याच्या पिढीने ठेवावी.\nकार्यक्रमात ज्येष्ठ वितरक आण्णा देशपांडे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, अभिनेत्री जयमाला इनामदार, वितरक सज्जन लोहार, सतीश विसाळ, राहुल सगरे यांचा सन्मान करण्यात आला. महोत्सवात तू सुखकर्ता, आई, तांबव्याचा विष्णू बाळ, गुलछडी, बापु बिरु वाटेगावकर आदी चित्रपट दाखविण्यात आले. तसेच काही शाळांमधील विद्यार्थ्यांना संग्रहालयातील जुन्या चित्रपटांच्या रिळ व यंत्रसामग्रीची माहितीही देण्यात आली. सृजन कॉलेज आॅफ डिझाईनचे संतोष रासकर यांनी सूत्रसंचालन केले.\nशाहरूख बनणार अमेरिकेचा पाहूणा\nनंदू माधव आणि देविका दफ्तरदार पहिल्यांदाच एकत्र\nविरूष्काची ‘बँड बाजा बारात’\nवेगळ्या भूमिका करायला नक्कीच आवडतील : स्वप्निल जोशीचे मत\nकारगिलच्या द्रासमध्ये उणे 19.7 अंश तापमान\nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/600928", "date_download": "2018-12-15T21:00:22Z", "digest": "sha1:KB3AHO3PLG4NJ3NPWKAK2TC3RS2SRMIK", "length": 10982, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नवयुग वाचनमालेने अनेक पिढय़ा घडवल्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » नवयुग वाचनमालेने अनेक पिढय़ा घडवल्या\nनवयुग वाचनमालेने अनेक पिढय़ा घडवल्या\nउत्कर्ष विद्यामंदिरच्या शिक्षिका तेजस्विनी शिंगरे यांना प्रथम पारितोषिक राजेंद्र पै यांच्या हस्ते देण्यात आले. सोबत मीना देशंपाडे, उषा मेहता, वीणा पै, विसुभाऊ बापट, दोन्ही परिक्षक.\nमीना देशपांडे यांचे कौतुकोद्गार; आचार्य अत्रे कट्टा आयोजित शिक्षक नवयुग वाचनमाला स्पर्धेला भरघोस प्रति��ाद\nलहान मुलांच्या पाठय़पुस्तकात अतिशय रुक्ष भाषेत साहित्य लिहिल्याने ते लहान मुलांना मुळीच आकलन होणार नाही. त्यांना त्यांच्या भाषेतच आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा, अशा भाषेत साहित्य उपलब्ध झाले पाहिजे या उद्देशाने आचार्य अत्रे यांनी नवयुग वाचनमाला लिहिली. शब्दाला ताल, लय, सूर असतो याची जाणीव नवयुग वाचनमालेतील प्रत्येक पाठात होते. मला तर ही वाचनमाला खूप आवडते. माझ्या अमेरिकेत असलेल्या नातवाला मी यातील गोष्टी इंग्ा्रजीत भाषांतरीत करून सांगितल्या. या वाचनमालेने महाराष्ट्रात पिढय़ाच्या पिढय़ा घडवल्या, असे कौतुकोद्गार आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी काढले.\nशुक्रवारी दादर येथील ब्ा्राह्मण सेवा संघाच्या सभागफहात आचार्य अत्रे समिती, कुटुंब रंगलय काव्यात आणि ब्ा्राह्मण सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य कट्टय़ाचे आयोजन केले होते. यंदा आचार्य अत्रे कट्टय़ावर शिक्षकांसाठी आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग वाचनमालेतील’ गद्य किंवा पद्य वाचन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला मुंबई ते थेट बदलापूरपर्यंत शाळांतील शिक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. तसेच, सुमारे 70 प्रवेशिका आल्या. त्यातील 35 शिक्षकांचे शुक्रवारी सादरीकरण झाले. तर, उर्वरित शिक्षकांची 9 सप्टेंबर रोजी पुढील आचार्य अत्रे कट्टय़ात स्पर्धा होईल. त्यावेळी ही बक्षीसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी आचार्य अत्रे यांचे नातू ऍड. राजेंद्र पै, त्यांच्या पत्नी वीणा पै, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुकुंद आंदळकर, सुनंदा काळुसकर यांनी काम पाहिले.\nशब्दसौंदर्य, शब्द सामर्थ्य, भावनेचे प्रकटीकरण या साहित्य गुणांची प्रचिती लहान मुलांना व्हावी, यासाठी आचार्य अत्रे यांनी वाचनमाला लिहिली. आचार्य अत्रे यांनी ज्या उद्देशाने नवयुग वाचनमाला लिहिली त्याचे आज सार्थक झाले, आज मी भरून पावलो, अशा भावना राजेंद्र पै यांनी व्यक्त केल्या. या नवयुग वाचनमालेतून शब्दातील नाद स्पर्श, रंगानुभव अशा विविध साहित्य गुण लहान मुलांना मिळतात. आम्हीही ही वाचनमाला वाचून मोठे झालो. आम्हाला आचार्य अत्रे यांच्या साहित्याचे संस्कार मिळाले ���े आमचे भाग्य आहे. शिक्षकांनी आणि मुलांनी वाचन हे केलेच पाहिजे, असे मत उषा मेहता यांनी व्यक्त केले. या स्पर्धेची संकल्पना विसूभाऊ बापट, उमा बापट यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले. यावेळी एकपात्री नाटय़प्रयोग सादर करणारे नाटय़कर्मी सुरेश परांजपे, ज्येष्ठ उद्योजक रवींद्र आवटी आणि आचार्य प्र.के.अत्रे समितीचे उमेश घैसास, ‘तरुण भारत संवाद’चे संपादक नरेंद्र कोठेकर, कवी शिवाजी गावटे, अमफता राव, आरती सदावर्ते, माधुरी गटणे आदी उपस्थित होते.\nक्रमांक विजेत्यांची नावे शाळेचे नाव\n1 तेजस्विनी शिंगरे उत्कर्ष विद्यामंदिर, मालाड\n2 नेहांकी संखे दहिसर विद्यामंदिर\n3 किसन मोरे चेंबूर हायस्कूल\n4 माधुरी जोशी टिळक विद्यालय, पार्ले\n5 मनाली बंदरकर उदयाचल विद्यालय, विक्रोळी\n6 मनीषा घेवडे अनुयोग विद्यामंदिर, खार\nवाऱयासह पावसाचा जोर कायम\nकाँग्रेस नेते बाबा सिद्दकींची 462 कोटींची संपत्ती जप्त\nरुळाला फडके बांधून लोकल केली रवाना\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/food/page/28/", "date_download": "2018-12-15T21:59:18Z", "digest": "sha1:Z7PS73BOPUNDUS2IVSANNAVO3KJRMGZI", "length": 3465, "nlines": 39, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Food Archives - Page 28 of 28 - Marathi Gold", "raw_content": "\nनोकरी सुटल्या नंतर देखील या व्यक्तीने जिद्दीने कसे कमवले 4 करोड रुपये तेही एका वर्षात, जाणून घ्या तुम्ही पण\nमहाराष्ट्रातील लोकांचा आणि विशेषतः मुंबईतील लोकांचा आवडता वडापाव अतिशय च��िष्ट, खिशाला परवडणारा आणि कमी पैश्यात झटपट पोट … [Read more...] about नोकरी सुटल्या नंतर देखील या व्यक्तीने जिद्दीने कसे कमवले 4 करोड रुपये तेही एका वर्षात, जाणून घ्या तुम्ही पण\n5 फायदे आहेत आरोग्यासाठी अक्रोड खाण्याचे\nअक्रोड आरोग्यदायी गुणांनी भरपूर असते. याच्या बिया मध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, विटामिन आणि एसेंशियल मिनरल आरोग्यासाठी … [Read more...] about 5 फायदे आहेत आरोग्यासाठी अक्रोड खाण्याचे\n1 वर्षा पर्यंत कोथिंबीर या पद्धतीने टिकवा\n1 वर्षा पर्यंत कोथिंबीर कशी टिकवायची हे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित हे अशक्य वाटले असेल पण आम्ही सांगत असलेल्या … [Read more...] about 1 वर्षा पर्यंत कोथिंबीर या पद्धतीने टिकवा\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ashtavinayak/ashtavinayak-108083000017_1.html", "date_download": "2018-12-15T21:40:00Z", "digest": "sha1:XEVCQUVCUVH2LJBUTCYKYEFOXCCJC2B5", "length": 13824, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्री बल्लाळेश्र्वर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. त्याच्या या भक्तीपायी त्याचे वडील कल्याणीशेठ व गावकरयांनी त्याला बेदम मारून एका खोलीत कोंडून ठेवले. तेव्हा गणपतीने ब्राम्हणाच्या वेशात येऊन बल्लाळला दर्शन दिले. तेव्हापासून येथील गणपती बल्लाळेश्वर नावाने प्रसिध्द झाला.\nया गणपतीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे अष्टविनायकांत या एकाच गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.\nजेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिरयांपासून बनवले आहेत.\nहे देऊळ पाली या गावी असून पुण्यापासून 110 किलोमीटरवर आहे. पुणे- लोणावळा -खोपोली मार्गे आपण बल्लाळेश्र्वरला जाऊ शकतो.\nयावर अधिक वाचा :\nश्री बल्लाळेश्र्वर गणेश महिमा\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nमहत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी...Read More\n\"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी...Read More\nप्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून...Read More\n\"आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता...Read More\nव्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी...Read More\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील....Read More\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य म���्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान...Read More\n\"कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल....Read More\n\"वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि...Read More\n\"आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू...Read More\n\"इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे...Read More\n\"हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये....Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajeev-upadhye.blogspot.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2018-12-15T22:01:37Z", "digest": "sha1:G3O4SSB3E4CG2B6HUTZOOK6LYQBRTN4K", "length": 9455, "nlines": 151, "source_domain": "rajeev-upadhye.blogspot.com", "title": "राजीव उपाध्ये यांची चिन्तनिका: कर्ज", "raw_content": "राजीव उपाध्ये यांची चिन्तनिका\nआता अभिनव वाग्विलासिनी | जे चातुर्यार्थ कलाकामिनी | ते शारदा विश्वमोहिनी | नमस्कारिली मिया ||\nमाझ्या फोटोग्राफी प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या\nमंगळवार, ३ जुलै, २०१८\nआज कै. चंद्रकांत गोखल्यांच्या हिशेबी स्वभावाची एक इथे आठवण वाचल्यावर माझी एक आठवण जागी झाली.\n८३-८४ साल होते. माझ्या वडिलांना दोन मोठे हार्ट-ॲटॅक येऊन गेले होते. तेव्हाच्या प्रचलित उपचार-पद्धतीनुसार हार्ट-ॲटॅक आलेल्या व्यक्तीना कष्ट जास्त करायचे नाहीत, जिने चढायचे नाहीत, वजन उचलायचे नाही इ० निर्बंध पाळावे लागत. माझ्या वडिलांचा स्वभाव स्वस्थ न बसण्याचा होता आणि त्यामुळे आम्हाला कायम चिंता आणि भीतीने ग्रासलेले असायचे.\n\"गेलेला दिवस आपला समजा. येईल तो दिवस कसा असेल हे सांगता येत नाही\" असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगीतल्यामुळे वडिलांना एका जागी स्वस्थ बसविण्यासाठी आम्ही टिव्ही घ्यायचे ठरवले. पण टिव्हीसाठी पाच हजार कमी पड��� होते. तेव्हा माझ्या नावावर एक पाच हजाराची एफडी होती आणि तेव्हा बॅंकेत १४-१५% व्याज मिळायचे. आईला ते ठाऊक असल्याने आईने माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला की माझी एफडी मोडायची आणि ते पैसे टिव्हीसाठी वापरायचे. ते पैसे परत माझ्या नावाने गुंतवेपर्यंत आईवडिल मला बॅंकेइतकेच व्याज देत जातील. मी हा पर्याय स्वीकारला.\nमग आमचा १ला टिव्ही ८४ साली आला आणि नंतर ८६ सालच्या डिसेंबरमध्ये वडिल गेले. पण नंतर आईने मला २-३ वर्षे व्याज दिले आणि पूर्ण रक्कम परत केली. आईने नंतर दरवर्षी जायबंदी झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी काम करणार्‍या संस्थेला जशी जमेल तशी मदत केली आणि मला पण करायला सांगितले होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआपल्या पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास शुल्क द्यावे लागेल.\nआपल्या समस्या मी अभ्यास केलेल्या तंत्राच्या कक्षेत येत असतील तरच फी स्वीकारली जाईल.\nज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहेत्यांनी या लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.\nएका व्यक्तीकरता माझी मूळ फी रु ४०० इतकी आहे. समस्येच्या अनुरोधाने आणखी पत्रिका तपासाव्या लागल्यास प्रत्येक पत्रिकेसाठी मी रु १०० अधिक घेतो. हे शुल्क नेट बॅन्कींग/पेपाल सेवांद्वारे आपण देऊ शकता. प्राथमिक correspondence नंतर फोन अथवा (पुण्यात) प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या शंकांचे समाधान करून घेता येते.\nमाझ्या विशेष आवडीचे विषय\n- नातेसंबंध (कौटुंबिक आणि व्यावसायिक)\nशनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण\nआजच्या पुरुषांसाठी सप्तपदी धोकादायक का आहे\nश्रीकृष्णाची चूक - कर्मयोगाची ऐशीतैशी\nकै. विलासराव आणि शनि-मंगळ युति\n[शनी-हर्षल प्रतियोग] दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य\nअमिताभ बच्चन आणि ज्योतिष\nदिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजीची अपघातदर्शक अमावस्या\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/tino-best-hits-back-at-harbhajan-singh-for-his-tweet-on-west-indies-poor-performance/articleshow/66131546.cms", "date_download": "2018-12-15T22:11:45Z", "digest": "sha1:YXY5I7JCYCRP3EGW5AGFNXXKL5BEMFW5", "length": 11956, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Harbhajan Singh: tino-best-hits-back-at-harbhajan-singh-for-his-tweet-on-west-indies-poor-performance - harbhajan singh: हरभजनला विंडीज खेळाडूचे सणसणीत उत्तर | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nharbhajan singh: हरभजनला विंडीज खेळाडूचे सणसणीत उत्तर\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला एक डाव आणि २७२ धावांनी भारताने हरवलं. माजी भारतीय गोलंदाज हरभजन सिंगने ट्विटरवर वेस्ट इंडिजच्या निराशाजनक खेळीची खिल्ली उडवली. पण हरभजनच्या टीकेला वेस्ट इंडिजच्या एका माजी खेळाडूने सडेतोड उत्तर दिले.\nharbhajan singh: हरभजनला विंडीज खेळाडूचे सणसणीत उत्तर\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला एक डाव आणि २७२ धावांनी भारताने हरवलं. माजी भारतीय गोलंदाज हरभजन सिंगने ट्विटरवर वेस्ट इंडिजच्या निराशाजनक खेळीची खिल्ली उडवली. पण हरभजनच्या टीकेला वेस्ट इंडिजच्या एका माजी खेळाडूने सडेतोड उत्तर दिले.\nवेस्ट इंडिजच्या पराभवानंतर हरभजनने वेस्ट इंडिजच्या संघावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वेस्ट इंडिजचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट तर सोडाच पण रणजी क्रिकेट खेळण्याच्या तरी लायकीचा आहे का असा प्रश्न त्याने ट्विट करून विचारला या ट्विटवर अनेकांनी हरभजनचं समर्थन केलं.\nवेस्ट इंडिजचा माजी फलंदाज टीनो बेस्टला काही हे पटलं नाही . टीनो बेस्ट या ट्विटवर भडकला,' अशाप्रकारचे ट्विट भारत जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर होता तेव्हा का दिसले नाहीत' असा उलट प्रश्नच त्याने हरभजनला विचारला. इंग्लड दौऱ्यावर कसोटी मालिकेत भारताला ४-१ने पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेत भारतीय संघाच्या खेळावर भरपूर टीकाही झाली होती. तेव्हा मात्र असे भारतीय संघाची खिल्ली उडवणारे ट्विट कोणीच केले नव्हते याची आठवण हरभजनला टीनोने करून दिली.\nयासोबतच आता वेस्ट इंडिजचे खेळाडू नवीन आहेत आणि येत्या काळात ते खेळात सरावतील असं म्हणत त्याने वेस्ट इंडिजच्या संघाची पाठराखणही केली.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:हरभजन सिंह|वेस्ट इंडीज|टीनो बेस्ट|West Indies|Tino Best|Harbhajan Singh\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nharbhajan singh: हरभजनला विंडीज खेळाडूचे सणसणीत उत्तर...\nअनुभव नसणारे, काय आव्हान देणार...\nआजपासून शालिनी भालेकर ट्रॉफी...\nआदिल, अलॉफ्ट क्लबची आगेकूच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Heech_Ti_Ramanchi_Swamini", "date_download": "2018-12-15T21:40:59Z", "digest": "sha1:R7LOWXEYCE523B3EXJ4HIFV2I6JB2BCA", "length": 4922, "nlines": 79, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "हीच ती रामांची स्वामिनी | Heech Ti Ramanchi Swamini | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nहीच ती रामांची स्वामिनी\nहीच ती रामांची स्वामिनी\nमलिन, कृशांगी तरी सुरेखा\nशिशिरीं तरिं ही चंपकशाखा\nव्रतधारिणि ही दिसे योगिनी\nरुदनें नयनां येइ अंधता\nउरे कपोलीं आर्द्र शुष्कता\nपंकमलिन ही दिसे पद्मजा\nखचित असावी सती भूमिजा\nकिती दारुणा स्थिती दैवजा\nअपमानित ही वनीं मानिनी\nअसुन सुवर्णा, श्यामल, मलिना\nहताश बसली दिशा विसरुनी\nसंदिग्धार्था जणूं स्मृती ही\nअमूर्त कोणी चित्रकृती ही\nपराजिता वा कीर्ती विपिनीं\nनिःसंशय ही तीच सु-भद्रा\nअसेच कुंडल, वलयें असलीं\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १५/१२/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्र��ारण स्वर- व्ही. एल्. इनामदार.\nऋष्यमूक - एक पर्वत.\nकुंडल - कानात घालायचे आभूषण.\nकृशांगी - सडपातळ अंगाची स्‍त्री.\nकोटर - झाडातली ढोली.\nघटी - घटका, वेळ.\nचंपक - (सोन) चाफा.\nभद्र - सुशील / नम्र.\nप्रिय जरि हा सहवास\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajasthan-news-rain-gujrat-and-rajasthan-61956", "date_download": "2018-12-15T21:38:15Z", "digest": "sha1:T4G6SZAF3LYK25VRMRIVJGRIZBRN2VMY", "length": 12865, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajasthan news rain gujrat and rajasthan राजस्थान, गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका | eSakal", "raw_content": "\nराजस्थान, गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका\nसोमवार, 24 जुलै 2017\nजयपूर: मुसळधार पावसामुळे गुजरात व राजस्थानच्या अनेक भागांत नद्यांना पूर आला आहे. पुराचा फटका हजारो नागरिकांना बसला असून, त्यांच्या मदतीसाठी आज लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.\nराजस्थानातील जामनगर, जोधपूर व फालोदी या जिल्ह्यांत लष्कर तसेच हवाई दलाने मदतकार्य सुरू केले आहे. यासाठी चार एम आय हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान राजस्थानातील खेरवाडा येथे पुराच्या पाण्यात जीप वाहून गेल्याने एक महिला व तिच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.\nजयपूर: मुसळधार पावसामुळे गुजरात व राजस्थानच्या अनेक भागांत नद्यांना पूर आला आहे. पुराचा फटका हजारो नागरिकांना बसला असून, त्यांच्या मदतीसाठी आज लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.\nराजस्थानातील जामनगर, जोधपूर व फालोदी या जिल्ह्यांत लष्कर तसेच हवाई दलाने मदतकार्य सुरू केले आहे. यासाठी चार एम आय हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान राजस्थानातील खेरवाडा येथे पुराच्या पाण्यात जीप वाहून गेल्याने एक महिला व तिच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.\nउत्तर गुजरातच्या बनासकांठा व पाटन जिल्ह्यांत अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्य सरकारने येथे अतिदक्षतेचा इशारा दिला असून, लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांनी मदतकार्य सुरू केले आहे. या भागातील 2200 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.\nगुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले,\"\" राजस्थानमध्ये होत असलेल्या पावसामुळे राज्यात अनेक नद्यांना पूर आला असून, धरणांतील पाणीसाठा वाढला आहे.\nशास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवाय : पं. रघुनंदन पणशीकर\nलातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे...\nजातीय समीकरणांचे पारडे जड\nनवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश...\nवाईतील ७५ अपंगांना मिळणार कृत्रिम पाय\nवाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने...\nराजस्थानमध्ये पायलट की गेहलोत\nजयपूर- राजस्थानामध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा...\nराजस्थानमध्ये सुरवातीचा कौल काँग्रेसच्या बाजूने\nजयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत सुरवातीच्या कौलानुसार काँग्रेसला कल मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये...\nराजस्थानात ईव्हीएम मशीन सापडले रस्त्यावर\nजयपूर- राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर रस्त्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/05/blog-post_217.html", "date_download": "2018-12-15T21:48:38Z", "digest": "sha1:J6BUVUBMWWWABRIHVKOQKURRWVVUTKF4", "length": 15055, "nlines": 81, "source_domain": "www.idainik.com", "title": "दम असेल तर समोर येऊन बोला : उदयनराजे - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > दम असेल तर समोर येऊन बोला : उदयनराजे\nदम असेल तर समोर येऊन बोला : उदयनराजे\nसातारा : ‘कॉलर तर मी नेहमी उडवत असतो, इलेक्शन असो वा नसो. नाडी कोण खोलतोय, कॉलर कोण खेचतोय तेच बघतो. हिंमत असेल तर समोर या, वयाचा आदर करतो म्हणून गप्प बसतोय. माझ्यासारखा कोणी वाईट नाही, किती सहन करायचे दम असेल तर समोर येऊन विचारा’, अशा शब्दांत खा. श्री छ. उदयनराजे भोसले यांनी ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर पलटवार केला.सातार्‍यात पत्रकार परिषदेत बोलताना खा. उदयनराजेे म्हणाले, राजकारणात मी कुणाच्या आधारावर नाही. मी माझ्या स्वत:च्या हिंमतीवर आजपर्यंत लढलो आहे. खा. शरद पवार यांच्याविषयी आपणास आदर असून तो राहणारच आहे. मी केलेली नौटंकी अनेकांना दिसते. लावणी म्हणतो, यापुढेही करतच राहणार. मी नेहमीच खरे खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझ्या वागण्यात बदल होणार नाही. मी तत्त्व सोडून बोलत नाही, माझ्या स्वभावात बदल करू शकत नाही. कामे करायला तुमचे कोणी हात बांधले आहेत का मग का काही केले नाही मग का काही केले नाही मी सत्तेत होतो, नव्हतो पण कामे करतच राहिलो ना मी सत्तेत होतो, नव्हतो पण कामे करतच राहिलो ना असेही खा. उदयनराजे म्हणाले.\nरयत शिक्षण संस्थेची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितले होते की, मुख्यमंत्री असेल तो या संस्थेचा अध्यक्ष असेल. परत खासगीकरण झालं, धन्यवाद... वा देवा असंच राहू द्या, असंच चालू द्या, चांगली लोकं बाजूला काढा, आमच्याकडून काहीही अपेक्षा नाहीत. मात्र, मानहानी होतेय, याचीच खंत असल्याचे खा. उदयनराजे म्हणाले.\n‘सातारा राजधानी महोत्सव’ या कार्यक्रमातून सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मुलांना वाव मिळाला पाहिजे. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, हा या मागचा उद्देश आहे. याला कोणी राजकीय स्वरूप देऊ नये. अजूनही असा कोणीही प्रयत्न केला नाही. मुलांच्या भवितव्यासाठी काम करत राहणार आहे. कलाकार निर्माण झाले पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ठीक आहे, कोणी आम्हाला टवाळगिरी म्हणू दे, त्याच्याबद्दल मी कुणाला भीक पण घालत नाही, पण मुलं मोठी झाली पाहिजेत. हा उत्सव माझा नसून तुमच्या आमच्या सर्वांचा आहे. एक एक कलाकारांना नाय घडवलं तर मिशा काय भुवया पण काढून टाकीन, असा टोलाही त्यांनी लगावला.\nकार्यक्रमाला अमिताभ बच्चन येणार आहेत का या प्रश्‍नावर बोलताना खा.उदयनराजे म्हणाले, मीच अमिताभ बच्चन, कुठला अमिता�� बच्चन, त्यांचे टायमिंग बघून बघून माझेच टायमिंग लागले आहे. ते येणारच आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खा. शरद पवारही येणार असल्याचे खा. उदयनराजेंनी सांगितले. यावेळी रवी साळुंखे, सुनील काटकर, रंजना रावत, गीतांजली कदम, पंकज चव्हाण, बाळासाहेब गोसावी, चंद्रशेखर घोरपडे व पदाधिकारी उपस्थित होते.\n‘रयत’वर आ. शिवेंद्रराजेंना घ्या\nरयत शिक्षण संस्थेबाबत नाराजी दर्शवत ते म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची जागा कोणाची आहे आहे कोण त्याच्यावर ही संस्था घडवण्याचे काम कोणी केले असेल तर माझ्या आजीने व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले आहे. त्याच्यावर मी नसू देत; पण राजघराण्यातील आ. शिवेंद्रराजे यांना तरी घ्या, कोणालाही घ्या, आम्हाला मेंबरपण करून घेतलं नाही. मेंबर कोणाला केलं तर प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, शशिकांत शिंदे यांना. त्यांचे काय योगदान आहे अशा लोकांची निवड करून संस्थेने राजघराण्यावर अन्याय केल्याचा आरोप खा. उदयनराजे भोसले यांनी केला.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-15T20:19:10Z", "digest": "sha1:QDVKSIYYMSTZPYYNKWJXRT5EPRYCZ36P", "length": 17062, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अजित पवारांकडून प्रवीण दरेकर चितपट; हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी- काँग्रेसचे वर्चस्व | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लि��ा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Maharashtra अजित पवारांकडून प्रवीण दरेकर चितपट; हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी- काँग्रेसचे वर्चस्व\nअजित पवारांकडून प्रवीण दरेकर चितपट; हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी- काँग्रेसचे वर्चस्व\nमुंबई, दि. ४ (पीसीबी) – महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार आणि मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना चितपट करत २१ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला. भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले.\nराज्यातील सहकारी संस्थांवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरेकर यांना या निकालामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरेकर यांनी राज्य सहकार संघाच्या निवडणुकीत बाजी मारली. मात्र, हाऊसिंग फायनान्सवर झेंडा फडकवण्याचा दरेकरांचा मनसुबा अजित पवार यांच्या प्रगती पॅनेलने धुळीस मिळवला. दरेकरांच्या सहकार पॅनेलला दारूण पराभव स्वीकारावा लागला.\nया संस्थेच्या संचालक मंडळात आमदार माधनराव सानप (भाजप, नाशिक विभाग)), आमदार सतिश पाटील (राष्ट्रवादी, नाशिक विभाग), माजी आमदार वसंत गिते (भाजप, नाशिक विभाग) जयश्री मदन पाटील (सांगली) या नेत्यांची वर्णी लागली आहे. या संस्थेचे राज्यात १ हजार ७०० मतदार आहेत.\nया संस्थेच्या संचालकपदासाठी १ जुलै रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत २१ पैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. संस्थेचे मावळते अध्यक्ष रवींद्र गायगोले (अमरावती) आणि उपाध्यक्ष योगेश पारवेकर (यवतमाळ) यांनी भाजपच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली. मात्र, दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.\nPrevious articleपीक चांगले यावे यासाठी शेतकऱ्यांनी दररोज २० मिनिटे वेद मंत्रोच्चार करावा- गोवा सरकार\nNext articleआमदार प्रकाश गजभिये संभाजी भिडेंच्या वेशभुषेत; आंबे वाटप करून अटकेची मागणी\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nव्यापाऱ्याच्या खूना प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला पोलीस कोठडी\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला सरकारकडून १० रोपे मोफत\nभाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/breaking-news/8749-fire-breaks-out-at-andheri-building", "date_download": "2018-12-15T20:52:34Z", "digest": "sha1:327UIKVI2M5RTFWQCVSW5SIMNXIINOQH", "length": 7340, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अंधेरीत एसआरए इमारतीला आग, 2 जणांचा मृत्यू - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअंधेरीत एसआरए इमारतीला आग, 2 जणांचा मृत्यू\nअंधेरीतल्या वीरा देसाई रोडवरील एका इमारतीला काल म्हणजेच मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या उंच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर कसा करावा हे तिथल्या रहिवाशांना माहिती नव्हतं, असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मुंबईतल्या उंचच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर कसा करावा याची माहिती रहिवाशांना असणं आवश्यक झालं आहे.\nअंधेरी पश्चिमेला वीरा देसाई मार्गावरील कदमनगर चाळ या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत एसआरए उभारण्यात आलेल्या इमारतीच्या 10 व्या आणि 11 व्या मजल्यावरील घरामध्ये आग लागली. ट्रान्सकॉन असे या दुर्घटनाग्रस्त इमारतीचे नाव आहे. दहाव्या मजल्यावरील 1001 क्रमांकाच्या फ्लॅटला ही आग लागली होती. त्याचबरोबर अकराव्या मजल्यावरील 1101 क्रमांकाच्या फ्लॅटलाही या आगीच्या झळांचा फटका बसला दुर्देवाची गोष्ट म्हणजे जवानांना याच फ्लॅटमध्ये 2 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. 2 तासानंतर साडे दहा वाजता अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nशरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या\nमहाराष्ट्रातील 'या' भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता\nज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलणार शिवरायांचा इतिहास\nहंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल\nकपिल सिब्बल का देणार आहेत अमित शहांना 'ही' वस्तू गिफ्ट\nपुलवामामध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक, 6 ठार\n 'या' विद्यापीठातून हटवला त्यांचा पुतळा...\nआधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार\n'या' देशात येणार भारतीय चलनावर बंदी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2013/", "date_download": "2018-12-15T20:12:09Z", "digest": "sha1:S2GEXL2KCBCKWWEUXVFEKH33RROA6QRI", "length": 8034, "nlines": 56, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "2013 - ब्लॉगनामा", "raw_content": "\nलहान असताना आपल्याला भिती घालण्यासाठी आई-वडील विविध शक्कली लढवत असत. “झोप नाहीतर बुवा येईल” (हा बुवा म्हणजे कोण आणी तो कसा दिसतो \nप्रेरणादायी व्यक्तिमत्व : सतीश काळसेकर\nसतीश काळसेकर खरंतर आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांच्या विचारांमधून , वागणुकीतून काही ना काहीतरी आपण शिकत असतो. असेही अनेक व्यक्ति...\nकामवासना, नियंत्रण आणि विवेक संस्कार\nसध्या दिवसागणिक महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. माध्यमांच्या ���ाठपुराव्यामुळे त्यातल्या काही पिडीत महिलांना न्याय...\n...आणि शाळेची ती अवस्था पाहून डोळे पाणावले.\nपरवा मुंबईला येताना एसटी पकडण्यासाठी जिथे एसटी थांबते तिथे आलो... एसटी यायला थोडा वेळ होता म्हणून जवळच असलेल्या माझ्या प्राथमिक शाळेच्...\nपत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा...\nप्रवीण दवणे यंच्या “वय:वादळी विजांच” या पुस्तकातील ‘पत्र म्हणजे काळाचा एक तुकडा’ हा लेख वाचला आणि मी पत्राचं माझ्या आयुष्यातील महत्...\nआदरणीय राजसाहेब ठाकरे... तुम्ही मराठी मनाचे बुलंद आवाज आहात..महाराष्ट्राच्या अस्मितेचे एकमेव लढवय्ये...मराठी लोकांसाठी प्राण पणाला लाव...\nएक शाळा बांधली म्हणजे सर्व काही झालं असे होत नाही..........\nशिक्षणाचा प्रसार होण्याची अजून खूप गरज आहे. नुसती एखाद्या गावात एखादी शाळा बांधली म्हणजे त्या गावात शिक्षणाचा प्रसार झाला असे म्हणता येण...\nत्यांना तुमची सोबत नको असते.. त्यांना हवा असतो एकटेपणा....एकांतवास... कधी कोणी रागावलं... एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करूनही पराभ...\nप्रिय स्त्री हिस, आज मला तुझीच तक्रार तुझ्याकडे करायची आहे. मला तूझा राग आला आहे. मला पडलेल्या अनेक प्...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण न��राशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i140709025751/view", "date_download": "2018-12-15T20:54:10Z", "digest": "sha1:4CH3YESWYLD4FL453BTSKRGQKCOKKTNC", "length": 6877, "nlines": 106, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रसगड्गाधर: - समासोक्ति अलंकारः", "raw_content": "\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|व्याकरणः|रसगड्गाधर:| समासोक्ति अलंकारः|\nरसगड्गाधर: - समासोक्ति अलंकारः\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण २\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण ३\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण ५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण ६\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण ७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण ८\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण ९\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण १०\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nसमासोक्ति अलंकारः - लक्षण ११\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/teamindia-end-day-two-on-308-run-on-4-wicket-trail-windies-311-by-3-runs/", "date_download": "2018-12-15T21:12:43Z", "digest": "sha1:ZF4JU4YKEQE6SCD26FHLZZWAW564GUTA", "length": 8213, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुसऱ्या दिवसअखेर भारत 4 बाद 308; ‘रहाणे आणि पंत’ यांची 146 धावांची भागीदारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुसऱ्या दिवसअखेर भारत 4 बाद 308; ‘रहाणे आणि पंत’ यांची 146 धावांची भागीदारी\nहैदराबाद – काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्टइंडिज संघाच्या 7 बाद 295 धावा झाल्या होत्या. आज पुढे खेळताना कालच्या धावसंख्येत वेस्टइंडिज संघाला केवळ 16 धावांची भर टाकता आली आणि त्यांचा पहिला डाव 311 वर आटोपला. रोस्टोन चेज याने आज आपले शतक पूर्ण केले. तो 106 धावांवर बाद झाला.भारताकडून पहिल्या डावात उमेश यादव याने सर्वाधिक 6 तर कुलदीप यादव याने 3 तर रविचंद्रन आश्विन याने 1 बळी घेतला.\nवेस्टइंडिजचा पहिला डाव 311 वर आटोपल्यानंतर भारतीय फलंदाजानी सुध्दा पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 4 बाद 308 धावा झाल्या आहेत. भारत केवळ 3 धावांनी पिछाडीवर आहे. खेळपट्टीवर अजिंक्य रहाणे 75 तर ऋषभ पंत हा 85 धावांवर नाबाद होते.\nआज भारताचा सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो 4 धावा करून बाद झाला. मात्र पृथ्वी शाॅ याने पहिल्या कसोटी सामन्यासारखीच फलंदाजी करत 53 चेंडूत (11 चौकार, 1 षटकरांसह) 70 धावा केल्या. शाॅ बाद झाल्यानंतर आलेल्या चेतेश्वर पूजारा सुध्दा जास्त काळ टिकला नाही, तो 10 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने याने 45 धावा केल्या. त्यानंतर अंजिक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला आणि 146 धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या 300 पार नेली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनवतंत्रज्ञानाच्या वापरातून अधिकाऱ्यांनी जनतेशी नाळ जोडण्याची गरज – देवेंद्र फडणवीस\nNext articleबेनामी मालमत्तेवर अंकुश\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदास��ठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_508.html", "date_download": "2018-12-15T20:46:57Z", "digest": "sha1:ESTNPASZB6WRRLDRRY3CV4VQWE2NIBUV", "length": 7500, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सिंधुदुर्ग जिल्ह्यात दक्षिण आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारणार - राज्यमंत्री दीपक केसरकर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रागात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात दक्षिण आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारणार - राज्यमंत्री दीपक केसरकर\nमुंबई : भारत आणि माल्टा देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पाऊल टाकले असून माल्टा देशाच्या सहकार्याने डिसेंबरमध्ये माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठे डाटा सेंटर सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. माल्टा देशाचे पर्यटनमंत्री कोनरॅड मिझ्झी आणि पंतप्रधान कार्यालयातील सचिव तानिया ब्राऊन आदी यावेळी उपस्थित होते.\nमाल्टा देशाचे पर्यटनमंत्री श्री. मिझ्झी आणि माल्टाच्या पंतप्रधान कार्यालयातील सचिव तनिया ब्राऊन यांचे शिष्टमंडळाने आज सिंधुदुर्गचे पालक मंत्री श्री. केसरकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत सिंधुदुर्गमधील पर्यटन वाढ��संदर्भात चर्चा करण्यात आली.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या घराचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/lettuce-health-component-color-attributed-19497", "date_download": "2018-12-15T20:58:23Z", "digest": "sha1:MVDPKK7DXAFBTZOYE5MP3MXNNTVJTYOV", "length": 12192, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lettuce in the health component of the color attributed! लेट्यूसमधील आरोग्यवर्धक घटक रंगामुळेच! | eSakal", "raw_content": "\nलेट्यूसमधील आरोग्यवर्धक घटक रंगामुळेच\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nपाश्‍चिमात्यांच्या आहारात लेट्यूस ही पालेभाजी महत्त्वाचा भाग बनली आहे. मात्र सर्व प्रकारच्या लेट्यूस जातीमध्ये सारख्याच प्रमाणामध्ये अँटिऑक्‍सिडंटचे घटक नसतात.\nपाश्‍चिमात्यांच्या आहारात लेट्यूस ही पालेभाजी महत्त्वाचा भाग बनली आहे. मात्र सर्व प्रकारच्या लेट्यूस जातीमध्ये सारख्याच प्रमाणामध्ये अँटिऑक्‍सिडंटचे घटक नसतात.\nतसेच पानाच्या रंगावर त्यातील आरोग्यवर्धक गुणधर्माचा कार्यरत होण्याचा वेग अवलंबून असल्याचे \"युनिव्हर्सिटी ऑफ दि बास्ककौंटी' येथील अभ्यासात दिसले. हे संशोधन\"ऍग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्री' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. हिरव्या रंगाच्या लेट्यूसमधील अँटिऑक्‍सिडेंट लाल रंगाच्या लेट्यूसपेक्षा कमी वेगाने कार्यरत होत असल्याचे आढळले. संशोधकांनी लेट्यूसच्या हिरव्या पानांची बॅटाविया, लालसर पानांची मार्वल ऑफ फोर सीझन आणि लाल पानांची ओक लिफ या तीन जातीचे विश्‍लेषण केले. हिरव्या पानांच्या लेट्यूस पाण्यामध्ये मंद किंवा मध्यम गतीने कार्य करतात, तर लाल पानांतील मूलद्रव्ये मध्यम ते वेगाने कार्य करत��त. डॉ. पेरेझ-लोपेझ यांनी सांगितले,\"\"या\nमूलद्रव्यांच्या वेगावरून त्यांच्या चांगल्या किंवा वाईटपणांचे निकष आखले जाऊ शकत नाहीत. मात्र त्यातून पदार्थापासून मिळालेल्या अन्नघटकांचा शरीरात मिसळले जाण्याचा वेग कळतो. कमी वेगाने आरोग्यवर्धक गुणधर्म मिसळल्यास अधिक काळापर्यंत घातक पदार्थांपासून सुरक्षा मिळते. त्यामुळे आहारात तिन्ही प्रकारच्या लेट्यूस भाज्या असल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.\nलाच घेताना वैद्यकीय अधिकारी, मिश्रक जाळ्यात\nअंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.suhasjyotish.com/evangeline-smith-adams-10/", "date_download": "2018-12-15T21:42:54Z", "digest": "sha1:GMZN6DUTQ6V5MW2HHSOA3HHM4LNVYSPD", "length": 54662, "nlines": 784, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "Evangeline Smith Adams – 10 – Suhas Gokhale", "raw_content": "\nजज आता काय बोलणार याकडे सगळ्यांनी कान टवकारले.\nजज नी टेबलाच्या ड्रॉवर मधुन एक लहानशी डायरी काढली , डायरीतली काही पाने उलटून ते एकाएकी थांबले .\nचष्मा नाका वर घेऊन त्यांनी बाईं कडे रोखुन बघितले …\nजज काय बोलणार या बद्दलची उत्सुकता आता शिगेस पोहोचली होती..\n“मिस अ‍ॅडम्स, ठीक आहे, तुमचा मुद्दा पुराव्या निशी सिद्ध करायला एक संधी देतो”\n“मी तयार आहे मिलॉर्ड”\n“मिस अ‍ॅडम्स आपण म्हणालात की जगातल्या कोणाही व्यक्ती बद्दल तुम्ही अंदाज देऊ शकता, तुम्हाला अशाच एका व्यक्ती बद्दल काय सांगता येते हे मला बघायचे आहे, भविष्यातले अंदाज नकोत कारण ते खरे ठरणार का खोटे हे कळायला बराच काळ थांबावे लागेल इतका वेळ आपल्यापाशी नाही, तेव्हा तुम्ही किमान त्या व्यक्तीचे वर्णन , ठळक वैशिष्ट्ये , त्याच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना सांगू शकाल\n“त्या साठी आपल्याला काय लागेल , पैसा सोडून “\n“मला जास्त माहिती लागत नाही, जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मठिकाण’\n“हो, इतकीच माहीती मला पुरेशी आहे”\n“ठीक आहे, जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मठिकाण असा तपशील देतो, जो माझ्या माहीती प्रमाणे अचूक आहे”\nजज नी एका कागदा वर जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मठिकाण’ लिहून बाईं कडे सोपवला.\n“मिस अ‍ॅडॅम्स, तुम्हाला काय वाटते , या कामाला आपल्याला किती वेळ लागेल”\n“तास – दीड तास”\n“ठीक आहे तुम्हाला तुमची गणितें किंवा जे काही करायचे आहे त्या साठी वेळ मिळावा म्हणून मी कोर्टाचे कामकाज दोन तासां साठी स्थगित करत आहे, कोर्ट बरोबर दोन तासांनी आपली कारवाई पुन्हा चालू करेल. “\n“धन्यवाद मिलॉर्ड, मी काम सुरु करते”\n“पण या दोन तासांत तुम्हाला कोणाही व्यक्तीशी बोलता येणार नाही अथवा इतर कोणत्याही मार्गाने संपर्क करता येणार नाही, कोर्टाचे मार्शल्स आपल्यावर लक्ष ठेवतील “\n“हो मिलॉर्ड , मी आपल्या आज्ञेचे पालन करेन”\nठीक दोन तासांनी कोर्टाचे कामकाज पुन्हा सुरु झाले.\n“मिस अ‍ॅडम्स , मला वाटते आपण आपले काम पुर्ण केले असावे”\n“मिलॉर्ड, माझे अ‍ॅनालायसिस आणि निष्कर्ष तयार आहेत”\n“मी ज्या व्यक्तीचे जन्म तपशील दिले आहेत त्याबद्दल तुमची काय अनुमाने आहेत ती आता वाचून दाखवा”\nबाईंनी डोळ्यावर वाचायचा चष्मा लावून समोरचा कागद वाचायला सुरव���त केली ..\n“मी फॉरचुन टेलींग करत नाही त्यामुळे मी फक्त अंदाज देते, बरोबर का चूक हे त्या व्यक्तीनेच ठरवायचे, मी अचूकतेचा दावा करत नाही. मी जे सांगते ते त्या व्यक्तिच्या जन्मपत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करुन इतकीच खात्री मी देते, अभ्यास न करताच मी काही सांगणार नाही”\n“ठीक आहे , वाचन सुरु करा”\nबाई वाचत होत्या , जज ऐकत होते आणि कोर्टात पिन ड्रॉप सायलेन्स होता.\nवाचता वाचता बाई अचानक थांबल्या आणि म्हणाल्या …\n“मिलॉर्ड , मी जे लिहून ठेवले ते जसेच्या तसे आपल्याला वाचून दाखवले आहे, पण या पुढचा भाग वाचायचे धाडस माझ्या कडून होईल असे वाटत नाही”\n“पुढचा भाग मी वाचू शकेन असे मला वाटत नाही याचे कारण म्हणजे या भागात मी जे लिहले आहे ते माझ्या अ‍ॅनालायसिस चा भाग म्हणूनच आहे पण असा भाग मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या क्लायंट ला सांगत नाही. पण आत्ताची केस वेगळी आहे, मी मेहेरबान कोर्टात ज्योतिषशास्त्राच्या सिद्धतेसाठी उभी आहे त्यामुळे हा भाग वाचायला मला परवानगी द्या”\n“जे काही लिहले आहे ते वाचा, थांबू नका”\n“ही पत्रिका ज्या व्यक्तीची आहे ती या वेळे पर्यत हयात असेल का नाही याची मला शंका आहे, ह्या व्यक्तीला पाण्या पासुन कमालीची भय आहे, माझी गणिते मला सांगत आहेत की या व्यक्तीचे पाण्यात बुडून निधन झाले असावे किंवा जर ही व्यक्ती या वेळे पर्यंत हयात असेल तर अगदी नजीकच्या काळात म्हणजे येत्या तीन महीन्यांत या व्यक्तीला पाण्या पासुन धोका संभवतो तेव्हा या व्यक्तीने आवश्यक ती काळजी घ्यावी असे मी सुचवते”\nकोर्टात एक जबरदस्त सन्नाटा पसरला, सगळे एकजात सुन्न झाले , एका महिलेच्या तोंडातून अस्फुट किंकाळी बाहेर पडली. प्रत्येकाच्या मनात विचार आला…\nबाईंनी चक्क मृत्यु चे भाकित केले आता बाई किमान पाच वर्षे तरी खडी फोडायला जाणार\nहातातल कागद खाली ठेवून, बाईंनी वाचायचा चष्मा डोळ्या वरुन दूर केला , कमरेत वाकून जज ना अभिवादन करत बाई म्हणाल्या..\n“मिलॉर्ड, मी माझ्या अभ्यासाच्या आधारवर , आत्ता पर्यंत मिळवलेल्या अनुभवातुन आणि अवगत केलेल्या कौशल्यांच्या जोरावर माझी अनुमाने आपल्या समोर मांडली आहेत”\nजज नी काही क्षण रोहुन बाईं कडे पाहीले,\n“मिस अ‍ॅडम्स, मी खुले पणाने मान्य करतो की तुम्ही जी अनुमाने काढली आहेत ती १००% बरोबर आहेत. मी अगदी खात्री ने सांगतो कारण ज्या व्यक्ती चे हे जन्म तपशील आहेत ती व्यक्ती माझा मुलगा आहे. आणि…”\nइतके बोलुन जज थांबले , डोळ्यांच्या कोपर्‍यात दाटलेले अश्रु हातरुमालाने पुसत ते काही क्षण थबकले ..\n“आणि माझा हा मुलगा सहा महिन्यां पुर्वी पोहायला गेला असतान बुडून मृत्यु पावला आहे”\nसारे कोर्ट हतबुद्ध झाले \n“मिस अ‍ॅडम्स , मी तुमचे अभिनंदन करतो, माझा माझ्या डोळ्यावर आणि कानांवर विश्वास बसत नाही की केवळ जन्मदिनांक, जन्मवेळ आणि जन्मस्थळ इतक्या तुटपुंज्या माहिती वर आपण इतके अचूक अंदाज करु शकता हे सारे थक्क करणारे आहे”\nआपल्या वीस पानी निवाड्यात जज जॉन फ्रेस्की John Freschi म्हणतात..\n“मिस अ‍ॅडम्स , तुम्ही जे सांगता त्याला तुम्ही अंदाज म्हणत असाल पण तो तुमचा विनय आहे (modesty) पण एके काळी ब्लॅक मॅजीकच्या विळख्यात सापडलेल्या, भोंदू च्या ताब्यात असलेल्या या विद्येला आपण ‘शास्त्रा’ चा दर्जा मिळवून दिला आहे.”\nजज पुढे म्हणतात …\nआपण जे पुरावे दिले आहेत आणि मी घेतलेली चाचणी आपण यशस्वीपणे उत्तीर्ण झाला आहात…\nत्या आधारावर मी आपल्याला आपल्या वर केलेल्या सर्व आरोपांतून मुक्त करत आहे. आपला हा व्यवसाय चालू ठेवायला मी काही अटींवर परवानगी देत आहे. फॉरच्युन टेलींग हा अजुनही कायद्याने गुन्हा आहे याची नोंद आपण आणि आपल्या सारख्या पद्धतीने व्यवसाय करणार्‍या / करु पाहणार्‍या सर्व व्यक्तींनी घ्यावी असा निवाडा मी आज इथे माझ्या सही आणि शिक्क्याने देऊन कोर्टाचे कामकाज संपले असे घोषित करतो”\nबाईंनी खटला असा निर्विवाद पद्धतीने जिंकला आणि एक नवा ईतीहास रचला गेला .. बाई प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या.\nपण बाईंचा एक ज्योतिर्विदा म्हणुनचा उण्यापुर्‍या ४० वर्षाचा प्रवास असाच उत्कंठावर्धक आहे, त्या बद्दल पुढच्या काही भागात ..\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली - December 3, 2018\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन - November 24, 2018\nप्रश्नकुंडली का आणि कशी \nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध��ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली\nआमी काय संण्यास घ्येऊच नै काय\nकेस स्ट्डी- परदेश गमन\nसुंदर विश्लेषण आणि छान न्यायनिवाडा\nआपला लेख वाचला, उत्कंठावरधक आहे. आवडला. मी माझी जन्म तारीख व वेळ पाठवत आहे कृपया कसे आहे माझ्या आयुष्यात \nआपण माझ्या वेबसाईट / ब्लॉग वरच्या संपर्क फॉर्म मार्फत संपर्क करावा\nज्योतिष क्लास चै एक बॅच सध्या सुरु आहे पुढची बॅच सुरु होण्याच्या आधी मी स्वत: आपल्याला कळवेन.\nलोकप्रिय लेख\t: अनुभव\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा..\n‘उ द्या काय घडणार. ‘अच्छे दिन येणार की नाही. ‘अच्छे दिन येणार की नाही’\nकडू , गोड आणि आंबट\nआज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या…\n“मी का म्हणून माफी मागायची उभी हयात मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास…\nअसे जातक येती – १०\nअ सेच एकदा एका व्यक्तीची , सोयी साठी आपण त्यांना…\nअसे जातक येती – ४ (१)\n'काही बोलायचे आहे' मालिकेतले पुढचे लेख ग्राफीक्स अपूर्ण असल्याने जराशा…\nकाही क्षणात आम्हाला सगळ्यांना अब्दुलने गाडी का थांबवली ते कळले,…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४०० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष प��न्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आहे – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसा��� – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी… भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ���्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसाद – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रं��� – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 6+\nकडू , गोड आणि आंबट 5+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 5+\nनिंदकाचे घर - ६ 4+\nभाऊ, लोक लै खवळल्यात ... 4+\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 4+\nमैं इधर जाऊं या उधर जाऊं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Kalpanecha_Kunchala", "date_download": "2018-12-15T20:20:41Z", "digest": "sha1:EJIFG4RHVO6KHNRHRSEXMFEGHEJ67CEV", "length": 5563, "nlines": 128, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "कल्‍पनेचा कुंचला | Kalpanecha_Kunchala | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअपुरे माझे स्वप्‍न राहिले\nआज चांदणे उन्हात हसले\nकाल पाहिले मी स्वप्‍न\nगीत होऊन आले सुख माझे\nगोड तुझी बासरी श्रीहरी\nगोड तुझ्या त्या स्वप्‍नामधली\nचित्र जयाचे मनीं रेखिले\nजरि या पुसून गेल्या\nतू माझ्या स्वप्‍नांची कल्पना\nप्रिया तुज काय दिसे\nफुलं स्वप्‍नाला आली ग\nमज एक सारखे स्वप्‍न\nमागूं नको सख्या जें\nये ना सजली स्वप्‍ने नयनी\nरात्री स्वप्‍न मला पडले\nस्वप्‍नात पाहिले जे ते राहू\nस्वप्‍नात पाहिले जे ते रूप\nस्वप्‍नात साजणा येशील का\nही वाट दूर जाते\nहे एक रेशमी घरटें\nहेच ते ग तेच हे ते\nहोईल का हे स्वप्‍न खरे\nहृदय हासले मी गुणगुणले\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T21:28:36Z", "digest": "sha1:UDCQSW5OHP5DOKD4RUW44KR4WXF5KKOX", "length": 7239, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बस चालकाला मारहाण करणारे गजाआड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबस चालकाला मारहाण करणारे गजाआड\nजमखंडी ते मुबंई जाणाऱ्या बसच्या चालकाला मारहाण करणाऱ्या दोघांना सातारा तालुका पोलिसांनी गजाआड केले. सोमवारी दुपारी शेंद्रे गावच्या हद्दीत ओव्हरटेक करण्यावरून संजय ��ाजाराम साळुंखे,सुजीत सुनिल शिवदास (दोघे रा. बोरगाव,ता.सातारा) यांनी कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या दोघांना अटक केली.\nयाप्रकरणी अभिजीत बचाराम कुंभार (रा.देहू रोड,पुणे) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. कुंभार हे मुंबई आगाराची एमएच 20 बीएल 3958 ही बस घेऊन कर्नाटकातील जमखंडी येथून मुबंईला निघाले होते. बस शेंद्रे गावच्या हद्दीत आल्यानंतर पाठीमागुन आलेल्या एमपी 04 एफक्‍यू 1102 या दुचाकीने बसला ओव्हरटेक केले.\nत्यानंतर त्या दुचाकीवरील युवक हे बसला वारंवार अडथळे निर्माण रत होते. त्यावेळी बसचालकाने त्या युवकांना समजावुन सांगत असताना चिडलेल्या त्या दोघांनी बसचालक अभिजीत कुंभार यांना कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेचे काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. यावेळी काही महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याने जिल्हा वाहतूक पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर मारहाण करणाऱ्या युवकांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात बसचालकाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleVideo: पहा…उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील डिकसळ पुलावरील नयनरम्य दृष्ये\nNext articleजाणून घ्या…. ‘भारत विरूध्द वेस्ट इंडिज’ मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtracivilservice.org/disclaimer", "date_download": "2018-12-15T21:38:31Z", "digest": "sha1:S5WJY3VKQ23XWK2YXJLQ526Z7YSADXYA", "length": 8285, "nlines": 141, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nहे संकेतस्थळ महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती एकत्रित स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या व त्या अनुषंगाने कार्यालयीन कामात सुलभता आणण्याच्या उद्देशाने केलेला प्रयत्न आहे . हे संकेतस्थळ परिपूर्ण व आदर्श करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी संकलन व वर्गीकरण मर्यादा आणि विषय व्याप्ती यामुळे या प्रयत्नातील अपूर्णता व सदोषता नाकारता येणार नाही . या संकेतस्थळावरील माहिती व याद्वारे पुरविण्यात येणारी माहिती हि विविध स्त्रोतातून आहे तशी संकलित करून त्याची पूर्ण अचूकता व सत्यता न पडताळता केवळ अतिरिक्त माहिती तात्काळ उपलब्ध असावी या हेतूने येथे उपलब्ध ठेवण्यात आली आहे . म्हणून या संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीचा कोणत्याही न्यायिक वा अर्धन्यायिक बाबीसाठी उपयोग करता येणार नाही .\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी (म.पा.प्र.), धुळे\nअपर जिल्हाधिकारी - उप सचिव, महसूल व वन विभाग, मुंबई\nउप जिल्हाधिकारी - विशेष भू संपादन अधिकारी, क्र.२ उस्मानाबाद\nअपर जिल्हाधिकारी - सहयोगी प्राध्यापक तथा संचालक, माहिती अधिकार केंद्र, यशदा, पुणे\nतहसीलदार - तहसीलदार, बार्शी\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (दंडाधिकारी), जि.का., बुलढाणा\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasahakar.maharashtra.gov.in/1148/Law-and-ACT?Doctype=4aedb1bd-9983-4096-baca-05ddace272b9", "date_download": "2018-12-15T20:59:56Z", "digest": "sha1:P5RGNJC7K62HIUJ6VKBISSYYNCIBWRUE", "length": 11413, "nlines": 185, "source_domain": "mahasahakar.maharashtra.gov.in", "title": "-सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र\nसाखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे. संघटनात्मक संरचना\nसहकार विभाग प्रमुख सांख्यिकी\nएस सी इ ए परिपत्रके\nई गव्हर्नन्स आणि आयटी प्रणाल्या\nऑनलाईन डीम्ड वाहक मॅनेजमेन्ट सिस्टम\nऑनलाईन सोसायटी नावनोंदणी प्रणाली\nऑनलाईन तपासणी व्यवस्थापन प्रणाली\nऑनलाईन सोसायटी प्रमाणीकरण मॉड्यूल\nऑनलाईन सोसायटी रिटर्न्स मॉड्यूल\nआमच्या हेल्पडेस्क समर्थन पृष्ठ\nआमच्या हेल्पडेस्क समर्थन दृष्टीक्षेप\nजी डी सी आणि ए व सी एच एम परीक्षा प्रणाली\nअधिकृत वेब मेल साईट\nअधिकारी आसन मार्गदर्शक मंत्रालय\nसहकार आयुक्त कार्यालय पुणे\nसाखर आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 3 अंतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर यांना अधिकार प्रदान करण्याबाबत. 2016-11-23 0.08\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम (निवडणूक नियम) 2014 मधील नियम 74 मध्ये सुधारणा करण्याबाबत हरकती व सूचना मागवणे. 2016-11-11 0.09\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 अअअ मध्ये सुधारणा करणेबाबत. 2016-10-17 0.07\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 कअ मध्ये सुधारणा करण्याबाबत. 2016-10-17 0.07\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 अअअ मध्ये सुधारणा करणेबाबत. 2016-10-17 0.08\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 कअ मध्ये सुधारणा करण्याबाबत. 2016-10-17 0.07\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 3 अंतर्गत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, झोपड्पट्टी पुर्नवसन प्राधिकरण, ठाणे यांना अधिकार प्रदान करण्याबाबत. 2016-10-07 0.07\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 3 अन्वये सहाय्यक निबंधक, झोपडपट्टी पुर्नवसन, सहकारी संस्था, ठाणे यांना अधिकार प्रदान करण्याबाबत. 2016-10-07 0.83\nकलम 73 अअअ अन्वये नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांची अर्हता व अनुभव 2016-04-06 0.62\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन)) अधिनियम 2014 2015-03-18 0.88\nमहाराष्ट्र सहकारी संस्था (१ ली सुधारणा) नियम 2014 (इंग्रजी ) 2014-10-30 0.65\nमहाराष्ट्र सावाकरी (नियमन) अधिनियम 2014 क्षेत्र निश्चित करणेबाबत 2014-10-09 0.11\nमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले नियम व आदेश दि. 16.09.2014 2014-09-16 0.05\nमहाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 2014-09-03 0.67\nकोर्ट ऑर्डर श्री नसारे vs गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा आणि अदर्स 2014-08-07 2.39\nसावकारी नियमन अधिनियम सुधारणा कायदा २०१४ इंग्लीश प्रति 2014-07-08 0.00\nसावकारी नियमन अधिनियम सुधारणा कायदा २०१४ मराठी प्रति 2014-07-08 0.10\nमहाराष्ट्र ( कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या ) ऊस दराचे विनियमन अधिनियम, २०१३ 2014-05-01 0.33\nऊस किंमत महाराष्ट्र रेग्युलेशन (कारखाने पुरविले) अधिनियम, 2013 मराठी आवृत्ती 2014-05-01 0.33\nऑनलाईन एस इ ए जलद दुवे\nऑनलाईन एसव्हीएम जलद दुवे\nऑनलाईन एसआरएम जलद दुवे\nएकूण दर्शक:४७५४४४४ आजचे दर्शक:६३\n© सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र, भारत\nयांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9D%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-15T21:37:30Z", "digest": "sha1:FHHAU5WUAATFZJ45QW7FRQ7E3TTZSQQT", "length": 15848, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाइट्सवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती बंद होणार ? | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणा���ील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh अमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाइट्सवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती बंद होणार \nअमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाइट्सवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती बंद होणार \nनवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – अमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाइट्सवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑनलाइन व्यापार आणि सवलती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नवीन धोरण तयार करत आहे. या मसुद्यावर सध्या काम सुरू असून नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.\nनवीन ई-कॉमर्स धोरणाचा मसुदा सरकारने नुकताच जाहीर केला आहे. या मसुद्यानुसार ई-कॉमर्सवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार कडक पावले उचलणार असल्याचे सांगितले जात आहेत. नागरिकांकडून सूचना आल्यानंतर या मसुद्यात बदल करून नवीन धोरणाचे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले जाणार आहे. झोमॅटो, स्विग्गी सारख्या अॅप्सलाही हे नवीन धोरण लागू होणार आहे.\nया धोरणामुळे वस्तूंच्या मूळ किमत���ंवर वेबसाइट्सला मोठ्या सवलती देता येणार नाहीत. या सवलती कोणत्या आधारे दिल्या जातात. यावर सरकारची बारीक नजर असणार आहे. ई-कॉमर्स नियंत्रित करण्यासाठी आणि गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी एका नियंत्रकाची नियुक्ती करावी, अशी शिफारसही या मसुद्यात करण्यात आली आहे.\nPrevious articleकॅन्सरच्या उपचारासाठी त्याने केल्या २२ घरफोड्या\nNext articleअमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाइट्सवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती बंद होणार \n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nराष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची १२ डिसेंबरनंतर घरवापसी – धनंजय मुंडे\nइन्शुरन्स पॉलिसीमध्ये सूट मिळण्याचे आमिष दाखवून थेरगावातील इसमाची ९१ हजारांची फसवणूक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nअंगावर आलेल्या संजय निरूपमांना मुनगंटीवारांनी शिंगावर घेतलेच\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसत्तेत आल्यास बालविवाह करण्यास परवानगी देणार; भाजप महिला उमेदवाराचे आश्वासन\nज्योतिरादित्य सिंधीया यांना धमकी; भाजप महिला आमदाराने मुलाला दिले पोलिसांच्या ताब्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanganak.info/2011/06/", "date_download": "2018-12-15T21:03:12Z", "digest": "sha1:I7BDK55DLTZIOIQXBWUIEV4TVI2PPBBK", "length": 9354, "nlines": 116, "source_domain": "www.sanganak.info", "title": "< संगणक डॉट इन्फो >: 06/01/2011 - 07/01/2011", "raw_content": "< संगणक डॉट इन्फो >\nजगातील पत्रकारांच्या हत्यांचा डेटाबेस ठेवणारे संकेतस्थळ\nमुंबईच्या गुन्हेगार��� जगताची बातमी गेले अडीच दशके देणारे ज्योतिर्मय डे या पत्रकाराची हत्या झाल्याची बातमी आपण सर्वांनीच वाचली आहे. आपल्याला त्याचा धक्का बसला कारण केवळ बातम्या देतो आहे म्हणून पत्रकाराचा जीव घेतल्याची उदाहरणे आपल्याकडे विरळा आहेत. हल्ले होणं, धमक्या दिल्या जाणं अशा बाबींची सवय आपल्या पत्रकारांना झालेली होती. पण डे यांच्या हत्त्येमुळे हल्ले आणि धमक्या यांच्या पुढले पाऊल आता पडले आहे की काय हे तपासून पाहण्याची वेळ सर्वच संबंधितांवर आली आहे.\nखरं तर ही समस्या आज जगभर आहे, आणि जगभरच्या पत्रकारांच्या हत्त्या आणि त्यांचेवरील अन्याय यांचा लेखाजोखा ठेवणारी एक सामाजिक संस्था अमेरिकेत आहे. त्या संस्थेचे नाव आहे ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टस’ (CPJ). सीपीजे ‘ना नफा’ तत्त्वावर कार्य करीत असते. येणाऱ्या देणग्यांवर तिचा कारभार चालतो. कोणतीही सरकारी मदत वा अनुदान ही संस्था जाणीवपूर्वक घेत नाही. ही संस्था आपल्याकडल्या सरासरी पत्रकार संघांपेक्षा मोठी आहे. तिथे पूर्णवेळ काम करणारा 23 जणांचा स्टाफ आहे. सीपीजेने डे यांच्या हत्त्येचीही दखल घेतली आहे. ह्या संस्थेचे www.cpj.org हे संकेतस्थळ आपण अवश्य पहा. तेथील माहिती आणि वृत्ते वाचली की डोकं चक्रावून जातं. ही काही मासलेवाईक उदाहरणे पहाः\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nयातला ज्ञानाचा मुद्दा सोडा, मनोरंजनासाठी जरी ह्या संकेतस्थळावर जाऊन मुशाफिरी केलीत तरी फरक पडेल. अनुभव घेऊन पहा.\n“मला वाटलं..” आणि “काय फरक पडतो” हे दोन शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात नेहमीच येतात. “मला वाटलं..” मध्ये हमखास काहीतरी चूक वा गैरसमज झालेला असतो. आयुष्यात आपण इतक्या चुका ह्या “मला वाटलं …” नावाच्या खात्यात टाकलेल्या असतात की त्याचा हिशोब अशक्य असतो. आता हेच पहा नं की एव्हाना तुम्हाला वाटलं असेल की मी “काय वाटलं” किंवा “मला वाटलं” हा विषय आजच्या पोस्टसाठी घेतोय बहुधा. आपल्या वाटण्याचा स्पीड बघा किती असतो\nतर मंडळी, तुम्हाला वाटलं तसं नाही. आज मी बोलतोय ते ‘फरक’ पडण्याबद्दल. हा फरक आपल्याला काय फरक पडतो याबद्दलचा नसून आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींबद्दलचा आहे. उदाहरणार्थ, आपण एससीडी टीव्ही आणि एलईडी टीव्ही बद्दल आजकाल बोलतो, ऐकतो. काय फरक आहे LCD आणि LED मध्ये\nभारतात आजही 11.5% युजर्स इंटरनेट एक्स्प्लोअरर 6 वापरता��..\nमायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्स्प्लोअरर 6.0 हा ब्राऊझर ऑगस्ट 2001 मध्ये आला. त्याला आता जवळ जवळ 10 वर्षे झाली. आजमितीस इंटरनेट एक्स्प्लोअररची 9.0 ही आवृत्ती ताजी आहे. 2001 मध्ये 6.0 ही आवृत्ती आल्यानंतर पुढे 2006 मध्ये 7.0, 2009 मध्ये 8.0, मार्च 2011 मध्ये 9.0 आणि\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nहा ब्लॉग म्हणजे संगणक विषयक माहितीची एक ज्ञानपोई. भांडभर पाणी देऊन एखाद्या पांथस्थाची जरी तहान भागवता आली तरी सारं भरून पावलं असं मानणारी....\nजगातील पत्रकारांच्या हत्यांचा डेटाबेस ठेवणारे संके...\nभारतात आजही 11.5% युजर्स इंटरनेट एक्स्प्लोअरर 6 वा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ymalkar.blogspot.com/2015/12/speech-by-mr-yamaji-malkar-on-ocession.html", "date_download": "2018-12-15T20:37:22Z", "digest": "sha1:QUNBCIJEUHTKSFCV35SEBVG2JS37ODH7", "length": 3882, "nlines": 87, "source_domain": "ymalkar.blogspot.com", "title": "jagar जागर : Speech by Mr. Yamaji Malkar on the Ocession of \"VankatRao Randhir Vyakhy...", "raw_content": "\nकसा निघेल काळा पैसा बाहेर \nआपल्या देशात गेले काही वर्षे काळ्या पैशांची चर्चा आहे. ही चर्चा आताच इतकी वाढली आहे कारण त्याचे अर्थव्यवस्थेतील प्रमाण जवळपास ७० टक्क्या...\nआनंदी जीवनाचे व्यवस्थापन कधी होईल अर्थसंकल्प \nमाणसाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हे सर्व जे फळलेले आणि फुललेले दिसते आहे, ते तर सर्व निसर्गाचेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांसाठीचे आ...\nदारिद्र्य निर्मुलनाचा खरा लढा ग्रामीण भारतातच\nदारिद्र्य निर्मूलनाचा लढा त्या ८० कोटींच्या श्रमाला किंमत दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पश्चिम बंगालसारख्या मागास राज्यातील खेड्यात बालप...\nमरणाचे स्मरण देणारे दिवस..\nमहाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील घटनांवरून मला संत एकनाथांच्या चरित्रातील एक गोष्ट आठवली. त्या गोष्टीचे नाव आहे ‘ मरणाचे स्मरण असावे ’ ...\nजन धन, जॅमची व्यवस्था आणखी सक्षम\nएकशे तीस लोकसंख्येचा देश व्यवस्थेत बांधण्यासाठी आणि संपत्तीचे वितरण शक्य करण्यासाठी जनधन आणि जॅमसारख्या व्यवस्था सक्षम कराव्या लागणार आह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4.html", "date_download": "2018-12-15T21:21:05Z", "digest": "sha1:HG3FMMGGEJXNDGP3XMKUX3K5GRMN6DSP", "length": 22999, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | भारताचे एनएसजीतील सदस्यत्व मजबूत", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारताचे एनएसजीतील सदस्यत्व मजबूत\nभारताचे एनएसजीतील सदस्यत्व मजबूत\n=अमेरिकेनेही जाहीर केला पाठिंबा=\nवॉशिंग्टन, [७ जून] – ४८ सदस्यीय न्यूक्लियर सप्लायर्स गु्रपमध्ये (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाला अमेरिकेनेही आज मंगळवारी आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे या गटातील भारताचा प्रवेश आता जवळजवळ सुकर झाला आहे. दक्षिण आशियात बलाढ्य असलेल्या भारताच्या प्रवेशामुळे अण्वस्त्र प्रसारबंदीसारख्या मुद्यांवर जगाचा फायदाच होणार आहे, असे अमेरिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nअमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन्जामिन र्‍होड्‌स यांनी याबाबतची माहिती दिली. ४८ सदस्यीय एनएसजीमध्ये भारताला प्रवेश देण्यास चीन आणि पाकिस्तानसह काही देशांचा विरोध असताना, र्‍होड्‌स यांनी विशद केलेली भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, सोमवारी स्वित्झर्लंडनेही भारताच्या सदस्यत्वाचे जोरदार समर्थन केले होते.\nभारताने आजवर अण्वस्त्र प्रसार रोखण्याचेच काम केले आहे. भारतासोबत आम्ही नागरी अणुऊर्जा करार केला आहे. तसेच अण्वस्त्र सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावरही आम्ही नेहमीच भर दिला आहे. त्यामुळे भारतासारखा देश एनएसजीमध्ये येणे, ही चांगली बाब असल्यानेच आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे, असे त्यांनी सांगितले.\nभारताने गेल्या महिन्यात एनएसजीचे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी अर्ज केल्यानंतर पाकिस्तानेही आपला अर्ज सादर केला. पाकचा मार्ग सुकर करण्यासाठीच चीनने भारताच्या उमेदवारीला विरोध केला होता. स्वित्झर्लंड आणि मेक्सिकोचाही भारताला विर���ध होता. पण, स्वित्झर्लंडने सोमवारी आपला पाठिंबा जाहीर करून चीनलाही आश्‍चर्याचा धक्का दिला.\nदरम्यान, जपाननेही भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा जाहीर करून, अन्य देशांचेही मन वळविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. भारताला एनएसजीमध्ये सदस्यत्व मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे, असे जपानचे भारतातील राजदूत केंझी हिरामत्सू यांनी सांगितले.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिश�� (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (261 of 2458 articles)\nसूक्ष्म सिंचन आराखडा तयार करा : मुख्यमंत्री\nमुंबई, [७ जून] - राज्याच्या दुष्काळी परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी जलसंपत्तीचे एकात्मिक नियोजन आवश्यक असून त्यासाठी या विषयाशी संबंधित पाणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/union-minister-nitin-gadkari-collapses-on-stage/12071400", "date_download": "2018-12-15T21:56:07Z", "digest": "sha1:SUYIXD7HNMQGH47OYMN4IIGGI3Y7R5V2", "length": 9032, "nlines": 70, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अहमदनगरमध्ये मंचावर नितीन गडकरींना भोवळ, डॉक्टरांकडून तपासणी – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nअहमदनगरमध्ये मंचावर नितीन गडकरींना भोवळ, डॉक्टरांकडून तपासणी\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अहमदनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ आली. मंचावर उपस्थित असलेल्या राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले असून डॉक्टरांकडून गडकरींची तपासणी सुरू आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे.\nअहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के. विद्यासागर राव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली. त्यांच्या बाजूला उभे असलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी तातडीने नितीन गडकरींना सावरले. यानंतर गडकरी यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांकडून नितीन गडकरी यांची तपासणी सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.\nशुक्रवारी नितीन गडकरी हे हेलिकॉप्टरने शिर्डीत आले. तिथून ते राहुर��तील कार्यक्रमात गेले. तिथे जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांना भोवळ आली. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ आली असावी, अशी शक्यता आहे. नितीन गडकरी यांना मधुमेहाचा त्रास असून डॉक्टरांनी त्यांना यापूर्वीही विश्रांतीचा सल्ला दिला होता.\nनितीन गडकरी हे सध्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये आहेत. गडकरींसोबत राज्यपाल, पालकमंत्री राम शिंदे हे देखील आहेत.\nसलमान खान – कैटरीना कैफ ने कर ली है जनवरी की Booking, फिल्म भारत की ताज़ा डीटेल्स\n‘Cheat India’ की रिलीज पहले इमरान हाशमी ने फिल्म के बारे में दिया बड़ा बयान\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nअगर देश हिंदू राष्ट्र बनता है तो देश के भीतर ही कई राष्ट्र बनाने की स्थिति आ जायेगी – कुमार केतकर\nZomato द्वारा निकला गया बिज़नेस असोसिएट कंपनी के ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई की तैयारी में\nExclusive Video : सख्त पुलिस अधिकारी ही नहीं कवि, शायर और गायक भी हैं उपराजधानी के डीसीपी\nकमलनाथ को इंदिरा गांधी ने क्यों कहा था ‘तीसरा बेटा’\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nरेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी मालकी हक्काचे पट्टेवाटप\nअगर देश हिंदू राष्ट्र बनता है तो देश के भीतर ही कई राष्ट्र बनाने की स्थिति आ जायेगी – कुमार केतकर\nउच्च दाब वीज वितरण प्रणाली मार्फत शेतकऱ्यांना वीज जोडणी\nसीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद\nरेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी मालकी हक्काचे पट्टेवाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://agreatmaram.blogspot.com/2012/03/blog-post_11.html", "date_download": "2018-12-15T21:57:31Z", "digest": "sha1:TD5BNBDLCDPLDLFZ7P464BJ6HQQ4IG3M", "length": 6082, "nlines": 111, "source_domain": "agreatmaram.blogspot.com", "title": "aGRE-ATmaram 'आत्मारामायण': मी शून्यमयी", "raw_content": "\nनिवांत.....निवांत..... सांज समयास..... जेथे स्तब्ध वाळू किनारा जेथे फुलला उबदार हिवाळा जेथे लाटांची फेसाळ गाणी तेथे सखे तू अन म...\nशोषलेलं मन उष्ण तन वाळवंटी रण ...................रखरखीत ...................धगधगीत निबिड रात्र उध्वस्त चित्र कोरडे नेत्र ......\nतुझं माझं प्रेम..... एक स्वप्न, जागेपणी पाहिलेलं वास्तवात कधीच न उतरलेलं तुझं माझं प्रेम..... एक दुर्भागी जलबिंदू झालेलं द्वेषाचा...\nएक हरित पातं एक बोलकं नातं असूनही………. का ही भयाण शांतता एक भरीव सुगंध एक गोड बंध असूनही………. का ही जीवघ...\nया माझ्या धरणीने घेतले अंगावर पिवळे ऊन जणू सोनेरी पाण्याने धरणी निघाली न्हाऊन आन्हिक उरकले तीने बसली नटुन थटुन लाल गुल...\nसहन नाही होत काळजाला चीर मनात रुदन चेहरा खंबीर नकली हास्य गालावर स्थिर आत भव्य वादळ ...\nउजाड मोकाट वारा क्षणभर थांबलाच नाही सुसाट बेभान वेड्यापरी गेला सारं सारं मोडीत गेला ...\nतू उत्तर ध्रुव तारा स्थिर निश्चल स्थान अढळ .....तू मूक .....घडणाऱ्या .....न घडणा...\nचैतन्यझरा आटला.......विटला मरगळ........मरण घळ चंचल वारा थांबला........विरला अवकळ.........अवनीवर चंचल वारा थांबला........विरला अवकळ.........अवनीवर\nगत आठवणींचा स्मृती झरा वाहे मनी गं सजनी तुझ्या शयनी प्रहरी निशा... हे गर्भरी शर्वरी भरजरी थरथरी तव मिठीत्त मदमस्त लहरी निशा.....\n........... दाटला अंधार दृढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/lifestyle/page/41", "date_download": "2018-12-15T21:02:20Z", "digest": "sha1:IOAYQ45JKRVM4SMJ2WPIDHH24F4UX5EN", "length": 9636, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनोरंजन Archives - Page 41 of 83 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nफुकरे गैंगचं “लुखा” रेस्टोरेंट\nऑनलाईन टीम / मुंबई : फुकरोंची ही टीम खुप वेगळी आणि मस्तमोली आहे. फुकरे गंगसारखीच मस्तीखोर आजची युवा पीढ़ी आहे. ह्या युवा पिढीला लक्षात ठेऊन आता फुकरे गैंगच्या डोक्यात एक खुराफ़ाती प्लॅन आहे ते म्हणजे फुकरे गैंग मुंबईमध्ये एक रेस्टॉरंट उघडण्याच प्लान करत आहे जो सर्व फुकर्यांचा अड्डा असेल. आजकाल प्रत्येक युवकांचे स्वतःचे आवडते अड्डे असतात जिथे ते त्याच्या मित्रांसह काही वेळ घालवतात आणि हेच ...Full Article\nसागरिका म्युझिकचे शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण\nआजवर नेहमीच आगळय़ा वेगळय़ा प्रयोगांच्या मालिकेत सागरिका म्युझिकने भर दिली आहे. सागरिका म्युझिक आता लवकरच ‘चंदना’ ही मराठी शॉर्टफिल्म आपल्या भेटीस घेऊन येत असून म्युझिक व्हिडीओच्या दिग्दर्शनानंतर सागरिका म्युझिकच्या ...Full Article\nदशक्रि��ा जगभरात प्रदर्शित होणार\nरंगनील क्रिएशन्स निर्मित 3 राष्ट्रीय आणि 11 राज्य पारितोषिक विजेत्या ‘दशक्रिया’ या बहुचर्चित लोकप्रिय चित्रपटाने महाराष्ट्रातील सर्वच चित्रपटगफहांमध्ये घसघशीत यश मिळवीत बॉक्स ऑफिसवर हाउस फुल कलेक्शन करीत सुपरहिटचा मान ...Full Article\nसोनू, श्रेया आणि अमितराज देवामधून प्रथमच एकत्र\n‘देवा’ या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्पिंग साईटवर रोज रोज नव्याने हे गाणे लाँच झाले. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित या सिनेमाच्या टीझरने वाढवलेली प्रेक्षकांची उत्सुकता आता या ...Full Article\nस्वप्निल जोशी बनला मालिकेचा निर्माता\nबदलत्या काळात बदलत्या नातेसंबंधांची कहाणी सांगणारी नवी मालिका नकळत सारे घडले 27 नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने या मालिकेद्वारे निर्मितीमध्ये पदार्पण केले आहे. ही मालिका ...Full Article\nप्रेमाचा नवा रंग राधा प्रेम रंगी रंगली\nप्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी प्रेमात पडावं असं वाटतंच. प्रेमाचं स्थान प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ असतं पण तरीही प्रेमाचा रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. काहींना ...Full Article\nयेत्या शुक्रवारी अंकुश चौधरीचा ‘देवा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पद्मावती’ हा चित्रपट लांबणीवर असल्याने आता कपिल शर्माचा ‘फिरंगी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट ...Full Article\nकलाकार आणि तंत्रज्ञांनी उभारली मेंढपाळ वस्ती\nकागदावर उमटलेली लेखकाची कथा रुपेरी पडद्यावर पाहणे हा प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव असतो. लेखकाच्या कल्पनेतून सिनेमातील दृश्य चित्रीत करणे हे दिग्दर्शकाला कधी कधी खूप अशक्यप्राय होते. त्यावेळी निर्माते आणि ...Full Article\nमाणसांमध्ये रमणाऱया देवाची गोष्ट देवा शप्पथ\nतो येतोय… आजच्या युगात… आजच्या रूपात’ असे आजच्या काळाशी धागा जोडणारे शब्द गेल्या काही दिवसांपासून झी युवा वाहिनीवरील एका प्रोमोतून कानावर पडताहेत. पौराणिक मालिकांच्या भाऊगर्दीत या शब्दांनीच प्रेक्षकांचे लक्ष ...Full Article\nजगण्याची नवी उमेद देणारा हॅपी बर्थ डे\nयेत्या 24 नोव्हेंबरला हॅपी बर्थ डे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रत्येकजण बर्थ डे साजरा करताना दिसतोय. कुणी जगायचं एक वर्ष कमी झ��लं म्हणून तर कुणी अजून एक वर्ष जगलो ...Full Article\nइंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत\nप्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात\nआंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार\nलोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश\nश्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे\nकेरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र\nफोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी\nउपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत\nयशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/beds/latest-amberville+beds-price-list.html", "date_download": "2018-12-15T20:48:43Z", "digest": "sha1:DPI3HIWFWDH2IDLJHF35I4RNZ74SLDIL", "length": 14760, "nlines": 384, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या आंबेर्विल्ले बेड्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest आंबेर्विल्ले बेड्स Indiaकिंमत\nताज्या आंबेर्विल्ले बेड्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये आंबेर्विल्ले बेड्स म्हणून 16 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 8 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक बारीक Queen सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी आंबेर्विल्ले 43,699 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त आंबेर्विल्ले बेड गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश बेड्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nबारीक किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी आंबेर्विल्ले\nबिस्मारक सिंगल बेड इन पर्ससीन महोगनी फिनिश बी आंबेर्विल्ले\nईडिथ सिंगल बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी आंबेर्विल्ले\nडेरेहम सिंगल बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी आंबेर्विल्ले\nडॉरो सिंगल बेड विथ स्टोरेज इन हनी ओक फिनिश बी आंबेर्विल्ले\nडग्लस किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी आंबेर्विल्ले\nबिंघम Queen सिझे बेड इन हनी ओक फिनिश बी आंबेर्विल्ले\nबारीक Queen सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी आंबेर्विल्ले\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bumper-guards/latest-unbranded+bumper-guards-price-list.html", "date_download": "2018-12-15T21:07:21Z", "digest": "sha1:QO4MIUWFKSUD6TYAGXUWBWOQCF3S7OLP", "length": 10816, "nlines": 236, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या उंब्रन्डेड बंपर गुर्डस 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest उंब्रन्डेड बंपर गुर्डस Indiaकिंमत\nताज्या उंब्रन्डेड बंपर गुर्डसIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये उंब्रन्डेड बंपर गुर्डस म्हणून 16 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 4 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक फ्रंट बंपर क्रॉस फिरे मॉडेल 8,500 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त उंब्रन्डेड बंपर गुर्डस गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश बंपर गुर्डस संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10उंब्रन्डेड बंपर गुर्डस\nस्पीडवावं कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर्स चवरोलेत बीट\nस्पीडवावं कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर्स होंडा जॅझ\nस्पीडवावं कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर्स टाटा इंडिका ऑल मॉडेल्स\nस्पीडवावं कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर्स होंडा ब्रिओ\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/sachin-tendulkar-at-the-launch-of-sachinsaga-game-in-bengaluru-today-276318.html", "date_download": "2018-12-15T20:24:02Z", "digest": "sha1:N7TTGQVIRHNMAD5YQLPX3CW2K6VUKTE5", "length": 12001, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सचिन तेंडुलकर होऊन तुम्हीही खेळून शकतात, 'सचिन सागा..' गेम लाँच", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्���ा बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nसचिन तेंडुलकर होऊन तुम्हीही खेळून शकतात, 'सचिन सागा..' गेम लाँच\nसचिन तेंडुलकरच्या हस्ते 'सचिन सागा क्रिकेट चॅम्पिन्सस' हा गेम लाँच केलाय\n07 डिसेंबर : मास्टर ब्लाॅस्टर सचिन तेंडुलकर सारखं आणि तेही सचिन बननून क्रिकेट खेळण्याची संधी तुमच्या 'हाती' चालून आली आहे. कारण बहुप्रतिक्षित 'सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स' गेम लाँच करण्यात आलाय.\nअग्रणी डिजीटल एंटरटेनमेंट आणि गेमिंग कंपनी जेटसिंथेसिसने आज गुरुवारी सचिन तेंडुलकरच्या हस्ते 'सचिन सागा क्रिकेट चॅम्पिन्सस' हा गेम लाँच केलाय. या गेमचं वैशिष्टय असं की, तुम्ही सचिन होऊन सचिनने खेळलेल्या शानदार मॅचेसचा आनंद घेऊ शकतात.\nसचिन सागा गेमसोबत क्रिकेट प्रेक्षकांचं मनोरंजन आणि क्रिकेटचा जवळून अनुभव देण्याचा हा प्रयत्न आहे. हा गेम खेळतांना तुम्हाला अनेक चॅलेंजस मिळतील जेणे करून तुम्हाला खेळाचा आनंद घेता येईल असं यावेळी सचिन म्हणाला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रे���पर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\nViral Photo अमिताभ बच्चनपेक्षाही मोठा आहे अर्जुन तेंडुलकर, जाणून घ्या त्याची उंची\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/in-global-times-china-gave-warning-to-india-264439.html", "date_download": "2018-12-15T20:21:57Z", "digest": "sha1:L7TCCKFWYKI6WDMGJDP7I6HFYG4UQJXU", "length": 12689, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतानं तात्काळ आणि बिनशर्त सैन्य मागे घेण्याची ड्रॅगनची मागणी", "raw_content": "\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nआघाडीत जे पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत-अजित पवार\nट्रकची पिकअपला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\n'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nजेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते\n'ब्रेकअप' झाल्यानंतरचं दुःख नेहा कक्कडनं इन्स्टाग्रामवर असं शेअर केलं\nPHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली\nएकमेकांच्या विरोधात असलेल्या नायिका एकत्र पितायत 'काॅफी'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nभारतानं तात्काळ आणि बिनशर्त सैन्य मागे घेण्याची ड्रॅगनची मागणी\n'ग्लोबल टाईम्स' या चिनी सरकारच्या मुखपत्रातून ड्रॅगननं भारताला धमकी दिलीय\n06 जुलै : भारत आणि चीन यांच्यात भूतानमधील विवादित डोकलाम भागावरून वाद सुरू आहे. एकीकडे भारताने या भागातून लष्कर त्वरित मागे घ्यावं अशी मागणी चीनने केलीय, तर दुसरीकडे भारताने या भूभागावर भूतानचा दावा मान्य करत त्यांच्या वतीने चीनला तिथेून माघार घ्यायला सांगितलंय. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडलेत.\n'ग्लोबल टाईम्स' या चिनी सरकारच्या मुखपत्रातून ड्रॅगननं भारताला धमकी दिलीय, काय म्हटलंय ते पाहूया...\nधमकी 1 - सिक्कीमच्या मुद्द्यावर चीन आपली भूमिका बदलू शकतो\nधमकी 2 - भूतान, सिक्कीममध्ये भारतविरोधी चळवळ सुरू होऊ शकते, त्याचा ईशान्य भारतावर परिणाम होऊ शकतो\nधमकी 3 - नवी दिल्लीची अरेरावी वाढतेय, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल\nधमकी 4 - भारत भूतानवर अत्याचार करतोय, त्यामुळे दोन्ही देशांतले मतभेद वाढतायत\nधमकी 5 - हिमालयाच्या कुशीतल्या छोट्या देशांवर भारताकडून होणाऱ्या अत्याचाराकडे जगानं लक्ष द्यायला हवं\nधमकी 6 - भूतानचं राजकीय, संरक्षणात्मक सार्वभौमत्व जपण्यासाठी चीननं जागतिक समुदायाचं नेतृत्व करायला हवं\nधमकी 7 - भूतानी नागरिकांच्या इच्छांचं उल्लंघन करणारे भारत, भूतानमधले अनुचित करार रद्द व्हायला हवेत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n बाहेर जेवायला जाण्याआधी हे पाहा\nछोटा शकीलला हादरा, भावाला दुबईत अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये हिजबुलच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 7 नागरिकांचाही मृत्यू\nVIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद\nराहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : '5 राज्यांच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात चक्रीवादळ'\nVIDEO : राफेल करार हा सर्वात मोठा घोटाळा-चव्हाण\nVIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\n...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल\nVIDEO : नाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/challenges-ahead-of-air-force/articleshow/66103454.cms", "date_download": "2018-12-15T22:13:41Z", "digest": "sha1:JLPPFFQBCQ6BI7G6PKVOOZANG3AUGH5Q", "length": 29792, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: challenges ahead of air force - हवाई दलापुढील आव्हाने | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्ल\nमुंटा कार्निव्हल 'नाट्यरंग' हाऊसफुल्लWATCH LIVE TV\nएअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)'ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स', असे म्हणतात त्यासाठी सक्षम हवाई दल हा सर्वोत्तम पर्याय आहे...\nएअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)\n'ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स', असे म्हणतात. त्यासाठी सक्षम हवाई दल हा सर्वोत्तम पर्याय आहे. तत्परता, चपळता, लवचिकता, आणि अनपेक्षित हल्ला करण्याची क्षमता ही हवाईदलाची अंगभूत वैशिष्ट्ये. आजवर कित्येक युद्धांमध्ये याचीच प्रचिती आली आहे... उद्याच्या भारतीय वायुसेनादिनानिमित्ताने भारतीय वायुसेनेच्या क्षमतेचा घेतलेला वेध...\nभारतीय हवाई दल हे व्यूहात्मक (टॅक्टिकल) आहे, असा अनेकांचा गैरसमज होता. ब्रिटिशांकडून भारताला मिळालेल्या विमानांची क्षमता, पल्ला कमी असल्याने तसे बोलले जायचे. मात्र, टॅक्टिकल किंवा स्ट्रॅटेजिक या वादात न पडता आपण नेमका किती लवकर आणि किती संहारक परिणाम साधू शकतो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हल्ला कोणत्याही विमानाने केला तरी शेवटी हल्ल्यानंतर होणारा परिणामच महत्त्वाचा ठरतो. स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्तानने जेव्हा श्रीनगरवर चाल केली, तेव्हा एका रात्रीत हवाई दलाच्या विमानांनी आपली लष्करी कुमक तिथे पोहोचवलीच, परंतु त्यांच्यावर हल्ला करून त्यांना पुढे येण्यापासून रोखण्यातही यश मिळवले. हा स्ट्रॅटेजिक इफेक्ट होता. ढाक्यामधील गव्हर्नर हाऊसवर बॉम्ब टाकताना मिग २१ विमानांचाच वापर झाला होता. आजही स्पेशल फोर्सेससाठी हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. त्यामुळे संहारक क्षमताच महत्त्वाची ठरते, हे लक्षात घ्यायला हवे.\nहवाई दलाचे अधिकारी कायमच दूरदृष्टीने हवाई दलाकडे पाहतात. त्यांची नजर भविष्याचा वेध घेत असते. त्यातूनच हवाई दलाने हळूहळू कात टाकली. अधिक संहारक, परिणामकारक विमाने, प्रशिक्षण विमाने, मालवाहू विमाने, विविध प्रकारांची हेलिकॉप्टर्स आपल्याकडे आली. त्याचबरोबर अत्याधुनिक रडार्स, विविध प्रकारची क्षेपणास्त्रे, हवेतल्या हवेत इंधन भरणारी यंत्रणा याद्वारे आपल्या हवाई दलाने नवी उंची गाठली. पूर्वी 'फेव्हरेबल एअर सिच्युएशन' अशी संकल्पना होती. त्यात आपले लष्कर युद्ध करत असताना आकाशात फक्त आपलीच विमाने असतील, अशी धारणा होती. परंतु, आता 'एअर डॉमिनन्स' संकल्पनेला महत्त्व आले आहे. पूर्वी युद्ध दहा-पंधरा दिवस चालत. आता युद्धाचा काळ कमी झाला आहे. युद्धामध्ये आपल्याला विजयी व्हायचे असेल, तर अत्यंत कमी काळात अधिकाधिक व अचूक परिणाम साधावा लागतो, त्यासाठी जे काही करणे शक्य आहे, ते करणे आवश्यकच आहे. त्यासाठी आपला हवाई दलाचा ताफा सुसज्ज असणे गरजेचे आहे.\nहवाई दलाकडे किती लढाऊ विमाने असली पाहिजेत, यावर मतमतांतरे आहेत. चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी आपल्याकडे ५५ स्क्वाड्रन्स असल्या पाहिजेत, असा अहवाल टाटा समितीने दिला होता. नंतर तो कमी होऊन ४४ व त्यानंतर ३९ पर्यंत खाली आला. सध्या तर आपल्याकडे लढाऊ विमानाच्या स्क्वाड्रन्स त्याहीपेक्षा कमी आहेत. ही आपल्या हवाईदलाची सर्वात मोठी समस्या म्हणता येईल. सध्या सुखोई विमानांचा मोठा ताफा आपल्याकडे असला, तरी त्यांचे सर्व्हिसिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी मोठा कालावधी लागतो. जॅग्वार विमानांचा वापर सध्या फक्त भारतातच सुरू आहे. अन���य काही विमाने आता कालबाह्य होत असल्याने लवकरच ती हवाई दलाच्या ताफ्यातून निवृत्त होतील. उर्वरित विमाने ही लढण्यासाठी नव्हे तर हवाई संरक्षणासाठीच कामाला येऊ शकतील, अशा स्वरूपाची आहेत.\nविमान उड्डाण व त्यातही लढाऊ विमानातून उड्डाण हे अत्यंत कौशल्याचे काम असून त्यासाठी अनुभव हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. लढाऊ विमानांची तसेच प्रशिक्षणार्थी विमानांची कमतरता असल्याने त्याचा फटका तरूण वैमानिकांना बसत आहे. त्यांना पुरेसा अनुभव मिळू शकत नाही. सिम्युलेटर्सवर कितीही सराव केला, तरी त्याला मर्यादा असतात. आणि प्रत्यक्ष लढाऊ विमानाचा उड्डाणाचा अनुभव हा काही वेगळाच असतो. हीच गोष्ट अन्य तंत्रज्ञांच्या बाबतीतही लागू होते. आवश्यक प्रमाणात विमाने असतील, तर सर्वांनाच पुरेसा सराव मिळतो. प्रत्यक्ष युद्धात हाच अनुभव व कौशल्य कामाला येते. कोणत्याही हवाई दलाकडे ३३ टक्के वैमानिक हे अनुभवी, परंतु निवृत्तीकडे झुकलेले, ३३ टक्के हे अत्यंत निष्णात व अनुभवी तर ३३ टक्के हे नवप्रशिक्षित असे प्रमाण असले पाहिजे. विमानाच्या ताफ्याबाबातही हेच सूत्र लागू होते. विमानांची खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर इतर सर्व प्रक्रिया पार पडून प्रत्यक्ष ही विमाने हाती पडेपर्यंत आठ ते दहा वर्षांचा काळ जातो. त्यानंतरच ती स्क्वाड्रन 'सेट' होते. नवे विमान दाखल झाल्यानंतर प्रशिक्षण आणि पुरेसा अनुभव मिळायला काही काळ जावाच लागतो. त्यामुळे आपल्याकडील विमानांची कमतरता ही गंभीर समस्या आहे, हे लक्षात येऊ शकेल.\nभारतावर मात करणे हीच पाकिस्तानची एकमेव महत्त्वाकांक्षा आहे. आपल्या देशातील अंतर्गत समस्या कितीही मोठ्या असल्या तरी भारताविरोधात लढण्यासाठी स्वत:ला सक्षम बनविण्याकडे पाकिस्तानचा कल असतो. पाकिस्तानला चीनकडून सातत्याने मदत केली जाते. आधुनिक विमाने व अन्य शस्त्रास्त्रेही पुरवली जातात. अन्य काही देशांकडूनही पाकिस्तानला आर्थिक व सामरिक मदत मिळते. दुसरीकडे लढाऊ तसेच नागरी वाहतूक विमानांची निर्मिती व विमानांची संख्या या दोन्ही बाबतीत चीन भारतापेक्षा आघाडीवर आहे. आपण आपल्या सायबर सिक्युरिटी, स्पेस सिक्युरिटीचा फेरआढावा घेणे आवश्यक आहे. सामरिक उद्दिष्टांसाठी उपग्रहांचा वापर तसेच सायबर सिक्युरिटीबाबत चीन भारताच्या पुढे आहे. असे असले, तरी या दोन्ही देशांना भारताचा दरारा वाटणे गरजेचे आहे. आपले हवाई दल पुरेसे सक्षम झाल्यानंतरच हा दरारा निर्माण होईल.\nयुद्धाची परिस्थिती उद्भवल्यास हवाई दलाच्या युद्धातील कामगिरीविषयी शेवटी हवाई दलच उत्तरदायी असते. हवाई दलासंदर्भात बाकी निर्णय घेण्याचे अधिकार मात्र, हवाई दलाला नाहीत. हवाई दल हे अत्यंत व्यावसायिक (प्रोफेशनल) दल आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते सक्षम असलेच पाहिजे. दुर्दैवाने हवाई दल वेगळ्याच चक्रात अडकत चालले असून त्याचा फटका हवाई दलाला आणि पर्यायाने भारतालाच बसत आहे. हवाई दलाला आवश्यक गोष्टी वेळेवर मिळणे आवश्यक असताना उलटेच चित्र आहे. हवाई दल व हिंदुस्थान एअरोनॉटिकल लिमिटेडमध्ये परस्पर अविश्वास दिसून येत आहे. एचएएलकडून हवाई दलाला तेजस विमानांच्या पुरवठ्यासह अन्य विमानांच्या सुधारणांसाठी दिलेल्या बहुतांश कालमर्यादा उलटून गेलेल्या आहेत. एचएएलकडूनही प्रत्यक्ष निर्मितीपेक्षा असेम्ब्लीवर भर दिला जात आहे. त्याचबरोबर खासगी क्षेत्राचीही मदत घेतली जात आहे. अशा स्थितीत सरकारने थेट खासगी क्षेत्राची मदत घ्यायची म्हटले तर टीकेची झोड उठते. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम हवाई दलावर होताना दिसत आहे.\nमुळातच आपल्याकडे विमानांची संख्या अत्यंत कमी असताना नव्या विमानांची खरेदी करण्यासाठी जितका उशीर होईल, तितके आपले स्वत:चेच नुकसान होणार आहे, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. काही काळापर्यंत संरक्षण दलांसाठी केल्या जाणाऱ्या खरेदीवर राजकीय हेतूने टीका होत नव्हती. परंतु, आता कोणतेही तंत्रज्ञान, शस्त्रास्त्र किंवा विमाने खरेदी करायची झाली की त्यावर टीका सुरू होते. त्यामुळे ही खरेदी अकारण लांबत जाते. व त्याचा फटका आपल्यालाच बसतो. आपला सशस्त्र दले ही सक्षम असलीच पाहिजेत, याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाचे दुमत असणार नाही. त्यामुळेच याबाबतीत राजकीय पक्षांनी किमान समान कार्यक्रम निश्चित करून आपल्या सशस्त्र दलांना सक्षम बनवण्यात हातभार लावला पाहिजे.\nदुसरीकडे आंतरराष्ट्रीय संयुक्त सरावांमध्ये भारतीय हवाई दलाने अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. त्यासाठी भारतीय हवाई दलाचे जागतिक स्तरावर कौतुकही झाले आहे. केरळ व हिमाचलमधील पूर, इंडोनेशियातील भूकंप, तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारतीय हवाई दलाने केलेले बचावकार्य आणि मद���कार्य कौतुकास पात्र आहे. हा हवाई दलाचा मानवी चेहरा आहे.\nदेशापुढे इतरही अनेक आव्हाने, समस्या आहेत. या गोष्टी लक्षात घेता सशस्त्र दलांसाठी जी आर्थिक तरतूद केली जाते, त्यातील किती खर्च हा नव्या गोष्टींसाठी, खरेदीसाठी केला जाणार आहे, ही बाब महत्त्वाची आहे. सध्या बराचसा खर्च जुन्याच गोष्टींवर होताना दिसतो. याबाबतीतही साकल्याने विचार होणे आवश्यक आहे. आतापर्यंतची हवाई दलासाठी विमाने, शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे व अन्य साहित्याची बहुतांश खरेदी ही 'गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट' या तत्त्वावर झाली. त्यात अनेकदा 'बार्टर' पद्धतीचे व्यवहार झाले. त्यात निविदा प्रक्रिया झाली नाही. राफेल विमान खरेदीसंदर्भात पूर्वी जो करार झाला होता, त्यात फक्त राफेल विमानाच्या किमतीचाच अंतर्भाव होता. सध्याच्या करारातील तरतुदींनुसार सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणेसह सुसज्ज राफेल विमान आपल्याला मिळणार आहे. आपल्याकडे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे या विमानांची खरेदीप्रक्रिया लवकरात लवकर पार पाडून आपले हवाई दल सक्षम बनवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हे तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्याकडेही त्याचे उत्पादन लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे.\nआपल्या कमतरता पुढे येऊ न देता भारतीय हवाई दलाने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या गगनशक्ती या अत्यंत महत्त्वकांक्षी सरावातून त्याचे दर्शन जगाला घडले आहे. दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याची वेळ आली, तर आपले साधनस्रोत कसे वापरावे लागतील, हवाई दलाने लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, मालवाहू विमाने, आधुनिक शस्त्रास्त्रे, हवेतून हवेत व जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा अशी भक्कम तटबंदी उभी केली आहे. नुकताच रशियाकडून एस ४०० ही हवाई हल्ला रोखणारी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी ड्रोन, आर्म्ड यूएव्हीदेखील लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे आपल्या 'सर्व्हेलन्स' क्षमतेत भर पडेल.\nशेवटी, कोणत्याही हवाई दलासाठी ८६ वर्षं हा मोठा टप्पा आहे. सध्या आपल्याकडे काही कमतरता असल्या तरी हवाई दल शताब्दी साजरी करेपर्यंत हवाई दलापुढील सर्व समस्या संपलेल्या असतील, आणि 'नभ: स्पृशं दीप्तम��' हे आपले ब्रीद सार्थ ठरवत पाकिस्तान, चीनसह सर्वांच्या उरात धडकी भरवेल, याची मला खात्री आहे.\nशब्दांकन - प्रसाद पानसे\nमिळवा मटा संवाद बातम्या(samwad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nsamwad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nराफेल क्लिन चीटनंतर मोदी पुन्हा काँग्रेसवर बरसले\nप. बंगाल: ममतांनी पुन्हा नाकारली भाजपच्या रथयात्रेला परवानगी\nराफेल: SC ला चुकीची माहिती दिली, काँग्रेसचा हल्लाबोल\nराफेल प्रकरणी केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: एका IAF अधिकाऱ्याला ९२.३ लाख रुपये द...\nमहिंदा राजपक्ष यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा\nमटा संवाद याा सुपरहिट\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nहरिपुरा अधिवेशन आणि गांधीजी...\nधुक्यात हरवलेल्या माणसांचा शोध...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/tips-information-in-marathi/gulvel-benefit-use/", "date_download": "2018-12-15T21:07:50Z", "digest": "sha1:NJSCLFO4W6GFPUGKIZHWFSCARA77NFUC", "length": 6939, "nlines": 60, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Gulvel Benefits in Marathi | Giloy Plant Meaning & Uses Marathi Name", "raw_content": "\nशरीराची प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास माणूस वरचे वर आजारी पडू लागतो. अशा वेळीस गुळवेल अत्यंत लाभदायक ठरते. गुळवेलच्या नित्य सेवनाने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.\nवारंवार होणारे सर्दी – पडसे, ताप आणि अशक्तपणा यामध्ये सुद्धा गुळवेल प्रभावी आहे.\nगुळवेल सत्व दिवसातून तीन ते चार वेळा घ्यावे. अर्धा चमचा सत्व घेऊन नंतर दुध साखर ग्यावी कारण हे चवीला कडू असते.\nगुळवेलचा काढा सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. हा काढा दिवसातून दोन तीन वेळा घेऊ शकतात.\nदररोज सकाळ संध्याकाळ एक चमचा गुळवेल सत्व आणि गाईचे दुध नियमितपणे घेतल्यास तारुण्य दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते.\nगुळवेल कडू चवीची असल्याने मधुमेहात सुद्धा फायदेशीर ठर���े. गुळवेलचे नित्य सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होऊन मधुमेही रुग्णांना होणाऱ्या मज्जादाह आणि अंधत्व या उपद्रवा पासून त्यांची सुटका करते.\nगुळवेल मध्ये रक्ताभिसरण सुधारून हृदयाला बळकटी देण्याची शक्ती आहे. वृद्धांना आणि हृदयरोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांसाठी गुळवेल सत्व किंवा अमृतारीष्ट खूप फायदेशीर ठरते.\nजुनाट मुरलेल्या तापात सुद्धा गुळवेल सत्वामुळे आराम मिळतो.\nयकृताचे विकार किंवा कावीळ झाल्यास अर्धा चमचा गुळवेलसत्व आणि अर्धा चमचा हळद एक चमचा मधासोबत दिवसातून दोन तीन वेळा खायला द्यावे.\nपंडुरोग किंवा रक्तक्षय झाला तर रुग्णाला गुळवेल सत्व किंवा अमृतारीष्ट द्यावे.\nगुळवेलचे चूर्ण आणि दुध साखर स्त्री – पुरुषांच्या जननसंस्थेच्या अनेक विकारांमध्ये लाभदायक ठरते.\nगुळवेलच्या नित्य सेवनाने मानसिक तणाव सुद्धा कमी होतो.\nगुळवेल रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.\nडेंग्यूच्या तापात रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी वेगाने कमी होतात. अश्या वेळीस गुळवेल दिल्यास पांढऱ्या रक्तपेशी लवकर सामान्य होतात. तसेच चिकनगुनिया, स्वाईन फ्लू आणि फ्लू मध्ये देखील गुळवेल खूप हितकारक आहे.\nगुळवेलच्या कोवळ्या पानांची भाजी बनवतात. कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ही भाजी लाभदायक ठरते. तसेच ताप येऊन गेल्यानंतरही शरीराची ताकद वाढविण्यासाठी हि भाजी उपयुक्त आहे.\nकुष्ठरोग आणि संधिवात या सारख्या रोगातही गुळवेलच्या सेवनाने आराम मिळतो.\nवारंवार जुलाब होत असल्यास सकाळी उपाशीपोटी गुळवेलच्या वेलीचा रस प्यावा.\nगुळवेल कॅन्सर सारख्या रोगात सुद्धा उपयोगी ठरते. गव्हांकुराच्या रसासोबत गुळवेलचा रस सकाळी उपाशीपोटी, आठवड्यातून तीनदा घ्यावा किंवा एक दिवसा आड घ्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/why-you-should-eat-watermelon-seeds/", "date_download": "2018-12-15T22:01:05Z", "digest": "sha1:ZXN26N7LPDITTIBPWJLU4CUFOJH4CWMS", "length": 7616, "nlines": 54, "source_domain": "www.marathigold.com", "title": "टरबूजाचे बीज खाण्यामुळे मिळतात अनेक फायदे, डायबेटीस, स्कीन, हार्ट आणि इतर आजारात फायदेशीर", "raw_content": "\nYou are here: Home / Food / टरबूजाचे बीज खाण्यामुळे मिळतात अनेक फायदे, डायबेटीस, स्कीन, हार्ट आणि इतर आजारात फायदेशीर\nटरबूजाचे बीज खाण्यामुळे मिळतात अनेक फायदे, डायबेटीस, स्कीन, हार्ट आणि इतर आजारात फा��देशीर\nटरबूज उन्हाळ्यात मिळणारे फळ आहे पण याचे बीज (बिया) संपूर्ण वर्ष खाऊ शकता. या बिया खाण्यास स्वादिष्ट लागतात एवढेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर असतात. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही या बियांना खाऊ शकता.\nस्नैक्स टाईम दरम्यान चहाचा आस्वाद घेताना देखील तुम्ही याचे सेवन करू शकता. चला पाहू टरबूजच्या बिया खाल्ल्यामुळे शरीराला काय फायदे मिळू शकतात.\n1 डायबेटीस रुग्णांसाठी लाभदायक\n2 एन्टी एजिंग सारखे काम करते\n4 केसांसाठी आणि स्किनसाठी फायदेशीर\n5 मैग्नीशियमची कमी पूर्ण होते\n6 वजन कमी करण्यासाठी मदत\n7 जॉन्डिस पासून सुरक्षा\n8 किडनी स्टोन पासून बचाव\nउकडलेले टरबूजचे बीज डायबेटीस रुग्णांसाठी फायदेशीर असतात, यामध्ये असणारे पौष्टिक गुण ब्लड शुगरची मात्रा कंट्रोल करण्याचे काम करते.\nएन्टी एजिंग सारखे काम करते\nटरबूज मध्ये एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण चांगले असते. एंटीऑक्सीडेंट एंटी एजिंगचे काम करते. ज्यालोकाना नेहमी तरुण दिसायचे आहे त्यांनी टरबूजाच्या बिया खाल्ल्या पाहिजे.\nहृद्याचा आजार असणाऱ्यासाठी टरबूजाच्या बिया फायदेशीर असतात. यामध्ये असणारे गुण ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित ठेवण्याचे काम करते. जर तुम्ही हार्ट पेशंट आहे तर टरबूजाच्या बियांना खाण्यास सुरुवात करा. काही दिवसात फायदा होईल.\nकेसांसाठी आणि स्किनसाठी फायदेशीर\nटरबूजाच्या बियांमध्ये Lycopene नावाचे तत्व असते, जे केस आणि त्वचेला चमकदार बनवते.\nमैग्नीशियमची कमी पूर्ण होते\nजेव्हाही शरीरामध्ये मैग्नीशियमची कमी होईल तेव्हा टरबूजाच्या बियांचे सेवन सुरु करा. यामध्ये भरपूर प्रमाणात मैग्नीशियम असते.\nवजन कमी करण्यासाठी मदत\nटरबूजचे बीज वजन कमी करण्यासाठी मदत करतात. यांच्यामध्ये नाममात्र कैलोरी असते. त्यामुळे वेगाने वजन घटवण्यासाठी टरबूजाच्या बिया फायदेशीर असतात. तुम्ही यांना स्नैक्स टायम मध्ये चहा सोबत खाऊ शकता किंवा चालताफिरता देखील खाऊ शकता. यामध्ये असलेले डायट्री फाइबर पचन क्रिया चांगली करण्यास मदत करतो आणि पचन संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते.\nजॉन्डिस सारख्या समस्या झाल्यास टरबूजाच्या बिया सेवन करणे फायदेशीर ठरते. याच सोबत संक्रमणापासून वाचवण्यासाठी मदत होते.\nकिडनी स्टोन पासून बचाव\nटरबूज बियांपासून बनणारी चहा नियमित सेवन केल्यामुळे तुम्ही किडनीच्या समस्ये पासून वाचू शकता. किडनी स्टोन किंवा मुतखडा झाल्यास देखील फायदेशीर आहे.\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharyatra.com/2014/07/samadhan.html", "date_download": "2018-12-15T21:03:08Z", "digest": "sha1:NKDV2DIPSZ3QIS5AUGVXIMEAE4R6MSWQ", "length": 27857, "nlines": 113, "source_domain": "www.aksharyatra.com", "title": "Samadhan | समाधान | Aksharyatra | अक्षरयात्रा", "raw_content": "\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nचित्ती असू द्यावे समाधान\n‘समाधान’ असा शब्द ज्याचं अस्तित्व आपल्या जीवनात कायम असावं, ही साऱ्यांचीच अपेक्षा असते. तसं थोडंफार समाधान प्रत्येकाकडे असतेच; पण ते नुसते असून चालत नाही. त्याचा प्रवाह आपल्या जीवनसरितेला समृद्ध करीत राहावा म्हणून धडपडही सुरु असते. यासाठी हे प्रवाह जेथूनही आपल्याकडे वळते करता येतील, तेथून वळते करण्यासाठी अखंड धावाधाव करताना काही माणसं आपल्या आसपास दिसतात. धावपळीतून त्यांना समाधानाची प्राप्ती होते का असा प्रश्न बऱ्याचदा मनात डोकावून जातो. नसावी, कारण समाधानाचा एक प्रवाह आपल्याकडे वळता केला की, आणखी नवे स्त्रोत शोधण्याची इच्छा मनात उदित होत असते. आणि जे मिळालेले असते, ते चिरकाल टिकणारे असतेच असेही नाही. मिळाले तेच समाधान आहे, हे मानायला मन बहुदा तयार नसतेच. कारण हातून काहीतरी निसटल्याचे सतत वाटत असते. त्यातून आणखी काही मिळवण्याची तृष्णा जागी होते.\nतृप्ती, संतोष, आराम हे समाधान शब्दाचे समानार्थी शब्द शब्दकोशात पहावयास मिळतात. हे शब्द कितीही चांगले वाटत असलेतरी ‘असमाधान’ या विरुद्धार्थी शब्दाचाच आपल्या जीवनात अधिक अधिवास असतो. आपली इहलोकीची यात्रा सुखमंडित असावी, ही अपेक्षा सतत सोबत करीत असते. म्हणून या अपेक्षेच्या पूर्तीसाठी काहीतरी करणं आलंच. कारण ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असे वर्तल्यास संपन्न, समृद्ध वगैरे जगणं वाट्याला येणार नाही. पर्यायाने सुखाचा शोध घडणार नाही आणि सुख नाही म्हणून समाधानही नाही. म्हणूनच की काय जगात सुखी माणूस जन्माला यायचा आहे, असं म्हटलं जात असावं. सुख, समाधान ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना. थोड्याशा अनुकूलतेतही काही माणसं तृप्त असतात. काहींना कितीही मिळालं तरी पर्याप्त समाधान नसतं. त्यांना आपल्याकडे आणखी काहीतरी असावं, असं सतत वाटत असतं.\nसंत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.’ तुकाराम महाराजांना येथे समाधान शब्दाचा काय अर्थ अपेक्षित असेल सारंकाही देवाच्या हाती सोपवून आपण निश्चिंत राहावे. नाही सारंकाही देवाच्या हाती सोपवून आपण निश्चिंत राहावे. नाही असा निष्क्रिय प्रारब्धवाद त्यांना नक्कीच अभिप्रेत नव्हता. आपल्या अंतर्यामी तृप्तीची धारा प्रवाहित राहावी. याकरिता अहर्निश परिश्रमरत राहून अनंताच्या अधिपत्याखाली आनंदाने जगावे. जगताना अनावश्यक गरजांच्या मागे न धावता अंतरीच्या समाधानाला शोधण्यासाठी जीवनाची शोधयात्रा घडावी. पुढे चालताना हीच जगण्याची आनंदयात्रा ठरावी, हेच त्यांना अपेक्षित असावे. आनंद आपल्या अंतरीचा अनमोल ठेवा असतो. त्याला शोधण्यासाठी कस्तुरीमृगासारखं वणवण धावण्याची आवश्यकता नाही. इहलोकीची सारी सुखं मनाच्या समाधानात साठली आहेत, सामावली आहेत. समाधान प्राप्त करण्यासाठी प्रसंगी आपल्या भौतिक गरजा कमी करून पदरी आलेल्या दैन्याचा विनम्रतेने स्वीकार करीत जीवनाचा नम्र शोध घेण्याची वृत्तीच समाधानाचे प्रदेश निर्माण करीत असते. समाधानाने बहरलेल्या वनात आनंदविभोर होणारं आत्मतृप्त, अत्मापर्याप्त, आत्मलीन मन आपल्यापाशी असलं की, समाधान अंतर्यामी सहज अवतीर्ण होतं.\nहजारो वर्षापासून माणसाची जीवनयात्रा प्रगतीच्या नवनव्या प्रदेशांच्या शोधात अनवरत सुरु आहे. हा थकवणारा शोध कशासाठी सुखप्राप्ती, हे त्याचं उत्तर. यासाठीच तो नव्या गोष्टी शोधत गेला. बैलगाडीपासून आगगाडीपर्यंत आणि आगगाडीपासून अवकाशयानांपर्यंत त्याच्या प्रगतीच्या पाऊलांनी गगनगामी झेप घेतली. समुद्रतळापासून अवकाशतळापर्यंत अनेक अज्ञात परगण्यांची सफर त्याने सुखाच्या शोधासाठी केली. विज्ञानाचे दीप उजळून त्याच्या प्रकाशात अनेक भौतिक साधनं निर्माण केली; पण ��ा साधनांनी माणूस खरंच सुखी झाला का सुखप्राप्ती, हे त्याचं उत्तर. यासाठीच तो नव्या गोष्टी शोधत गेला. बैलगाडीपासून आगगाडीपर्यंत आणि आगगाडीपासून अवकाशयानांपर्यंत त्याच्या प्रगतीच्या पाऊलांनी गगनगामी झेप घेतली. समुद्रतळापासून अवकाशतळापर्यंत अनेक अज्ञात परगण्यांची सफर त्याने सुखाच्या शोधासाठी केली. विज्ञानाचे दीप उजळून त्याच्या प्रकाशात अनेक भौतिक साधनं निर्माण केली; पण या साधनांनी माणूस खरंच सुखी झाला का या प्रश्नाचं हो, असं उत्तर यायला आणखी खूप अवधी लागेल. शोधांनी काहीकाळ समाधान मिळालं असेल. पण ते काही चिरकाल टिकणारे नाही. त्याला अतृप्तीचा अभिशाप आहे. लागलेल्या शोधांनी माणसाच्या जीवनातील सारी दुःखे संपलीत, असंही कोणी म्हणू शकत नाही किंवा तसं म्हटल्याचं आठवत नाही.\nविज्ञाननिर्मित सुधारणांसाठी आपल्याला भौतिकसुखांची विपुलता असणाऱ्या अमेरिकन संस्कृतीकडे पाहण्याची आवश्यकता वाटत असेल; पण जीवन समजून घेण्यासाठी कोठे बाहेर जाण्याची गरजच नाही. कारण शेकडो वर्षापासून समर्पणशील विचारांच्या पायावर भारतीय संस्कृती उभी आहे. येथील संस्कारक्षम जीवनाची महत्तता जाणवेल एवढी मोठी आहे. अमेरिकेचा दरडोई उत्पन्नाचा निर्देशांक अधिक असेलही, पण दरडोई समाधानाचा निर्देशांक भौतिकसुविधांमध्ये हरवत चालला आहे. भारतीय लोक संपत्तीने दरिद्री असतील, सुविधांची येथे वानवा असेलही. पण दारिद्र्यातही मनाची श्रीमंती आहे. हल्ली आपल्याकडेही जगण्याच्या कॅनव्हासवरील चित्र हळूहळू बदलत चालले आहे. सुखप्राप्तीचे नवे रंग माणूस त्यात भरू लागला आहे. सुखाच्या स्वनिर्मित मृगजळामागे धावण्याच्या स्पर्धेत जवळजवळ सगळेच सहभागी व्हायला तयार झाले आहेत.\nमनात समाधान नाही म्हणून ते शोधण्यासाठी धावाधाव सुरु होते. निघतात माणसं सुखाच्या शोधात. कोणी कुठे, कोणी कुठे. कुणी यात्रेला, कुणी तीर्थयात्रेला, कुणी पर्यटनाला, कुणी परदेश वारीला. निदान तेथेतरी मनाला समाधान देणारा कोणीतरी सुखकर्ता असेल. तो असला म्हणजे तेथे सुखही नक्कीच सापडेल, असं वाटायला लागतं. एकदाचं आपल्याला सुखं मिळालं म्हणजे समाधानही येईलच असं मानून माणसं नद्या, समुद्रात डुबक्या मारतात, स्नान करतात. येथेही क्षणिक समाधानापलीकडे फारसे काही हाती लागतच नाही. शोधायला गेलो होतो, ते हाती आलेच नाही, म्हणून त्यातून पुन्हा आंतरिक अस्वस्थता निर्माण होते. समाधान आपल्या अंतर्यामी आहे. अंतरीचे हे सुख पाहण्यासाठी आपल्याकडे नुसते डोळे असून चालत नाही. डोळे सगळ्यांना असतात; पण दृष्टी फार थोड्यांना असते. ‘तुझे आहे तुजपाशी पण जागा चुकलाशी’ अशीच आपली स्थिती होणार असेल, तर समाधान हाती लागेलच कसे\nसमाधानाच्या शोधासाठी क्षणिक सुख पदरी ओतणारी भौतिकसाधनं माणसं पैसे देऊन आणू शकतील. पण समाधान पैसा देऊन विकत घेता येत नाही. घरात टीव्हीसेट आहे, सोफासेट आहे, डिनरसेट आहे, टीसेट आहे; पण माणसं मात्र येथून तेथून अपसेट आहेत. माणसं सुखाच्या शोधात स्वतःला हरवत चालली आहेत. निसर्गातलं निर्व्याज सुख देणारं जंगल दुर्लक्षित करून सिमेंट काँक्रिटच्या जंगलात सुखाचं नंदनवन उभं करायला निघाली आहेत. ते उभं राहावं म्हणून अखंड धडपडतायेत. एअरकंडिशन बसवून समाधानाचा शीतल गारवा निर्माण करू पाहत आहेत. अशा एअरकंडिशन घरांमध्ये काहीकाळ गारवा निर्माण करता येईलही. हा आल्हाददायक गारवा हेच खरे समाधान आहे, असेही वाटेल कदाचित; पण तेही क्षणिकच. कारण बंगल्याबाहेर असमाधानाचा वणवा उभा आहे. त्या वणव्यात गारवा शोधायचा कसा\nघर, बंगला, गाडी, माडीत काहींना संतोष मिळत असतो. पण तो काही चिरंजीव नाही. गाडीचे मॉडेल बदलून नवे आकर्षक मॉडेल बाजारात आले, ते आपल्याकडे असावं म्हणून वाटेल. स्मार्टफोन नव्याने मार्केटमध्ये आला. तो माझ्याकडे का नसावा, म्हणून मन झुरणी लागेल. माडीवर माडी बांधावी म्हणून कधीचा विचार करतोय, म्हणून मन स्वस्थ बसू देत नाही. हे मिळवण्यासाठी अस्वस्थता वाढत जाईल. त्यातून अंतरीचे समाधान अंतर्धान पावेल. आजूबाजूला दिसणारी झगमग आपल्या मनाची तगमग वाढवेल. खरंतर विद्यमान जग आपल्याला जगण्यासाठी कालच्या असुविधायुक्त जगापेक्षा सुसह्यच नाही, तर सुखाचंही झालं आहे. पण उद्याचं अधिक संपन्न, समृद्ध वगैरे प्रगत जग घडवण्याचा हव्यासातून अतृप्तीची बीजें मनात अंकुरतात. आजूबाजूला काटेरी झुडपे सहज नजरेस पडतात; पण चंदनाची झाडे क्वचितच दिसतात. ही चंदनाची झाडे जागोजागी रुजवल्याशिवाय समाधानाचा सुगंध आसपासच्या आसमंतात कसा पसरेल\nकाही दिवसापूर्वी माझा एक विद्यार्थी भेटला. दहावीच्या परीक्षेत थोडे कमी गुण मिळाल्याने त्याला आवडणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नसल्याची खंत व्यक्त करीत हो���ा. शिकायला केवळ तेच महाविद्यालय कशासाठी हवं इतरही महाविद्यालये आहेत, तेथे शिक्षण घे म्हणून सांगितले तर म्हणाला, “मी निवडलेल्या महाविद्यालयात चांगलं शिक्षण मिळण्याची संधी आहे. तेथे प्रवेश घेणारे विद्यार्थीही अभ्यासू, हुशार वगैरे असतात. मात्र, एवढ्या गुणांनी तशी संधी मिळण्याची शक्यता नाही. म्हणून विचारात पडलोय कोणता पर्याय निवडावा.” त्याच्या मनात समाधान-असमाधानाचे द्वंद्व सुरु झालेले. मिळवायचे होते, ते राहून गेल्याची खंत मनाला सतत कुरतडत राहील. त्यातून असमाधानाचे काटेरी झुडपं त्याच्या विचारविश्वात जोमाने वाढत राहतील. ‘आलीया भोगाशी असावे सादर’ म्हणीत परिस्थितीविषयी थोडा सकारात्मक विचार याला करता आला असता तर... पण नाहीच करीत आपण तसं. खरंतर समाधान शब्दाची परिभाषा आपण आपल्यापुरती तयार करून घेतलेली असते. त्याप्रमाणे जीवनात नाहीच काही घडलं की, मनात अस्वस्थतेचे मळभ जमा व्हायला लागतात अन् त्यातून असमाधानाचे विचार जन्म घेतात. त्यांना मनात एकदाची जागा करून दिली की, ते पद्धतशीर वाढत जातात.\nपरिपूर्ण समाधानी असणं लौकिक अर्थाने कितीही उत्तम असले, तरी भौतिक सुख-सुविधांकडे नेणाऱ्या मार्गाच्या निर्मितीसाठी अंतर्यामी थोडी अस्वस्थता, थोडे असमाधान असल्याशिवाय नव्या गोष्टी शोधणं माणसाला शक्यच होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. सुखासाठी काहीतरी हवं, ही भावनाच माणसाला नव्या परगण्यांकडे चालण्यासाठी प्रेरित करते. कोणत्यातरी अपेक्षेने मनात उदित होणारी अस्वस्थताच नव्याचा शोध घेण्यासाठी उद्युक्त करीत असते. अल्पसंतुष्ट राहून घडणाऱ्या प्रगतीचं बोनसाय होणं, हे लिहिताना अपेक्षित नाही. गरजांतून निर्मित सुविधांचा वटवृक्ष वादळवाऱ्याशी संघर्ष करीत उभा राहणं आणि त्याचा विस्तार घडत राहणं, म्हणजे प्रगती. प्रगती घडताना आवश्यक काय, अनावश्यक काय याची जाण असणं आवश्यक आहे. नैतिकमूल्यांची होणारी पडझड थांबवून, त्यांचा अवनतीकडे होणारा प्रवास टाळला की, समाधान देखण्या पावलांनी चालत आपल्याकडे वसतीला येते.\nमिळाले तेवढेच पुरे आहे, अशा समजाने संतुष्ट होऊन माणूस जगला असता, तर प्रगतीचा एवढा मोठा पल्ला त्याला गाठताच आलाच नसता. माणसाची सर्वांगीण प्रगती जीवनाला सुखी करण्यासाठीचा प्रवास असावा. अस्वस्थ दिशेने नेणारा विकास नसावा. संत ज्ञानेश्वरांच��या ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ या भावनेचा परीसस्पर्श विकासाला असावा. त्यातून तृप्तीचे, संतोषाचे निर्झर जन्माला यावेत. या निर्झरांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी अनवरत प्रवाहित राहावे. त्याच्या नितळ प्रवाहाने आजूबाजूचा आसमंत फुलून यावा. बहरणे घडावे. या बहरण्याला कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळावे. अशा समाधानातून प्रगतीकडे नेणारा जीवनाचा प्रवास म्हणजे खरे समाधान असेल, नाही का\nवेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या निमित्ताने मनात उदित होणाऱ्या भावस्पंदनांना शब्दातून शोधताना मी केलेली लेखनयात्रा: 'अक्षरयात्रा'\nमानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. त...\n शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुस...\nगंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून...\nपाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार...\nवर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. का...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_556.html", "date_download": "2018-12-15T20:11:50Z", "digest": "sha1:KEJDTWKBOMPRKRL4FAY5FKRZXLBQ4WET", "length": 8204, "nlines": 93, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nकेसाला जास्त तेल लावल्याच्या रा��ात 8 वीतल्या मुलीची आत्महत्या\nठाणे : प्रतिनिधी आईने ओरडले, बाबानी मारले, शाळेचा कँटाळा असल्याच्या कारणावरून लहान अल्पवयीन मुले हे घरातून पोबारा करणे, नैराश्येतून आत...\nमराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे\nचांदा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सहा सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपल्या पदाचे राजिनामे दिले असुन फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन आत्तापर्यंत अनेक मोर्चे काढले, रस्ता रोको आंदोलने झाली, समाजातील अनेकांनी आरक्षणासाठी आपल्या जीवनयात्रा संपविल्या, आमदारांनी राजीनामे दिले, आपल्या तालुक्यातील पंचायत समिनीचे सभापतींनी देखील आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला. आता हे लोन ग्रामपंचायतीपर्यंत येवून पोहोचले आहे. महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायतीच्या चंपाबाई नानासाहेब गायके, लताबाई मारुती केदार, भारती संतोष सांगळे, मिनीनाथ दत्तात्रय गायके, विलास गोविंद पालवे, राधाकिसन नामदेव सानप, विद्यमान सहा सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे ग्रामविकास अधिकारी खाटीक यांचेकडे सुपूर्द केले आहेत. या प्रसंगी खरेदी विक्रीसंघाचे संचालक राजेंद्र गायके, मुळाचे संचालक एकनाथ जगताप, सेवा संस्थेचे अध्यक्ष शरद बोरुडे, मा. उपसरपंच राजेंद्र पालवे, उद्धव सानप, मारुती केदार, भाऊसाहेब रणबावरे, वसंत पालवे, सुमित पालवे आदी ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते.\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nबाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा\nनाशिक (प्रतिनिधी) -: शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेत...\nदुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन-थावरे\nमाजलगांव, (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ असुन या भयानक दुष्काळामुळे शेतकरी शेतीपंपाबरोबर स्वतःच्या ��राचेही विजबिल भरू शकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/ramdev-weight-loss-tips/weigh-check/", "date_download": "2018-12-15T21:58:42Z", "digest": "sha1:3GSXGLCNTTVJ2MUXCT34C7REMMQ25FGS", "length": 1352, "nlines": 26, "source_domain": "www.marathigold.com", "title": "weigh check - Marathi Gold", "raw_content": "\nवाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून\n1960 ते 1998 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींचे बदलणार नशीब, मिळणार आनंद वार्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती\nसगळ्या प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी करावे हे प्रभावी उपाय\nशनिवार 15 डिसेंबर : आज बजरंगबली करणार या 3 राशींच्या इच्छा पूर्ण\nमोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्जिंग करता तुम्ही जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/alibag-konkan-news-loanwaiver-20000-crore-57236", "date_download": "2018-12-15T21:14:53Z", "digest": "sha1:A5OBD2UU7YHZY4VR2AUY2ZHA5IOH4SPS", "length": 12817, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "alibag konkan news loanwaiver to 20000 crore कर्जमाफी 20 हजार कोटींपर्यंतच? | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफी 20 हजार कोटींपर्यंतच\nमंगळवार, 4 जुलै 2017\nअध्यादेशात बदल होण्याची शक्‍यता\nअध्यादेशात बदल होण्याची शक्‍यता\nअलिबाग - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करताना ती 34 हजार कोटींची असेल असे सांगितले गेले होते; मात्र कर्जमाफीसाठीच्या निकषांबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशात काही त्रुटी दाखवत काही राजकीय पक्ष तसेच जिल्हा बॅंकांनी विविध सूचना केल्या आहेत. त्या सूचनांमुळे सुधारित निकषांसह अध्यादेश निघण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम 20 हजार कोटींपर्यंतच असू शकेल, अशी शक्‍यता जिल्हा बॅंकांतील सूत्रांनी वर्तवली आहे.\nशेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत काही निकषही ठरवण्यात आले. त्याबाबतचा अध्यादेश 28 जूनला काढण्यात आला; मात्र तो काढण्यापूर्वी सरकारने पुरेसा अभ्यास न केल्याचे राजकीय पक्ष तसेच जिल्हा बॅंकांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्ष तसेच जिल्हा बॅंकांनी केलल्या सूचनांवर विचार करून राज्य सरकार अध्यादेशात बदल करण्याची शक्‍यता आहे. हा अध्यादेश लवकरच जारी होऊ शकतो, असे सहकार विभागाच्या अलिबाग येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी 1 जुलैला ��ाज्यातील जिल्हा बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.\nअध्यादेशाबाबतच्या सूचना सरकारला कराव्यात, असे आवाहन देशमुख यांनी संबंधितांना केल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.\nदरम्यान, हा सुधारित अध्यादेश जारी होण्यास काही दिवस जाऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच खरिपासाठी 10 हजार रुपयांची तातडीची मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nआठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nसुधागड तालुक्यात वाघ नखे विकणारे दोन तस्कर पकडले\nपाली - सुधागड तालुका वन्यजीव व त्यांचे अवयव विकणाऱ्या तस्करांचे केंद्र बनला आहे. नुकतेच येथे वाघनखे (बिबट्याचे नखे) विकणार्‍या दोघा जनांना...\nपालीत चार हजार ज्येष्ठ नागरीकांना वयाचे दाखल्यांचे वाटप\nपाली - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने मंगळवारी (ता.4) जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग यांचे सहकार्याने ज्येष्ठ नागरीकांना...\nदुर्मिळ मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्यांना अटक\nपाली : सुधागड तालुक्यातील राबगाव येथे मांडुळ प्रजातीच्या दुर्मीळ सापाची औषध व काळ्या जादुसाठी तस्करी करणार्या तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेशन...\nलग्नाची भूलथाप देत तरुणीचे लैंगिक शोषण ; तरुणाला अटक\nखालापूर : लग्नाची भूलथाप देत तरुणीचे दोन वर्षे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला खालापूर पोलिसांनी अटक केली. प्रशांत प्रकाश पाटील (वय 27, रा....\nमुंबई - मुंबई परिसराची झपाट्याने होणारी वाढ सुयोग्य, तसेच नियोजनबद्ध व्हावी, या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/04/blog-post_9.html", "date_download": "2018-12-15T20:30:35Z", "digest": "sha1:EJ4QUL3ZCZBJCBSFDFDOJ235TBZWTLMC", "length": 11125, "nlines": 51, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "के. रं. शिरवाडकर नावाचं 'विचारविश्व' - ब्लॉगनामा", "raw_content": "\nHome / के रं शिरवाडकर / विचारविश्व / के. रं. शिरवाडकर नावाचं 'विचारविश्व'\nके. रं. शिरवाडकर नावाचं 'विचारविश्व'\nकधी भेट नाही. प्रत्यक्षात कधी पाहिले नाही. दूर दूरचा परिचय सुद्धा नाही. दोन पुस्तकांच्या पलिकडे त्यांची पुस्तकेही वाचली नाहीत. हे नम्रपणे नमूद करतो. तरीही के. रं. शिरवाडकर या लेखकाचे माझ्या वैचारिक जडण-घडणीवर मोठे उपकार आहेत.\nकॉलेजमध्ये असताना कुठल्याशा लेक्चरला आमच्या प्राध्यापिका डॉ. कुंदा प्र. नि. यांनी 'आपले विचारविश्व' पुस्तक वाचायला सांगितले होते. तातडीने कॉलेजच्या लायब्ररीतून पुस्तक मिळवलं आणि वाचलं. नंतर ते संदर्भासाठी संग्रही सुद्धा ठेवावे वाटले. म्हणून खरेदी केले.\nआतापर्यंत तीनदा तरी हे पुस्तक पूर्ण वाचले असेन आणि शंभरहून अधिक वेळा संदर्भासाठी आवश्यक प्रकरणे नजरेखालून घातली असतील. जगाच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या विचारधारा मोजक्या शब्दात हे पुस्तक वगळल्यास क्वचितच कुठल्या मराठी पुस्तकात असतील. किंबहुना, नाहीच म्हटले तरी चालेल.\nवेद उपनिषदांपासून चिनी, इस्लामी, ग्रीक, युरोपियन तत्वज्ञानापर्यंत, मार्क्स, सिग्मंड फ्रॉईड ते अगदी निऑम चॉमस्कीपर्यंत, महानुभाव संप्रदायापासून ते गांधींपर्यंत..आस्तिक-नास्तिक सर्वकाही. अवघ्या जगाचे तत्वज्ञान 'आपले विचारविश्व'मध्ये सामावले आहे.\nजीवनाच्या प्रगतीची प्रेरणाशक्ती म्हणजे त्या समाजाच्या विचारांची गुणवत्ता - हे के. रं. शिरवाडकर यांचे विधान किती नेमकेपणाने आजच्या घडीला लागू होते. आणि असेच शतकों-शतके लागू असेल, यात वाद नाही.\nज्या ज्या वेळी माझ्या सोबतच्या माणसांनी माझ्या गंभीर लेखनाची टर उडविली, हसले, त्या त्या वेळी मला के. रं. शिरवाडकरांचे 'आपले विचारविश्व'च्या प्रस्तावनेततील पाहिले वाक्य आठवते आणि लेखन पुढे सुरु ठेवावे वाटते. ते वाक्य म्हणजे - \"कुठल्याही गंभीर लेखनाची मुळे आयुष्यातील विविध अनुभवांत खोलवर रुजलेली असतात, मग ते अनुभव बौद्धिक असोत वा व्यवहारिक.\"\nआज झुंडशाही बोकळत असताना केरंचे एक विधान इथे नमूद करावे वाटते. त्यांनी व्यक्त केलेली भीती किती विचा�� करण्यासारखी आहे, हे कळून चुकते. ते म्हणतात - \"सध्याचे दिवस विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत. साधारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मूठभर का होईना, सुजाण जन विचारांची देवाणघेवाण, विचारांचे संघर्ष मोलाचे मानीत. सध्या संस्कृतीतून अशा गोष्टींचे उच्चाटन होऊ लागले आहे; वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे, आणि हे धोक्याचे आहे. हे मुक्त विचारांशी शत्रुत्व करणाऱ्या हुकुमशाहीला, झुंडशाहीच्या राज्याला आमंत्रण आहे.\"\nमराठी वाचकांना विचारांची शिदोरी देणारा आणि अवघ्या जगाचे तत्वज्ञान समजावून सांगणारा हा लेखक आपल्यातून निघून गेला, ही मराठी विचारविश्वाची खरंच मोठी हानी आहे.\nकेरंना त्यांच्या भावाच्या अर्थात कुसुमाग्रजांच्या कवितेतून बोलावेसे वाटते,\nअमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्\nमला ज्ञात मी एक धुलीकण\nअलंकारण्याला परी पाय तुझे\nधुळीचेच आहे मला भूषण \nमराठी वाचकांचे विचारविश्व ज्यांनी अधिक व्यापक केले, समृद्ध केले, त्या के. रं. शिरवाडकर यांना मनापासून आदरांजली.\nके रं शिरवाडकर विचारविश्व\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nपवारांचं डोकं ठिकाणावर आहे का\nपवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला ' पवारांचा माणूस ' म्हणतात. पण ते किती खोटे आहे , हे माझं मला माहि...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा त��� व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/619940", "date_download": "2018-12-15T21:59:24Z", "digest": "sha1:FJ7OPDPAOVYGW3DEP5OL4SRSGFP6PAX6", "length": 5806, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भरधाव ट्रकची ऑटोला धडक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nभरधाव ट्रकची ऑटोला धडक\nऑनलाईन टीम / नागपूर :\nजिह्यातील कळमेश्वर – सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऑटोतील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतात तीन लहान मुले, एक महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.\nमोहरम निमित्त नागपुरातील ताजबाग परिसरातील काही भाविक वरोडा शिवारातील चाँदशाह दर्ग्याकडे ऑटोने जात होते. कळमेश्वर-सावनेर मार्गाववर वरोडा शिवारातील पोल्ट्री फार्मजवळ सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱया या भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पाचही मृतकांचे मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी सध्या तणावाचे वातावरण आहे. काहींच्या मते मृतक हे नागपुरातील राहणारे आहेत. तर काहींच्या मते ते हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे जखमींपैकी एकाने सांगितले. नागपुरातील नातेवाईकाकडे ते पाहुणे म्हणून आले होते.\nदोषींना पक्षप्रमुख होण्यापासून रोखू शकत नाही : सुप्रिम कोर्ट\nऔरंगाबादचा कचरा प्रश्न तात्पुरता सुटला\nमिनी हॉस्पिटलच्या माध्यमातून गणेशभक्त व पोलिसांची आरोग्यसेवा\nपुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आरोग्याची ऐशीतैशी ; एफडीएच्या पाहणीत वैशाली, रुपाली, गुडलकमधील अस्वच्छ…\nकारगिलच्या द्रासमध्ये उणे 19.7 अंश तापमान\nसाहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज\nऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू\nहजारो बांधकाम कामगार होणार सहभागी\nउत्तर कर्नाटकातील समस्येक��े सरकारचे दुर्लक्षच\nउद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या\nसरबजित सिंग यांचे मारेकरी निर्दोष\nछोटा शकीलचा भाऊ जेरबंद\nइस्रायलच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता\nपुन्हा सुरू होणार स्टरलाइट प्रकल्प\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82/", "date_download": "2018-12-15T20:33:04Z", "digest": "sha1:RS32IWIJCTOHKMQRPBAVQDZSQZH2X6V6", "length": 15865, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे निधन | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदिलीप वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत चिमटा\n२०१९ मध्ये सुट्ट्यांचा सुकाळ; मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांना कात्री\nराहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत…\nआता प्रत्येक सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय दस्तावेज मोफत पाहता येणार\nमतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार\nकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन\nनिगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nसाई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात\nआईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवाकड ब्रिजखाली भावाला मारहाण करुन बहिणीचा विनयभंग\nपिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंना अभिवादन\nचाकण येथ��� बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली\nचिखलीत पाणी पिण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला…\nभोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार\nचाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nनिगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवा; किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nशिवाजीनगरमधील एआयएसएसएमएस महाविद्यालयात आविष्कार २१०८ स्पर्धा संपन्न\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील तिघा आरोपींची जामीनावर सुटका\nएआयएसएमएसच्या नोकरी मेळाव्यात ३६ विद्यार्थ्यांना नोकरी\nगंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nमनसेला सोबत घेणार का अजित पवारांनी काय दिले उत्तर\nराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश\nसिंधुदुर्ग लोकसभेची जागा नारायण राणेंना सोडण्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा\nविमानात महिलेचा लैंगिक छळ केल्याने भारतीय व्यक्तील अमेरिकेत ९ वर्षांचा तुरुंगवास\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nHome Desh तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे निधन\nतामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे निधन\nचेन्नई, दि. ७ (पीसीबी) – द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुक) अध्यक्ष आणि तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी (वय ���४ ) यांचे आज (सोमवार) निधन झाले. चेन्नई येथील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.\nकरूणानिधी यांनी ५ वेळा मुख्यमंत्री पदा भुषवले होते. तसेच २७ जुलैला त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती. पटकथा लेखक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. पटकथा लिहिता लिहिताच राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पाहता पाहता तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. अत्यंत पेरियार व अण्णा दुराई यांच्याकडून करुणानिधी यांना राजकारणातील धडे मिळाले. गेले काही वर्षे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यातच त्यांच्या राजकीय विरोधक अण्णा द्रमुक प्रमुख जयललिता यांचे २०१७ मध्ये निधन झाले.\nमुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्य भोजनाची योजना भक्कम करणे असे काही महत्त्वाचे निर्णय घोतले. तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.\nएम. करूणानिधी यांचे निधन\nPrevious articleहिंजवडीत बेकायदेशीर सुरु असलेल्या हुक्का पार्लवर कारवाई\nNext articleतामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे निधन\n…यासाठी अमित शहांना दुर्बीण भेट देणार – कपिल सिब्बल\nजम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – शरद पवार\n…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान\nअरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस\nराष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार\nपिंपळे गुरवमध्ये घरफोडी करून दीड लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले\nतहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला\nपोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया –...\nधक्कादायक : दोन महिन्यांच्या चिमुकलीचा आई-वडिलांनीच विष पाजून केला खून\nपाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर\nचाकण येथील कंपनीतून सव��वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमल्ल्या अर्थमंत्र्यांबरोबर संगनमत करुन देशाबाहेर पळून गेला – राहुल गांधी\nमहिलांनो परत जा, अन्यथा मंदिर बंद करू; शबरीमलाचे पुजारी संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Bhuvari_Ravan_Vadha_Jhala", "date_download": "2018-12-15T21:30:13Z", "digest": "sha1:3X4HHWMYM536Y2SXMT3F2FWGRTQX3UTD", "length": 4909, "nlines": 79, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "भूवरी रावणवध झाला | Bhuvari Ravan Vadha Jhala | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nदाहि दिशांचीं मुखें उजळलीं\nकंपरहित ती अवनी झाली\n'साधु साधु' वच वदती मुनिवर\nछेडुं लागले वाद्यें किन्‍नर\nरणीं जयांचे चाले नर्तन\nनृपासहित हे विजयी कपिगण\n'जय जय' बोला उच्चरवाने\nश्याम राम हा धर्मपरायण\nसंतसज्जनां हा नित रक्षी\nहा सत्याच्या सदैव पक्षीं\nजाणतो हाच एक याला\nहा श्री विष्णू, कमला सीता\nस्वयें जाणता असुन, नेणता\nयुद्ध करी हें जगताकरितां\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र मारुबिहाग\nगीत प्रकार - गीतरामायण , राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १/३/१९५६\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- समूहगान.\nकल्पतरू - कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.\nकिन्‍नर - उपदेवता, देवलोकींचे गायक.\nखल - अधम, दुष्ट.\nप्रभा - तेज / प्रकाश.\nलांछन - डाग / कलंक.\nसाधु साधु - धन्य धन्य.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/mary-kom-wins-gold-in-boxing-in-commonwealth-games-2018-1663376/", "date_download": "2018-12-15T21:46:06Z", "digest": "sha1:BWXORJ64TOWBI7PS5X4QOPJYY5RP5EOE", "length": 11935, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mary Kom wins gold in boxing in Commonwealth Games 2018 | राष्ट्रकुलमध्ये सुपरमॉम मेरी कोमला सुवर्णपदक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यती��ध्ये\nराष्ट्रकुलमध्ये सुपरमॉम मेरी कोमला सुवर्णपदक\nराष्ट्रकुलमध्ये सुपरमॉम मेरी कोमला सुवर्णपदक\nऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमधे भारतीय बॉक्सर मेरी कोम ने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.\nरतीय बॉक्सर मेरी कोम (संग्रहित छायाचित्र)\nऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमधे भारतीय बॉक्सर मेरी कोम ने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. बॉक्सिंगमधलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.\nमेरीचं राष्ट्रकुल स्पर्धांमधलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. काल भारतीय बॉक्सर्सनी कांस्यपदकाची कमाई केल्यानंतर मेरी कोमने सुवर्णपदक मिळवत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक टाकलं आहे.\nतेजस्विनी सावंतची सोनेरी कामगिरी, विक्रमी खेळ करत सुवर्णदक टाकलं खिशात\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतलं तेजस्विनीचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात विक्रमी गुणांची नोंद करत तेजस्विनीने पदकांच्या शर्यतीत भारताचं तिसरं स्थान कायम राखलं आहे. तेजस्विनीने ४५७.९ गुणांची कमाई करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडलं. काल तेजस्विनीने ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती.\nतेजस्विनी सावंत व्यतिरीक्त भारताच्या अंजुम मुद्गीलने रौप्यपदकाची कमाई केली. अंजुमने ४५५.७ गुण करत भारताला रौप्यपदकाची कमाई करुन दिली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं तिसऱ्यांना प्रतिनिधीत्व करणाऱ्या तेजस्विनीने प्राथमिक फेरीतली सर्वोत्तम कामगिरी बजावत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं होतं. त्यामुळे वेटलिफ्टींग, कुस्ती पाठोपाठ नेमबाजीतही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने द���र केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nमुख्यमंत्र्यांना डावलून सागरी मार्गाचे भूमिपूजन\nग्रामीण लोकांचे उत्पन्न न वाढल्याचा भाजपला फटका\nराफेल करार : सर्वोच्च न्यायालयातील सरकारचा खोटेपणा\nहिंदी कंबरपट्टय़ातील तीन राज्यांत शेतकरी भाजपविरोधात का गेले\nराहुल गांधी वर्षभरात खरेच बदलले\nरसायनी येथे वायुगळतीमुळे ३१ माकडांचा मृत्यू\nपंतप्रधान जाणार असलेल्या रस्त्याचे ‘कल्याण’\nविजयसिंह मोहिते यांची भुजबळांशी चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376827097.43/wet/CC-MAIN-20181215200626-20181215222626-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}