diff --git "a/data_multi/mr/2018-47_mr_all_0124.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0124.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0124.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,946 @@ +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4929404655791782569&title=Demand%20of%20Ramdas%20Athawale&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T02:48:32Z", "digest": "sha1:DESKIHEWG4EXDFTPVDK3F64Z7FMIP4QX", "length": 9590, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या’", "raw_content": "\n‘मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या’\nमुंबई : ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nते म्हणाले, ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे, ही मागणी मागील दहा वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी मुंबई राहिली आहे. मुंबईत त्यांचे वास्तव्य प्रदीर्घ काळ होते. त्यांनी उभारलेला मानवमुक्तीचा लढा मुंबईतून त्यांनी लढविला. मुंबईत त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वे वरील मोठया महत्त्वपूर्ण टर्मिनसला त्यांचे नाव द्यावे, अशी आंबेडकरी जनतेची अनेक वर्षांपासून मागणी आहे.’\n‘मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे; तसेच मध्य रेल्वेच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे (व्हीटी) नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामांतर करण्यात आले आहे. त्या नामांतराचे आंबेडकरी जनतेने स्वागत केले असून, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मध्ये रेल्वे टर्मिनसला दिल्याबद्दल अभिमान वाटत आहे. त्याप्रमाणे मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी ‘आरपीआय’ची मागणी आहे. ही मागणी मंजूर करून मुख्यमंत्र्यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे टर्मिनस असे नामांतर करण्याचा ठराव राज्य सरकारतर्फे रेल्वे मंत्रालयाला त्वरित पाठवावा, यासाठी आपण मुख्यमंत्री फडणवीस, आणि रेल्वेमंत्री गोयल यांची लवकरच भेट घेणार आहोत,’ असे ���ठवले यांनी सांगितले.\nTags: मुंबईरामदास आठवलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरपियुष गोयलदेवेंद्र फडणवीसमुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसआरपीआयMumbaiRPIRamdas AthawalePiyush GoyalDevendra FadanvisMumbai Central TerminusDr. Babasaheb AmbedkarCSTप्रेस रिलीज\n‘आरपीआय’चा ६१वा वर्धापनदिन सोहळा तीन ऑक्टोबरला ‘डॉ. पानतावणेंचे औरंगाबादमध्ये स्मारक उभारणार’ ‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ ‘२०१९मध्येही भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता’ आठवलेंनी घेतली फडणवीस यांची भेट\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4978322647227100192&title=Kathamay%20Natyasangeet&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T02:20:57Z", "digest": "sha1:O3PZE4RVECEH3FEB5DP5PZHGK4PCXKTK", "length": 17256, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘एकच प्याला’वर आधारित ‘कथामय नाट्यसंगीत’", "raw_content": "\n‘एकच प्याला’वर आधारित ‘कथामय नाट्यसंगीत’\nदिवाळी पाडव्यानिमित्त रत्नागिरीतील खल्वायन संस्थेतर्फे आयोजन\nरत्नागिरी : रत्नागिरीतील खल्वायन संस्थेने दिवाळी पाडव्यानिमित्त ‘कथामय नाट्यसंगीत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ‘संगीत एकच प्याला’ या शतकमहोत्सवी नाटकावर आधारित आहे. आठ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीतील पऱ्याच्या आळीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात ही मैफल रंगणार आहे. खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी, सचिव प्रदीप तेंडुलकर आणि खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली.\n१९९७मध्ये स्थापन झालेल्या खल्वायन संस्थेची ही ४१वी विशेष मैफल आहे. संगीत एकच प्याला या नाटकाचे शताब्दी वर्ष, राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष, नटसम्राट बालगंधर्व यांची ५१वी पुण्यतिथी आणि संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या ३५व���या पुण्यतिथीनिमित्ताने संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटिडेने ही मैफल प्रायोजित केली आहे.\nकथामय नाट्यसंगीतामध्ये पं. जयराम पोतदार, वामन जोग, पौर्णिमा साठे, अजिंक्य पोंक्षे व हिमानी भागवत हे कलाकार सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व ऑर्गनसाथ अशा भूमिका पं. जयराम पोतदार भूषवणार आहेत. त्यांनी मराठी साहित्यात एमए केले असून, पत्रकारिता आणि ग्रंथालय शास्त्र पदवीधर आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडील डॉ. पांडुरंग यांच्याकडे घेतले. त्यानंतर पं. मनोहर बर्वे, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याकडूनही धडे घेतले. त्यांना ऑर्गनचे मार्गदर्शन पं. विष्णुपंत वष्ठ यांच्याकडून मिळाले. वयाच्या १५व्या वर्षापासून आजतागायत स्वयंवर, मानापमान, कट्यार काळजात घुसली, सौभद्र, शारदा, विद्याहरण, संशयकल्लोळ, सुवर्णतुला या नाटकांना त्यांनी ऑर्गनची साथसंगत केली आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, पं. राम मराठे, स्वरराज छोटा गंधर्व इत्यादी दिग्गज गायक अभिनेत्यांना त्यांनी संगीत नाटकांत ऑर्गनची साथ केली आहे. विदुषी किशोरी आमोणकर, गंगूबाई हंगल, माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, पं. जसराज, पं. कुमार गंधर्व, पं. सी. आर. व्यास आदी गायकांना त्यांनी देश-विदेशात हार्मोनियमची साथसंगत केली आहे. ते १९७५पासून आकाशवाणी व दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलावंत आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून १९८०पासून ते कार्यरत आहेत. नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमीकडून त्यांना मराठी नाट्यसंगीतावर संशोधन करण्यासाठी २००३मध्ये सीनिअर फेलोशिप प्राप्त झाली आहे. अनेक संस्थांचे मानाचे पुरस्कार प्राप्त त्यांना मिळाले आहेत.\nकलाकार वामन जोग हे सूत्रधाराच्या भूमिकेत असून, प्रायोगिक रंगभूमीवर ते ४० वर्षे कार्यरत आहेत. ते आकाशवाणीचे ए ग्रेड कलाकार आहेत. स्थापत्य अभियंता म्हणून त्यांनी एसटी महामंडळामध्ये ३६ वर्षे नोकरी केली. ते विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. पौर्णिमा साठे या अभिनेत्रीच्या भूमिकेत असून, त्या आकाशवाणीच्या बी ग्रेड कलाकार आहेत. गेली १५ वर्षे त्या आकाशवाणीवर निवेदिका आहेत. त्यासुद्धा विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. अनेक नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहे���.\nगायक अजिंक्य पोंक्षे याने ‘खल्वायन’च्या संशयकल्लोळ नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण व गायनासाठी रौप्यपदक प्राप्त केले. त्यानंतर प्रीतिसंगम, सौभद्र या नाटकांमधून प्रमुख गायक नट म्हणून त्याने राज्य नाट्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. डॉ. कविता गाडगीळ, प्रसाद गुळवणी यांच्याकडून त्याने शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेतले व अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले आहेत.\nहिमानी भागवत हिने शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे मार्गदर्शन वडील योगेश भागवत व डॉ. कविता गाडगीळ, त्यानंतर पुण्याच्या अश्विनी चांदेकर यांच्याकडून घेतले. सुगम संगीताचे शिक्षण तिने चिपळूणच्या स्मिता करंदीकर यांच्याकडे घेतले. ती एमएस्सी (फिजिक्स) असून, अनेक ठिकाणच्या शास्त्रीय व सुगम संगीत स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. तबला - प्रथमेश शहाणे, ऑर्गन - पं. जयराम पोतदार, हार्मोनियम - मधुसूदन लेले हे कार्यक्रमात साथसंगत करणार आहेत.\n‘एकच प्याला’चे शताब्दी वर्ष\nमर्मभेदक विनोदी लेखक, प्रतिभासंपन्न नाटककार आणि अभिजात कवी असलेल्या गडकरी यांचा करुण आणि हास्य हे परस्परविरोधी रस सारख्याच सफाईने खेळवण्यात गडकऱ्यांचा हातखंडा होता. एकच प्याला, पुण्यप्रभाव, भावबंधन, प्रेमसन्यास ही चार नाटके त्यांनी लिहिली. राजसंन्यास व वेड्यांचा बाजार ही त्यांची अपूर्ण नाटके. या श्रेष्ठ साहित्यिकाचे देहावसान २३ जानेवारी १९१९ रोजी झाले. ‘एकच प्याला’चा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी १९१९ रोजी बडोद्यात झाला. त्यामुळे या नाटकाचे हे शताब्दी वर्ष आहे.\nखल्वायन संस्थेने २१ वर्षे रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी संस्थेतर्फे विनाशुल्क मासिक संगीत मैफल होते. तसेच गुढीपाडवा व दिवाळी पाडव्याला (सशुल्क) विशेष संगीत मैफली होतात. आतापर्यंत २५२ मासिक व ४० मोठ्या संगीत मैफलींचे यशस्वी आयोजन संस्थेने केले आहे. तसेच संस्थेने पाच नवीन व सहा जुन्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करून राज्य नाट्य स्पर्धा व अनेक ठिकाणच्या संगीत नाट्य महोत्सवांत यश मिळवले आहे. दर वर्षी संस्थेतर्फे संगीत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते.\nTags: RatnagiriKhalvayanरत्नागिरीखल्वायनदिवाळी पाडवा मैफलपं. जयराम पोतदारवामन जोगपौर्णिमा साठेअजिंक्य प��ंक्षेहिमानी भागवतएकच प्यालाराम गणेश गडकरीRam Ganesh Gadkariडॉ. वसंतराव देशपांडेनाट्यसंगीतकथामय नाट्यसंगीतBOI\n‘कथामय नाट्यसंगीत’ कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीत ‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-17T02:03:50Z", "digest": "sha1:JMLA4M4X37ZSDU7G4JZ7KZ52VYWEK6TY", "length": 8846, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#बाणेर नागरीपतसंस्था: विश्‍वास व समाजभान जोपासणारी संस्था | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#बाणेर नागरीपतसंस्था: विश्‍वास व समाजभान जोपासणारी संस्था\nवीस वर्षापूर्वी म्हणजेच 1/9/1998 साली डॉ. दिलीप बबनराव मुरकुटे यांनी बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. कष्टाने कमवलेल्या ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षेचे कोंदण देत, त्यांचा विश्‍वास संपादन करीत संस्थेने आजपर्यंत ठेवीदारांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत.\nबेटी बचाओ, बेटी पढाओ यातून प्रेरित होऊन कुटुंबात मुलगी जन्मास आली तर तिच्या नावे 10,000/- रुपये पेन्शन, तसेच त्यांच्यासाठी 0.5 टक्‍के जादा व्याजदर, गरीब रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, जनसेवेसाठी तत्पर धावणारी रुग्णवाहिका, 10 वी, 12 वीमध्ये 80 % पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी गुणगौरव सोहळा, दिवाळी म्हणजे हिंदूचा मोठा सण त्यासाठी महिलांकरिता आकर्षक सोनेकर्ज योजना राबविली जाते. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी अन्नदान केले जाते.\nआजपर्यंत या संस्थेला अनाथ ब��लकांच्या (माई) सिंधुताई सपकाळ, हर्षवर्धन पाटील, अण्णा हजारे, संभाजी राजेंची भूमिका करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा उपनिबंधक बी.टी. लवांड यासारख्या असंख्य मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.\nसंस्थेच्या विविध मुदत ठेव योजना, श्री भैरवनाथ ठेव योजना अल्पावधीत लोकांच्या पसंतीस पडली आहे. पतसंस्थेचे डॉ. दिलीप मुरकुटे संस्थापक अध्यक्ष असून विजय विधाते- चेअरमन, शशिकांत दर्शने- व्हाईस चेअरमन, राजश्री मुरकुटे- शाखाध्यक्ष, दीपलक्ष्मी बेळगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 20 वर्षांची यशस्वी वाटचाल, लोकांचा विश्‍वास आणि त्यातून समाजभान जोपासणारी डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या पतसंस्थेचे मुख्य कार्यालय बाणेर येथे असून हिंजवडी, देहू गाव येथे शाखा कार्यरत आहेत. म्हणूनच विश्‍वास आणि समाजभान जोपासणारी बाणेर नागरी सहकारी पतसंस्था असे समिकरन रुढ झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभूमी पेडणेकर “तख्त’बाबत उत्साही आणि नाराजही\nNext articleस्वातंत्र्याची पुढची वाटचाल…\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\nअन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले\nइंधन कंपन्यांचे शेअर वधारले\nऊर्जा सुरक्षेबाबत तडजोड नाही : प्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-156315.html", "date_download": "2018-11-17T02:20:44Z", "digest": "sha1:IXE5TAEJQBSSD7OIJ7ZO5L3JOSSDIQGF", "length": 4301, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - इंटरनेटवरून होणार्‍या दहशतवादाच्या प्रचाराविरोधात 'एटीएस'चं नवं मिशन –News18 Lokmat", "raw_content": "\nइंटरनेटवरून होणार्‍या दहशतवादाच्या प्रचाराविरोधात 'एटीएस'चं नवं मिशन\n01 फेब्रुवारी : दहशतवादाला लगाम घालण्यासाठी जितके पर्याय समोर येत आहेत, तितक्याच दहशतवादाच्या वाटाही पसरत जात आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया दहशतवाद्यांना बळ देणारे ठरत असून, या माध्यमातून भारतविरोधी कारवाया गतिमान करणे दहशतवाद्यांना सहज शक्य होत आहे. यावर जर नियंत्रण ठेवायचे असेल तर सोशल मीडियावर भारतीय पॉलिसी व कायद्यांची जरब बसविणे गरजेचे आहे, यासाठी दहशतवादविरोधी पथकाने अभियान सुरू केला आहे.\nआयसीस आणि इतर अतिरेकी संघटना इंटरनेटवरुन करत असलेल्या जिहादच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी एटीएस तरुणांमध्ये जाग\u0001ती निर्माण करत आहेत. गेल्या महिनाभरात राज्यातल्या 152 शाळा आणि कॉलेजेस मध्ये एटीसच्या कार्यशाळेचं आयोजन झालं, ज्यात 61 हजार तरुणांशी संवाद साधला गेला. या कामासाठी एटीएसच्या 40 ते 50 अधिकार्‍यांची खास टीम प्रयत्न करतं असल्याचं एटीस प्रमुख हिमांशु रॉय यांनी सांगितलं आहे. या उपक्रमात हे अधिकारी कॉलेज तरुणांसाठी प्रेझेंटेशन देत तरूणांना इंटरनेटच्या गैरवापरापासुन सावध केलं जातं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Karnataka-assembly-election-wait-for-results/", "date_download": "2018-11-17T03:09:25Z", "digest": "sha1:TF7HITRC2SRPTCHDONVL64JXKDU56NZS", "length": 7245, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रतीक्षा निकालाची ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › प्रतीक्षा निकालाची \nमंगळवार दि. 15 मे रोजी बेळगावात होणार्‍या आरपीडी महाविद्यालयातील मतमोजणी प्रक्रियेला सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 18 मतदार संघाचे चित्र स्पष्ठ होणार आहे. पहिल्यांदा पोस्टाने झालेल्या मतदानाची मोजणी होणार असून त्यानंतर मतदार संघाप्रमाणे मतमोजणी करण्यात येणार आहे.\nआरपीडी महाविद्यालयामध्ये नवीन इमारत, परुळेकर इमारत, लॅब्रोटरी इमारत, घाटगे इमारत, ग्रंथालय इमारत, बीबीए इमारतीमधील मिळून तीन मजल्याचा वापर मतदान मोजणीसाठी करण्यात येणार आहे.एकून 36 बंदीस्त खोल्यात मतदानयंत्रे कडक बंदोबस्तात ठेवण्यात आली असून 18 खोल्यामध्ये मतमोजणी प्रक्रीया पार पडणार आहे.\nजिल्ह्यातील 18 मतदारसंघातील 203 उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष निकालाकडे लागून राहीले आहे. जिल्ह्यातील 891 मतदान केंद्रातील मतदान यंत्रे आरपीडी महाविद्यालयात सीमा सुरक्षा दल व निवडणूक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आली आहेत. महाविद्यालयातील तीन इमारती मतमोजणी केंद्रासाठी वापरण्यात येणार आहेत.\nरायबाग मतदारसंघापासून मतमोजणीला प्रारंभ होणार असून अनुक्रमे यमकनमर्डी, बैलहोंगल, कागवाड, हुक्केरी, खानापूर, निपाणी, रामदुर्ग, सौंदत्ती, अथणी , बेळगाव दक्षिण,कुडची, कित्तूर, अरभावी, बेळगाव उत्तर, गोकाक, चिकोडी, बेळगाव ग्रामीण अशी मतमोजणी होणार आहे.\nमतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेर्‍याची कडक नजर आहे. यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी तनि मोठ्या स्क्रीनवर पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या बंदोबस्तात मतमोजणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची एकावेळी एकच मतदान यंत्राची मोजणी होईल. बीएसएनलची ब्रॉडबँड सेवा 46 ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी सीमासुरक्षा दलाचे जवान दोन दिवसापासून तैनात आहेत.\nमतमोजणी केंद्रात मोजणी निरीक्षक व सहायक,निवडणूक आयोगातील अधिकृत सेवेत असलेले अधिकारी, निवडणूकीच्या कामात सहभागी असलेल कर्मचारी, उमेदवार व त्यांचे एजंटाचा वावर असणार आहे. 16 टेबल सह आसनव्यवस्था राष्ट्रीय पक्ष, राज्यातील पक्ष व परराज्यातील पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांना असेल. एकून मतदान केंद्रावर 41 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र दालन केले आहे. कोणतीही गडबड होवू नये संपूर्ण खबरदारी घेण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाच्या बंदोबस्तात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/If-you-plan-after-12th-time-then-the-opportunity-of-UPSC/", "date_download": "2018-11-17T03:29:12Z", "digest": "sha1:ZXI3EFSS7AKU5SF4E3DGEMQOVXTRYD65", "length": 6302, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावीनंतर नियोजन केल्यास यूपीएससीची संधी : जाधव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › बारावीनंतर नियोजन केल्यास यूपीएससी��ी संधी : जाधव\nबारावीनंतर नियोजन केल्यास यूपीएससीची संधी : जाधव\nस्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आत्मविश्‍वास, संयम आणि सकारात्मक द‍ृष्टिकोनाची आवश्यकता आहे. या गुणांबरोबर बारावीनंतर योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास विद्यार्थी निश्‍चित यशस्वी होऊ शकतोे, असे प्रतिपादन पुणे येथील युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी केले.‘पुढारी एज्यु- दिशा 2018’ या प्रदर्शनात आयोजित व्याख्यानमालेत ‘बारावीनंतर पदवीकाळात यूपीएससीची तयारी’ या विषयावर जाधव यांनी मार्गदर्शन केले. कमला कॉलेज परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉल प्रांगणात व्याख्यान झाले. जाधव यांचे स्वागत दै. ‘पुढारी’ चे सहायक सरव्यवस्थापक (प्रशासन) राजेंद्र मांडवकर यांनी केले.\nजाधव म्हणाले, देशभरात यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी पाच-सहा लाख विद्यार्थी इच्छुक असतात. त्यापैकी 3 ते 4 लाख विद्यार्थी पूर्वपरीक्षा देतात. यातून 13 हजारजण मुख्य परीक्षेस पात्र होतात. 13 हजारमधून मुलाखतीसाठी 3 हजार जणांना पात्र केले जाते. या 3 हजारांतून एक हजारजणांना निवडले जाते. याचा अर्थ यूपीएससी परीक्षा सहज जाता जाता देतो असे मानणार्‍यांसाठी नाही. तर द‍ृढनिश्‍चय करुन ही परीक्षा द्यायला हवी. बारावीनंतर आवडत्या अभ्यासक्रमांत पदवी घ्या. पदवी घेत असताना यूपीएससी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी काही गोष्टी आत्मसात करायला हव्यात. यूपीएससी अभ्यासक्रमाचे स्वरूप समाजावून घ्या. या अभ्यासक्रमाचे योग्य आकलन करून घ्यावे. अभ्यासक्रमाशी निगडित संदर्भ पुस्तके, दररोज वर्तमानपत्राचे वाचन नियमीत करायला हवे. परफेक्ट नियोजन करावे आणि आपल्या क्षमतांचा विकास करत न्यावा. यूपीएससी अभ्यासक्रम हा विस्तारीत आहे. त्यामुळे बर्डन पेलण्याची क्षमता विकसित करायला हवी. कोणत्याही स्थितीत डळमळीत होता कामा नये. यूपीएससी परीक्षेचे माईंड ओळखायला हवे. जाधव यांनी व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना सविस्तर उत्तरे दिली.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\n��ुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-development-of-airport-at-Warfut/", "date_download": "2018-11-17T02:25:53Z", "digest": "sha1:NGLHFMBQBOPDK23TLJZPNJAIE7XDZPDC", "length": 5974, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘वॉर’फुटवर होणार विमानतळाचा विकास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘वॉर’फुटवर होणार विमानतळाचा विकास\n‘वॉर’फुटवर होणार विमानतळाचा विकास\nकोल्हापूर : अनिल देशमुख\nकोल्हापूर विमानतळाचा विकास ‘वॉर’फुटवर होणार आहे. यासह जिल्ह्यातील महामार्गासाठी करण्यात येणार्‍या भूसंपादनालाही गती येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील रखडलेल्या प्रकल्पासाठी ‘वॉर’ रूम स्थापन केली आहे. त्यामध्ये जिल्ह्याच्या या दोन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.\nराज्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक प्रकल्पांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा होत नाही. यामुळे वेळेत पूर्ण होणारे अनेक प्रकल्प रखडत चालले आहेत. परिणामी विकासावर त्याचा परिणाम होत आहे. योग्य नियोजनाअभावी प्रकल्प पूर्णत्वाकडे जात नसल्याने, त्याचा जनतेलाही फायदा होत नसल्याचे अनेक ठिकाणी चित्र आहे.\nया सर्व पार्श्‍वभूमीवर रखडलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांनीच लक्ष केंद्रित केले आहे. याकरिता अधिकार्‍यांचे पथक तयार करण्यात आले असून, त्याद्वारे रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. हे अधिकारी या प्रकल्पासाठी आवश्यक विविध परवानग्या, ना-हरकत, संपादन, निधी आदी विविध टप्प्यावर संबंधित विभागात पाठपुरावा करणार आहेत. याद्वारे हे प्रकल्प निर्धारित वेळेत मार्गी लावण्यासाठी या पथकाचे प्रयत्न राहणार आहेत.\nया ‘वॉर’ रूमसाठी जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि वर्षभरात पूर्ण होणार्‍या प्रकल्पाची माहिती जिल्हा प्रशासनाकडे मागवण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर विमानतळ विकास आणि जिल्ह्यातील महामार्गासाठी जमीन संपादन या दोन प्रकल्पांची माहिती या ‘वॉर’रूमला सादर केली आहे. या प्रकल्पांची सद्यस्थिती, त्यातील अडचणी, प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लागावा यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजना याबाबत च��्चा होईल, त्यानंतर या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आवश्यक बाबींसाठी पाठपुरावा सुरू केला जाणार आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Rice-cultivation-movement-on-the-road-in-nashik/", "date_download": "2018-11-17T02:27:50Z", "digest": "sha1:QWQZDZBPQKI6HI2WFXL4CUUWZFTSXW6P", "length": 3640, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रस्त्यात भात लागवड आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › रस्त्यात भात लागवड आंदोलन\nरस्त्यात भात लागवड आंदोलन\nबलायदुरी गावात पारदेवीकडे जाणार्‍या रस्त्याची चिखलमय अवस्था आहे. येथून जाणार्‍या वाहनांमुळे रस्ते अधिक खराब झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम दुर्लक्ष करीत आहे. ग्रामस्थांनी रस्त्यात भात लागवड करून आंदोलन केले.बलायदुरी येथे गुडघाभर चिखल असणार्‍या रस्त्यात सरपंच कैलास भगत यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी भात लागवड केली.\nतालुक्यातील बलायदुरी गावामध्ये गावातील रस्ते खराब झाले आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही अधिकारी दाद देत नाहीत. हॉटेलकडे जाण्यासाठी वाहनांना दुसरा मार्ग नाही. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. यामुळे रस्त्यांवर गुडघाभर चिखल तयार झाला आहे. यावेळी योगिनाथ भगत, प्रकाश भगत, सुंदराबाई भगत, भाऊ भटाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/farmer-suicide-in-nifad-nashik/", "date_download": "2018-11-17T03:28:21Z", "digest": "sha1:YWJEU6IGIGEK5UIIJSQK6YIYVBTDKQYR", "length": 3492, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : निफाडमध्ये कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : निफाडमध्ये कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या\nनाशिक : निफाडमध्ये कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या\nराज्यभरात एकीकडे आरक्षणाबाबत समाज संघटीत होत असताना उगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार (वय ६३) या शेतकर्‍याने रेल्‍वेमार्गावर आत्‍महत्‍या केली. गुरुवारी शिवडीजवळील मध्य रेल्वे मार्गावर बिरार यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या एक दिड वर्षापासून ते कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त होते.\nशेतीमधून पुरेसे उत्पन्न निघत नाही, पाऊस पाणी नाही, मिळालेल्या उत्पन्नाला बाजारभाव नाही यामुळे ते आर्थिक‌ विवंचनेत होते. त्यांच्यावर सुमारे पाच लाखाचे कर्ज होते याबाबत त्यांना नोटीसाही आल्या असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Now-the-preparation-is-44-kms-Circular-metro/", "date_download": "2018-11-17T02:25:51Z", "digest": "sha1:LMP3V622LW5DVNX4NJMEGXMO4KDSE57U", "length": 7389, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता तयारी ४४ कि. मी. वर्तुळाकार मेट्रोची | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आता तयारी ४४ कि. मी. वर्तुळाकार मेट्रोची\nआता तयारी ४४ कि. मी. वर्तुळाकार मेट्रोची\nतब्बल दहा वर्षे कागदावर राहिलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मेट्रोची उभारणी सुरू असतानाच, या चारही टोकांना जोडणार्‍या 44 किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार मेट्रो मार्गाची तयारी दाखवून महापालिकेच्या कारभार्‍यांनी पुणेकरांना आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला आहे. प्रामुख्याने शहराच्या उपनगरांना जोडणारा हा वर्तुळाकार मेट्रो प्���कल्प राबविण्यासाठी चाचपणी अहवाल तयार करण्यात येणार आहे. तो हाती आल्यावर त्याचा ‘डीपीआर’ करण्याचे काम ‘महामेट्रोला देण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nपानशेत प्रलयानंतर चारही दिशांना पुणे शहराची वाढ होत गेली आणि त्या वेळी सात लाखांच्या घरात असलेली लोकसंख्या पन्नास वर्षांत पाच पटींहून अधिक वाढली. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था मुख्यतः‘पीएमपी’ अकार्यक्षम ठरल्याने खासगी वाहनांची संख्याही वाढत राहिली आणि गतवर्षी वाहनांच्या संख्येने शहराच्या लोकसंख्येलाही मागे टाकण्याचा ‘विक्रम’ नोंदविला. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीच आखलेल्या ‘रिंग रेल्वे’चा प्रकल्प लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे बासनात गुंडाळला गेला.\nअशा स्थितीत वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मेट्रोला छेद देणार्‍या वर्तुळाकार मेट्रोची गरज महापालिकेने लक्षात घेतली असेल, तर ते सुचिन्हच मानायला हवे. तब्बल 44 किमीच्या मार्गावर ही मेट्रो धावणार असून, काम सुरू असलेले दोन्ही मेट्रो मार्ग त्यास जोडले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात मेट्रोचे जाळे उभे राहणार आहे.\nमहापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात चालू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या हिश्श्यापोटी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या वेळी आयुक्तांना शहरातील अन्य मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे का, अशी विचारणा केली असता, ते म्हणाले,की स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम महामेट्रोला देण्यात आले आहे, त्यानुसार आता पुढील टप्प्यात शहरात वर्तुळाकार मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी चाचपणी अहवाल तयार करण्यात येणार आहे. मेट्रोचा हा वर्तुळाकार मार्ग वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हे जे मेट्रोचे दोन मार्ग आहेत, त्यांना जोडण्यात येणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनाव��ी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/cooperatives-sahakar/", "date_download": "2018-11-17T02:32:49Z", "digest": "sha1:PZX726OP2NIQAHRAMP5ILDSLP7LJC7GY", "length": 13797, "nlines": 115, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सहकार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nसहकार, सहकारी संस्था, सहकारी चळवळ याविषयी लेखन\nलग्नासारखे पवित्र संस्काररूपी बंधन झुगारून कित्येक संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी पती-पत्नीला एकमेकांना समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. लग्न टिकविण्याचे प्रयत्न केले जातात आणि त्यातून काही निष्पन्न झालं नाही के मग घटस्फोटासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु होते. […]\nकेल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे \nदिनांक १४ ऑगस्ट २०१७ ला दैनिक प्रत्यक्षच्या राष्ट्रगंगेच्या तीरावर मधील सिद्धार्थ नाईक यांचा ‘हरेकाला हजब्बा यांची शाळा’ आणि निशिगंधा खांबे यांनी लिहिलेला लष्करी शिस्तीचे ‘अटूस’ हे दोन्ही लेख खूप आवडले. […]\nकुठल्याही कार्यालयात मग ते सरकारी असो की खाजगी असो कामाच्या वेळात काम हे केलेच पाहिजे म्हणजे ज्याचा आपण काम करून मोबदला घेतो तो चोख आणि प्रामाणिकपणे करणे आपले कर्तव्य आहे. पण काही वेळा स्मार्टफोनमुळे कामात टंगळमंगळ केली जाते मोबाईल वरील मेसेज वाचण्यात आणि ते पुढे पाठविण्यात आणि च्याटींग करण्यात बराचसा वेळ फुकट जातो पण हे कर्मचार्यांच्या लक्षात येत नाही आणि जबाबदार वरिष्ठ अधिकार्यांना नाईलाजाने लक्षवेधी सुचनेसारखे नियम आस्थापनांत लागू करावे लागतात हा नियम कर्मचार्यांसकट जनतेसाठीही लागू होतो आणि मग दोघांचीही मने शासन, अस्थापन आणि अधिकार्यांप्रती दुषित होतात. […]\nविशाल जुन्नर आणि विश्वासार्हता\nपरवा निवडणुकीच्या निमित्ताने एका संस्थेशी संबधित एक सज्जन संचालक गृहस्थ आम्हाला म्हणाले, संचालक म्हणजे लांडगे ��हेत. लांडग्यांचा कळप… एक लांडग्याला जमिनीत पुरतात.फक्त मुंडके वर ठेवतात. ते पाहण्यासाठी बकऱ्या जातात तेव्हा लांडगा त्याला हव्या असलेल्या बकऱ्यांचा तोंडात पाय करकचून पकडतो. त्यामुळे अन्य बकऱ्या पळून जातात. मग पकडलेल्या बकरीचा समाचार घ्यायलाl लांडगे लक्ष्याच्या ठिकाणी एकत्र येतात. तेव्हा सज्जन […]\nलिज्जत पापड – ‘श्री महिला उद्योग..एक प्रवास\nकेवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील “एकमेव गृहउद्योग […]\nऊसतोड मजुरांचे स्थलांतर चक्र\nऊस हे नगदी पीक आहे. ते पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पश्‍चिम महाराष्ट्रात भरपूर ऊस होतो. तर मराठवाड्यात कमी पर्जन्यमान असल्याने येथील शेतकरी, शेतमजूर ऊसतोडीचा पर्याय निवडतो. दिवाळी – दसरा सणादरम्यान बहुतांश साखर कारखाने सुरू होतात. हंगाम सुरू होण्यासाठी बैलगाडी,ट्रॅक्टर, ट्रक यांचा वापर ऊस वाहतुक करण्यासाठी केला जातो. ऊसतोडीस मजूर लागतात. त्यांना उचल, आगावू रक्कम दिली जाते. […]\nअमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कटुंबियांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे. पारंपरिक पीक पद्धतीत पाच भाऊ शेतात राबूनही कष्टाच्या तुलनेत पैसा कमी मिळत असल्याची जाणीव रौंदळे कुटुंबीयांना […]\nदेशी गायीवर अर्थव्यवस्था असणारे गाव\nदेशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे. रामणवाडी (ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या गावात ८० देशी गाई आहेत. […]\nमुंबईत नुकतीच मोनोरेल सुरु झाली आणि प्रवाश्यांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पण तिची व्यथा कोणी जाणतो का\n३३,६०० सहकारी संस्था आणि कर्मचारी फक्त २५० \n२१ वॉर्ड ऑफिस, चार जिल्हा उपनिबंधक कार्यालये, एक विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि त्यामध्ये नोंदणी झालेल्या ३३६०० सहकारी संस्था. या संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेव��ारी शासकीय यंत्रणा म्हणजे सहकार खात्याचा मुंबई विभाग. त्यांच्याकडे कर्मचारी अवघे २५०\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-buldana-hingoli-and-pune-condition-state-employee-strike-2492", "date_download": "2018-11-17T03:14:59Z", "digest": "sha1:63QORF42MC2GBK5WEHINL2HN6UMM2O7V", "length": 8695, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news buldana hingoli and pune condition of state employee strike | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुलडाणा, हिंगोलीतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची परिथिती\nबुलडाणा, हिंगोलीतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची परिथिती\nबुलडाणा, हिंगोलीतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची परिथिती\nबुलडाणा, हिंगोलीतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची परिथिती\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nराज्य कर्मचारी संघटनेच्या 3 दिवसीय लाक्षणिक संपाला आजपासून सुरुवात झालीय. या संपात बुलढाणा जिल्हा परिषदेच्या 28 संघटना सहभागी झाल्यात. 13 हजार कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतलाय. तर अत्यावश्यक सेवा असलेले आरोग्य कर्मचारी काळ्या फिती लावून संपात सहभागी झालेत.\nदरम्यान, हिंगोलीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलंय. या संपाचे हिंगोलीमध्येही पडसाद पहायला मिळाले. सरकारने, या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर देखील कर्मचार्यांनी संप पुकारला आहे.\nराज्य कर्मचारी संघटनेच्या 3 दिवसीय लाक्षणिक संपाला आजपासून सुरुवात झालीय. या संपात बुलढाणा जिल्हा परिषदेच्या 28 संघटना सहभागी झाल्यात. 13 हजार क��्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतलाय. तर अत्यावश्यक सेवा असलेले आरोग्य कर्मचारी काळ्या फिती लावून संपात सहभागी झालेत.\nदरम्यान, हिंगोलीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलंय. या संपाचे हिंगोलीमध्येही पडसाद पहायला मिळाले. सरकारने, या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर देखील कर्मचार्यांनी संप पुकारला आहे.\nससून रुग्णालयात संपाचा परिणाम नाही\nपुण्यातल्या ससून रुग्णालयात मात्र या संपाचा परिणाम झालेला दिसत नाहीय. रुग्णालयाचं कामकाज रोजच्या प्रमाणे सुरू आहे. संपात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला नाही कारण या आधीच्या संपात ससूनमधील कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यात आलाय. त्यामुळे या संपात हे कर्मचारी सहभागी नाहीत.\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा...\nबिगर हंगामी आंबा खाणं खाण्यासाठी कितपत योग्य \nमार्केटमध्ये गेल्यावर आपण चांगली फळं खरेदी करतो. काही फळं बिगर हंगामातही बाजारात...\n#ViralSatya :: हिवाळ्यातील आंबा खाण्यासाठी कितपत योग्य \nVideo of #ViralSatya :: हिवाळ्यातील आंबा खाण्यासाठी कितपत योग्य \nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/nitesh-rane-talking-about-maratha-reservation-18831", "date_download": "2018-11-17T03:19:17Z", "digest": "sha1:PAFSYABG73SSHOM2YK5NWBZX4EKEIWH5", "length": 12954, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nitesh rane talking about maratha reservation आता 'मूक' नव्हे; तर 'ठोक'ची गरज - नितेश राणे | eSakal", "raw_content": "\nआता 'मूक' नव्हे; तर 'ठोक'ची गरज - नितेश राणे\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nमाजलगाव (जि. बीड) - 'मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष केला. संकल्प केला. निवेदने दिली. लाख���ंच्या संख्येने राज्यभर \"मूक मोर्चे' काढून जागतिक क्रांती घडविली; मात्र सरकारला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी आता \"मूक' नव्हे तर \"ठोक' मोर्चे काढण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.\nमाजलगाव (जि. बीड) - 'मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष केला. संकल्प केला. निवेदने दिली. लाखोंच्या संख्येने राज्यभर \"मूक मोर्चे' काढून जागतिक क्रांती घडविली; मात्र सरकारला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी आता \"मूक' नव्हे तर \"ठोक' मोर्चे काढण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.\nसकल मराठा समाजाच्या वतीने वैष्णवी मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित केलेल्या मराठा आरक्षण संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. आमदार राणे पुढे म्हणाले, 'लढाऊ, आक्रमक असलेल्या मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून राज्यभर मूक मोर्चे काढून जागतिक क्रांती घडविली; परंतु आताचे सरकार जागे झाले नाही. एवढेच नाही तर आरक्षणासाठी न्यायालयात साधे प्रतिज्ञापत्रही दिले नाही. जिजाऊ, शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणारे, मराठा क्रांती मोर्चाकडे इव्हेंट म्हणून पाहणाऱ्या सरकारकडून आरक्षणाची अपेक्षा करणे चुकीची आहे. क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत, सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी आता बाहेर पडा. नोटबंदी करणारे सरकार आरक्षण का देत नाही, आरक्षण द्या, नाही तर मंत्रालय खाली करा हा संदेश देण्यासाठी आता ठोक मोर्चांची गरज आहे. जोपर्यंत मराठा समाजाबद्दल सरकारला भीती निर्माण होत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही'', असे ते म्हणाले.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, अस��� कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/program/article-77227.html", "date_download": "2018-11-17T02:37:58Z", "digest": "sha1:X5ZQT4V2A64LICEDE7PGBWM4CSCHAEJM", "length": 3433, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - राज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप–News18 Lokmat", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\n04 एप्रिलमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज नाशिकमधल्या एक हजार कर्णबधिरांना श्रवणयंत्राचं वाटप करण्यात आलं. मनसेच्या वर्धापन दिनी हा संकल्प करण्यात आला होता. मनसे आणि स्टारकी (starkey) यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक इथं हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि स्टारकी फाऊंडेशनचे बिल ऑस्टिन उपस्थित होते.\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज नाशिकमधल्या एक हजार कर्णबधिरांना श्रवणयंत्राचं वाटप करण्यात आलं. मनसेच्या वर्धापन दिनी हा संकल्प करण्यात आला होता. मनसे आणि स्टारकी (starkey) यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक इथं हा कार्यक्रम पार पडला. या कार्���क्रमाला राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि स्टारकी फाऊंडेशनचे बिल ऑस्टिन उपस्थित होते.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%A3/news/page-7/", "date_download": "2018-11-17T02:20:39Z", "digest": "sha1:Y4VF7JFMENIPV5WPHUOKIDGEYCR7WNYY", "length": 11609, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाषण- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nशेतकरी पुन्हा आक्रमक, उद्धस्त केली टोमॅटो आणि वांग्याची शेती\nशेतमालाला हमी भाव मिळत नसल्यानं बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बोरी गावाच्या एका शेतकऱ्यानं आपली वांगी आणि टोमॅटोची शेती उद्धस्त केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होत आहे.\n#News18RisingIndia Summit : राहुल गांधींनी राजकारणात जागा तयार केली -कॅप्टन अमरिंदर सिंह\n#News18RisingIndia Summit स्पेशल व्हाॅट्सअॅप बुलेटिन\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nआक्रमक राहुल आणि सोनियांच्या चेहेऱ्यावरचे बदलणारे भाव \nमोदी म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रतिक, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसचं पहिलं अधिवेशन\nविज्ञानसूर्य मावळला, ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nपतंगराव, वुई विल मिस यू...\nसुर्योस्ताला सुर्याचा रंग लाल होतो आणि सुर्योदयाला केशरी -पंतप्रधान मोदी\nसाहित्य संमेलनाच्या अनुदानात 50 लाखांपर्यंत वाढ - मुख्यमंत्री\nभाषण नको, 'राफेल' घोटाळा झाला की नाही , राहुल गांधींचा मोदींना थेट सवाल\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/patient/", "date_download": "2018-11-17T03:00:37Z", "digest": "sha1:IVQTTLLEJX4H5LTKJC63YAJDK7FG4YPC", "length": 11452, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Patient- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : ता���मानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nप्रायश्चित म्हणून त्यांनी घेतला रुग्णसेवेचा वसा\n'जीवन ज्योत'च्या माध्यमातून गेल्या 35 वर्षांपासून हरखचंद सावला हे गोरगरीब रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यांच्या महान कार्यावर एक नजर..\nसीरियल किलरचा खुनी खेळ, नर्स असताना घेतला 100 रुग्णांचा जीव\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nमहाराष्ट्र Oct 1, 2018\nवयाच्या १० व्या वर्षी आदितीने घडवलं मानवतेचं दर्शन\nपुण्यात स्वाईन फ्ल्यूची साथ, 85 जणांना लागण तर 31 जण व्हेंटिलेटरवर\nनागपुरात 'स्क्रब टायफस'चं थैमान, 12 जणांचा मृत्यू\nनागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nप्रियांकाच्या आई आणि सासूनं केला डान्स, व्हिडिओ व्हायरल\nगुवाहाटीत आढळला 'उलट्या' काळजाचा माणूस, डाॅक्टरही हैराण\nरुग्ण दगावल्याचं खापर पोलिसांच्या माथी, सुरक्षा दलावरच केली दगडफेक\n 'गुगल' सांगणार आता पेशंटच्या मृत्यूची तारिख\n'निपाह' व्हायरसने केरळमध्ये घातलं थैमान, 10 जणांनी गमवला जीव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mohan-bhagwat-says-dining-dalits-good-initiative-we-should-focus-more-activities-dalit-community/", "date_download": "2018-11-17T02:38:58Z", "digest": "sha1:YEBTBIPK4YGZN7IZM72ONYNJHDOHWQC2", "length": 7980, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केवळ दलितांच्या घरी जेवायला जाऊन काहीही होणार नाही : मोहन भागवत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेवळ दलितांच्या घरी जेवायल��� जाऊन काहीही होणार नाही : मोहन भागवत\nटीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दलितांच्या घरी जाण्याच्या सूचना केल्यानंतर भाजपाचे अनेक खासदार दलितांच्या घरी जेवायला जाऊ लागले. मात्र संघाने याच मुद्द्यावरून भाजप नेत्यांना फटकारले आहे. केवळ दलितांच्या घरी जाऊन काहीही होणार नाही. दलितांचंही आपण आपल्या घरी स्वागत करायला हवं, असं सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलंय.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या मंत्री, खासदार, मुख्यमंत्र्यांना दलितांच्या घरी जाऊन त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला दिला होता.भाजपच्या काही नेत्यांनी ज्याप्रकारे दलितांच्या घरी जेवण करण्याच्या नावावर स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यावर संघाचे नेते नाराज आहेत. असं करु नका, जे प्रामाणिक आणि खरं वाटेल तेच करा, असा सल्लाही भागवत यांनी दिला आहे.\nनेमकं काय म्हणाले मोहन भागवत \n‘आपण अष्टमीला दलित समाजातील मुलींना घरी बोलावतो. त्यांची पूजा करतो. मात्र आपण आपल्या मुलींना दलितांच्या घरी पाठवतो का ‘ज्यावेळी दोन्ही बाजूंनी पुढाकार घेतला जाईल, तेव्हाच समरसता अभियान यशस्वी होईल. त्यामुळे केवळ दलितांच्या घरी जाऊन काहीही होणार नाही. दलितांचंही आपण आपल्या घरी स्वागत करायला हवं\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे…\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/there-is-no-restriction-on-the-sale-of-bottled-water/", "date_download": "2018-11-17T02:49:22Z", "digest": "sha1:L6LDDFED7YINMU4FBZJ35FLXXOBL7HDF", "length": 6822, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बाटली बंद पाण्याच्या विक्रीवर बंधन नाही", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबाटली बंद पाण्याच्या विक्रीवर बंधन नाही\nसर्वोच न्यायालयाने मांडली भूमिका\n>टीम महाराष्ट्र देशा: बंद पाणी बाटली एमआरपी किमतीत विकण्याची सक्ती कोणत्याही हॉटेल व्यावसायिकाला करू शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच न्यायालयाने दिला आहे.\nसिनेमागृह, हॉटेल, मॉल अशा ठिकाणी बंद पाणी बाटली एमआरपी पेक्षा जास्त किमतीत विक्री केली जाते. यातून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. या संदर्भात फेडरेशन आफ हॉटेल अंड रेस्टोरांट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी याचिका दाखल केली होती.\nया याचिकेवर सुनावणी देनता सर्वोच न्यायालयाने एमआरपी किमतीत पाणी विकण्याची बंदी करू शकत नाही. बाटली बंद पाणी विक्रीवर कायदेशीर तरतुद लागू होत नाही, त्यामुळे जास्त किमतीत पाणी विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=255&catid=2", "date_download": "2018-11-17T02:53:09Z", "digest": "sha1:ZHCMGZSQY37Y6Y2YVC25IAGFEYRGSAEM", "length": 12161, "nlines": 172, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nआपले स्वागत आहे नवीन सदस्य\n× आमच्या मंच आपले स्वागत आहे\nआम्हाला आणि आपण पसंत आपण कोण आहात आमच्या सदस्यांना, मला सांग तुला Rikoooo सदस्य का झाले.\nआम्ही सर्व नवीन सदस्यांचे स्वागत आणि भरपूर सुमारे आपण पाहू अशी आशा आहे\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n11 महिने 1 आठवड्यापूर्वी #850 by गॉफर्स\nहायया मी जवळपास 1997 पासून ते अनुकरण करत आहे.\nमी FS9 आणि FSX साठी अनेक दृश्ये addons तयार केले आहेत, तसेच काही repaints\nकाही सदस्यांना FS9 साठीचे माझे 'इन-फ्लाइट मनोरंजन' उपयोगिता लक्षात येईल.\nमी रिक्कू मध्ये सामील झालो कारण वेब लेआउट इतके स्पष्ट आहे - पूर्वी रिलीव्ह केलेल्या फ्रीवेअर विमानास प���नरुज्जीवन देण्याकरिता देखील देण्यात आले आहे.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 45\nनमस्कार आणि Rikoooo आपले स्वागत आहे.\nछान शब्दांबद्दल धन्यवाद, आणि आपल्याला बोर्डवर खरोखर चांगले आहे मला ती उपयुक्तता लक्षात ठेवा, माझ्याकडे माझ्या FS9 वर, वाईट नाही\nअन्वेषण करण्यास मोकळ्या मनाने आणि आपल्याला काही मदत हवी असल्यास, येथे विचारण्यासाठी हे ठिकाण आहे.\nआणि आपण ते करतोय\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n11 महिने 2 दिवसांपूर्वी #862 by गॉफर्स\nडारिओस्सने लिहिले: हॅलो आणि रिकुहू मध्ये आपले स्वागत आहे.\nछान शब्दांबद्दल धन्यवाद, आणि आपल्याला बोर्डवर खरोखर चांगले आहे मला ती उपयुक्तता लक्षात ठेवा, माझ्याकडे माझ्या FS9 वर, वाईट नाही\nअन्वेषण करण्यास मोकळ्या मनाने आणि आपल्याला काही मदत हवी असल्यास, येथे विचारण्यासाठी हे ठिकाण आहे.\nआणि आपण ते करतोय\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nआपले स्वागत आहे नवीन सदस्य\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.102 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/mithali-says-priyanka-did-the-role-118071000010_1.html", "date_download": "2018-11-17T02:22:42Z", "digest": "sha1:LAVB4H2E6CUQNUVIKPUUJVM6QCLNSY5R", "length": 9360, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मिताली म्हणते, प्रियांकानेच माझी भूमिका साकारावी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमिताली म्हणते, प्रियांकानेच माझी भूमिका साकारावी\nसध्याचा बॉलिवूडमधला बायोपिकचा ट्रेंड पाहता आता भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित ही बायोपिक लवकरच येणार आहे. मितलीनं स्वतः यासाठी हिरवा कंदील दाखवला असून या चित्रपटात देसी गर्ल प्रियांकानं आपली भूमिका साकारावी अशी इच्छाही तिनं बोलून दाखवली आहे. मिताली राजचं आत्मचरित्रही या वर्षात प्रकाशित होणार आहे. तर दुसरीकडे मिताली राजच्या बायोपिकचंही काम सुरू आहे. मिताली स्वतः चित्रपटाच्या कथानकाकडेजातीनं लक्ष घालत आहे. 'प्रियांका चोप्रानं माझी भूमिका साकारावी असं मला वाटतं. तिच्यात आणि माझ्यात खूपच साम्य आहे त्यामुळे तिनं माझी भूमिका साकारली तर मला आवडेल. मात्र ही माझी इच्छा असून त्याबद्दल अंतिम\nनिर्णय चित्रपट निर्माते घेतील' असं मितालीनं स्पष्ट केलं आहे. भारतीय क्रिकेटर्सवर आधारित 'सचिनः अ बिलिअन ड्रीम', 'अजहर', 'एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी' असे चित्रपट आले आहेत. प्रेक्षकांचाही या चित्रपटांना तुफान प्रतिसाद लाभला आहे. पण महिला क्रिकेटपटूवर आधारित हा पहिलाच चित्रपट असणार आहे. प्रियांकानं या आधी बॉक्सर मेरी कोम हिची भूमिका देखील साकारली आहे. त्यामुळे मितालीच्या इच्छेचा मान राखत प्रियांका चित्रपटात काम करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nमाधुरी दीक्षित म्हणाली माझे मुलं मला महत्त्व देत नाही\nवाँटेड 2 मध्ये दिसणार टायगर\nअक्षयच्या गोल्डचे नवीन गाणे रिलीज\nकंगना आणि राजकुमारमध्ये तू तू मैं मैं\nयावर अधिक वाचा :\nसलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज\nअभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...\nकलाकारांच्या यशावर ठरते मानधन\nअभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...\nप्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो\nबॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...\nमुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित\nशाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-122/", "date_download": "2018-11-17T03:11:38Z", "digest": "sha1:VMSO246KFDJZNM7XL7QT23FL4VNDRLZV", "length": 6659, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आय कॉलेजच्या प्रदर्शनात 122 प्रकल्प सादर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआय कॉलेजच्या प्रदर्शनात 122 प्रकल्प सादर\nरेडा- इंदापूर येथील आय कॉलेज विद्यार्थी संशोधन प्रकल्प प्रदर्शनात स्पर्धेत 122 प्रकल्प विद्यार्थांनी सादर केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि संशोधन प्रकल्प स्पर्धेचे समन्वयक डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. ही स्पर्धा कला मानव्य विद्या , वाणिज्य, मूलभूत विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रीकी व तंत्रज्ञान व औषध निर्माणशास्त्र या सहा विभागात घेण्यात आल्या. स्पर्धेत मध्ये 229 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.योगेश धनवडे व पूजा चोपडे यांनी सादर केलेला रिमूव्हल ऑफ टॉक्‍झीक लेड वेस्ट वॉटर यूजींग निम पावडर, प्रतिक पांढरे व रूपाली तारे यांनी सादर केलेला निकोटीन ऍज इंसेक्‍टी साईड, शितल कोकरे व नेहा देशमुख यांनी सादर केलेला मेकींग ऑफ हर्बल टी फ्रॉम मेडिसीनल प्लांट आदी प्रकल्प विद्यार्थांचे लक्ष वेधुन घेत होते. याप्रसंगी संशोधन प्रकल्प स्पर्धेच��� सहाय्यक समन्वयक प्रा. अब्दुललतीब शेख, डॉ.राजेंद्र साळुंखे, प्रा. विरेश होळकुंदे, डॉ.पी. एस. कबनुरकर, प्रा. डी. के. भोसले, डॉ. आर. पी. गावडे, डॉ. एस. एन. पवार आदीं मान्यवरांनी परीक्षण केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमयूर बागुल यांना तेजोमय समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nNext articleकशाला हवी “नवी वर्गवारी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/fort-forts-commitment-conservation-21875", "date_download": "2018-11-17T03:23:59Z", "digest": "sha1:JCWCQC4CUFNUODDQTPN7X4II74XDZEM3", "length": 14588, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fort forts commitment to conservation गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nनागपूर - गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 18) केले.\nनागपूर - गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 18) केले.\nनागपूर महापालिकेतर्फे महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचा अनावरण सोहळा झाला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, श्रीमंत मुधोजी राजे भोसले, खासदार अजय संचेती आदी उपस्थित होते. किल्ले संवर्धनाकरिता रायगडाचे वैभव परत मिळविण्यासाठी पाचशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. याचप्रमाणे राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आठवणींना उजाळा देत, 1978 मध्ये लोकवर्गणीतून जुना पुतळा उभारण्यात आला होता. त्या वेळी ब्रॉंझचा पुतळा उभारणे शक्‍य नव्हते. मात्र, ते स्वप्न दटकेंनी पूर्ण केल्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्‌गार काढले.\nमुंबई विमानतळाचा तसेच सीएसटी स्टेशनचा एकेरी उल्लेख टाळून \"छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' व \"छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल' असा करण्यात यावा, यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे ��ोसले यांनी सरकारचे कौतुक केले.\nहायड्रोलिक सीझर लिफ्टचा प्रयोग\nपुतळ्याचे अनावरण आणि माल्यार्पण करण्यासाठी हायड्रोलिक सीझर लिफ्टचा राज्यातील पहिला प्रयोग या वेळी करण्यात आला. या लिफ्टचे तांत्रिक नाव \"हायड्रोलिक सीझर लिफ्ट विथ एक्‍स्टेंडेड प्लॅटफॉर्म' असे आहे. 500 किलोंची वजनक्षमता असलेल्या या लिफ्टची उंची 20 फूट आणि एक्‍स्टेंडेड प्लॅटफॉर्म 3 फुटांचा आहे. नागपुरातील युवा अभियंता श्रीष मारोतकर यांची ही संकल्पना असून, त्यांना सौमित्य मेहेर आणि वैभव घरत यांनी सहकार्य केले.\nपुतळा 9 फूट उंच आणि संपूर्ण ब्रॉंझ धातूचा आहे. पुतळ्याची बैठक सॅंडस्टोनने आच्छादित आहे. चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. आकर्षक विद्युतीकरण आणि रंगीत कारंजे साकारण्यात आले आहेत. पुतळ्याभोवती 3 फूट संरक्षक भिंत उभारण्यात आली. या वेळी मूर्तिकार शंतनू इंगळे, वास्तुविशारदतज्ज्ञ प्रियदर्शन नागपूरकर, पुतळ्याची बैठक साकारणारे चंद्रमणी यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/42624", "date_download": "2018-11-17T03:28:51Z", "digest": "sha1:OQQ25TR7D37KV7UMQTLQNDTUGPCCIRV5", "length": 37238, "nlines": 290, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रिक्षावाला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रिक्षावाला\nनीता शाळेतून बाहेर पडली तेंव्हा बरंच अंधारून आलं होतं. त्यातून पाऊस दाटलेला. वारा सुटलेला. तिची पावलं झपाझप पडत होती. डोळ्यांसमोर दिसत होतं फक्त तिचं घर आणि चिमण्या आतूर डोळ्यांनी तिची वाट बघणारं तिचं पिल्लू.... पिलाची आठवण येताच घशाशी आलेला आवंढा गिळत तिनं पावलांचा वेग आणखी वाढवला. जवळ जवळ धावतच तिनं बसस्टॉप गाठला. आभाळ आता चांगलंच भरून आलं होतं. मनातही प्रचंड हुरहूर माजल्यासारखी... ही वेळच प्रचंड घातकी\n’रानडे बाईंना परोपरीने सांगितलं होतं कि मला या निवडणुकीच्या ड्युटीतून किमान या वर्षी तरी सूट द्या... माझं बाळ लहान आहे. मुख्याध्यापक झाली तरी बाईच ना ती पण काळिज कुठे विकून आलेली असतात ही लोकं कुणास ठावूक काळिज कुठे विकून आलेली असतात ही लोकं कुणास ठावूक आता उद्यावर आलेली निवडणूक.... सगळी कामं उरकायची तर एवढा उशिर होणारच. सकाळी लवकर घरातून निघाले तेंव्हा रडून रडून थैमान घातलेलं पिल्लूने आता उद्यावर आलेली निवडणूक.... सगळी कामं उरकायची तर एवढा उशिर होणारच. सकाळी लवकर घरातून निघाले तेंव्हा रडून रडून थैमान घातलेलं पिल्लूने पिल्लूचा तसाच रडवा काळवंडलेला चेहरा डोळ्यांसमोर ठेऊन स्वतःला फरफटत घराबाहेर काढलं. रोज सकाळी अशा फरफटण्याने मनाला होणार्‍या अदृष्य जखमा दिवसभर नुसत्या कुरवाळत रहायच्या. दुसरं काय करणार पिल्लूचा तसाच रडवा काळवंडलेला चेहरा डोळ्यांसमोर ठेऊन स्वतःला फरफटत घराबाहेर काढलं. रोज सकाळी अशा फरफटण्याने मनाला होणार्‍या अदृष्य जखमा दिवसभर नुसत्या कुरवाळत रहायच्या. दुसरं काय करणार\nपाऊस आता भुरुभुरू बरसायला लागला होता... तिच्या डोळ्यांतलं आभाळ सुद्धा नकळत फाटलं आणि बरसू लागलं - ’काहिही करून घरी पोचायला हवं... लवकरात लवकर - ’काहिही करून घरी पोचायला हवं... लवकरात लवकर’ ती डोळ्यात प्राण आणून बसच्या वाटेकडे पाहू लागली.\nतुषार धावत पळत बसस्टॉपवर पोचला तेंव्हा कोसळायचाच बाकी राहीला होता. त्याला प्रचंड धाप लागली होती. कधीपासून धावत होता ते त्याला आठवतही नव्हतं. दिवसभर डोंगरावर भटकून कपडे पार मळले होते. घामाने चिकट झालेल्या अंगावर धूळ बसून त्याचा अवतार भयंकर दिसत होता. पण त्याला त्याची पर्वा नव्हतीच. अवघं १६-१७ वर्षांचं वय. ओठांवर नुकतंच मिसरुड फुटायला लागलेलं. आईच्या भाषेत शिंगं फुटायला लागली होती...\nबसस्टॉपच्या खांबाला काही क्षण लोंबकळून एक हात कंबरेवर ठेवून त्यानं थोडे श्वास घेतले आणि मग \"च्यायला...\" असं जोरात उद्गारत तो तिथंच जमिनीवर थुंकला काय करतोय आपण त्याला काही समजेना. परत घरी जायचंय दोनच दिवस झालेत... मोठ्या टेचात घर सोडून निघालो होतो दोनच दिवस झालेत... मोठ्या टेचात घर सोडून निघालो होतो निघताना बापाला सांगितलं होतं.... परत पाऊल ठेवणार नाही या घरात निघताना बापाला सांगितलं होतं.... परत पाऊल ठेवणार नाही या घरात आणि आता परत जायचं आणि आता परत जायचं बाप हसेल... जिंकल्यासारखा जिंकायची सवय आहे ना त्याला...\n\"थूं.....\" तो परत थुंकला. च्यायला म्हातारा अप्पा नसता घरी तर फिरून कधी तोंड पाहीलं नसतं बापाचं. आणि आईचं पण. आई तिचं तोंड तसंही दिसतं का कधी तिचं तोंड तसंही दिसतं का कधी अप्पावर खार खाऊन असते सदा. अशा माणसांमधे कशाला जायचं परत अप्पावर खार खाऊन असते सदा. अशा माणसांमधे कशाला जायचं परत ... पण मग... पण मग अप्पांचं काय\nबुचकळ्यात पडलेल्या चेहर्‍याने तो बघत राहिला बसच्या वाटेकडे. एव्हाना पावसाने रंग दाखवायला सुरूवात केलीच होती.\nअडखळत्या संथ पायांनी बर्व्यांनी कसाबसा बसस्टॉप एकदाचा गाठला त्यांचं त्यांनाच हायसं वाटलं. आता घरी पोचणं एवढंच काम उरलं. त्याचीही काही घाई नाही. निवांत बर्वे बसस्टॉपच्या कठड्याला टेकले. आज फारच दिवसांनी त्यांनी मित्रांसोबत थोडी थोडी ’मारली’ होती. सवय नसल्याने जरा जडच गेलं... पण मजा आली. आज वाढदिवस ना आपला त्यांचं त्यांनाच हाय��ं वाटलं. आता घरी पोचणं एवढंच काम उरलं. त्याचीही काही घाई नाही. निवांत बर्वे बसस्टॉपच्या कठड्याला टेकले. आज फारच दिवसांनी त्यांनी मित्रांसोबत थोडी थोडी ’मारली’ होती. सवय नसल्याने जरा जडच गेलं... पण मजा आली. आज वाढदिवस ना आपला असा वाढदिवस आयुष्यात पहिल्यांदाच साजरा केला. सुलभा असती तर जाम वैतागली असती. ती असताना लपून छपून प्यायचो आपण. तिला समजायचं म्हणा सगळं... सुरुवातीला वैतागायची. नंतर तिनं बोलणंच सोडूनच दिलं. म्हणायची ’काय करताय ते करा...’. मग आपणही पिणं सोडलं असा वाढदिवस आयुष्यात पहिल्यांदाच साजरा केला. सुलभा असती तर जाम वैतागली असती. ती असताना लपून छपून प्यायचो आपण. तिला समजायचं म्हणा सगळं... सुरुवातीला वैतागायची. नंतर तिनं बोलणंच सोडूनच दिलं. म्हणायची ’काय करताय ते करा...’. मग आपणही पिणं सोडलं थ्रिलच संपलं ना त्यातलं थ्रिलच संपलं ना त्यातलं बायको भांडतच नाही म्हणजे काय बायको भांडतच नाही म्हणजे काय काही गंमतच नाही ना राहीली....\nबर्वे स्वतःशीच हसले. ’तिची ती युक्तीच होती बहुतेक इतकी नामी... कि ती गेल्यावरही गेल्या सहा महिन्यांत आपण आज पहिल्यांदा हात लावला दारुला इतकी नामी... कि ती गेल्यावरही गेल्या सहा महिन्यांत आपण आज पहिल्यांदा हात लावला दारुला आणि दोन पेगनंतर स्वतःहून बास केलं आणि दोन पेगनंतर स्वतःहून बास केलं तो परांजपे तर स्साला पार झिंगला होता. ’आपण नाही गं फार घेतली बये.... रागावू नकोस तो परांजपे तर स्साला पार झिंगला होता. ’आपण नाही गं फार घेतली बये.... रागावू नकोस’ बर्व्यांनी उगाचच आकाशाकडे बघत हात हलवला.\n’हं...’ एक सुस्कारा सोडत बर्व्यांनी मान खाली वळवली... ’सुलभे.... बघ दारु प्यायलोय मी... माझ्यावर ओरडायला, भांडायला तरी ये ना गं...’\nविमनस्क नजरेने ते बस येण्याच्या दिशेकडे पाहत राहिले. पाऊस आता कोसळायला लागणार अशी चिन्हं दिसू लागली. त्यांच्या डोळ्यांवरच्या चष्म्याची काच धुरकट झाली होती\nते तिघंही त्या बसस्टॉपवर उभे होते. एकमेकांना अनोळखी... स्वतःची स्वतंत्र विश्वं उरात जपणारी... पण एकाच दिशेने प्रवास करण्यासाठी एकत्र आलेली ती तिघं नकळतपणे... एकाच धाग्याने जोडली गेलेली\nबराच वेळ होऊन गेला. पाऊस आता धबाबा कोसळायला लागला होता. नीताने छत्री उघडली. तिच्या जीवाची चाललेली उलाघाल तिच्या प्रत्येक हालचालीतून दिसत होती. एका हाताने छत्री आणि ए��ा हाताने साडीच्या निर्या सावरत टाचा उंच करुन करुन ती बसच्या वाटेकडे पहात होती. तुषार बसच्या खांबाला टेकून पावसातच भिजत उभा होता. पावसाच्या पाण्याने त्याचा चेहरा धुवून निघाला. पण चेहर्यावर होते तसेच गोंधळलेले भाव आणि बर्वे बसस्टॉपच्या आतल्या मोडक्या सीटवर शांत बसले होते. बसस्टॉपच्या तुटक्या छपरावरून चारी बाजूंना ओघळणार्‍या पागोळ्यांनी त्यांच्या भोवती भिंती उभारलेल्या जणू\n\"बस गेली का हो\" अस्वस्थपणे नीताने विचारलं.\n\"....\" तुषारने तिच्याकडे नजर उचलून पहायचेही कष्ट घेतले नाहीत.\n\"काही कळत नाही बुवा. एवढा उशीर व्हायला नको खरंतर.\" बर्वेच मागून बोलले.\n\"हो ना हो... काहिच कळत नाही. त्यात हा वैताग पाऊस\"- नीताच्या डोळ्यांत आता पाणी जमा झालं.\n\"तुम्हाला फार घाई दिसते...\"\n\"हो तर... तुम्हाला नाही समजायचं...\"\n\"हं... समजलं. नक्की काहितरी फॅमिली प्रॉब्लेम असणार. काय नै म्हणजे ’तुम्हाला नाही समजणार’ वगैरे उद्गार एखाद्या बाईच्या तोंडून निघतात तेंव्हा ती बाई बाई नसून ’आई’ असते. अनुभवाचे बोल आहेत. काय नै म्हणजे ’तुम्हाला नाही समजणार’ वगैरे उद्गार एखाद्या बाईच्या तोंडून निघतात तेंव्हा ती बाई बाई नसून ’आई’ असते. अनुभवाचे बोल आहेत. काय बरोबर ना\nत्रस्त आणि आठ्याग्रस्त नजरेनं नीताने बर्वेकडे पाहीलं आणि ती पुन्हा बसच्या दिशेने पाहू लागली.\n\"घरी कुणीतरी आजारी असावं... किंवा कुणाशीतरी संपर्क होत नसल्याने तुम्ही काळजीत असाव्या... किंवा मग तुमची मुलं कुठेतरी तुमची वाट पहात असावी... किंवा मग तुमचं बाळ लहान असेल...\"\n\"अहो तुम्ही एकटेच कसले तर्क-वितर्क करताय बसची चौकशी केली फक्त तुमच्याकडे. माझ्या वैयक्तिक समस्या ज्या काही असतील... तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी बसची चौकशी केली फक्त तुमच्याकडे. माझ्या वैयक्तिक समस्या ज्या काही असतील... तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी\" नीता उग्र आवाजात म्हणाली.\n\"राहिलं....\" बर्वे खांदे उडवत म्हणाले.\nपुन्हा काही काळ गेला. अंधार आता चांगलाच गडद होत होता. नीता आता भलतीच बेचैन झाली. रस्ता ओलांडून इकडेतिकडे फिरून पुन्हा बसस्टॉपवर आली.\n\"बाळा... जरा पलिकडच्या चौकात वगैरे कुठे रिक्षा मिळते का बघशील का रे प्लीज\nतुषारचे हूं नाही कि चूं नाही. नीता पुन्हा नेटाने म्हणाली... \"मी तुलाही सोडते ना हवं तिथे... फक्त तेवढी रिक्षा आण बाबा कुठूनतरी. उपकार होतील रे...\"\n नीता हतबल झाली. तिचा पडलेला चेहरा पाहून बर्वे गरजले.\n\"का रे ए कार्ट्या... बहिरा आहेस का काय ऐकू येत नाही बाई काय बोलतायत ते ऐकू येत नाही बाई काय बोलतायत ते पावसाचं पाणी गेलं काय कानात पावसाचं पाणी गेलं काय कानात\nआता मात्र तुषारने बर्वेंकडे मोर्चा वळवला.\n\"ओ काका... उगाच वाट्टेल ते बोलू नका.\"\n बोलता येतं की आपल्याला आता चालता येतं का ते ही दाखवा बरे... जा जाऊन रिक्षा बघ ताईंसाठी.\" -बर्वे\n\"शहराच्या एवढ्या बाहेर, संध्याकाळी एवढ्या उशीरा, त्यात या पावसात रिक्षा नाही मिळणार बाई. उगाच पायपीट करून काय उपयोग\n\"असं नको रे बोलू बाळा. जरा बघून तरी ये ना...\" -नीता\n\"मुली... सोड त्याचा नाद. मी स्वतःच जाउन येतो.\"- बर्वे\n च्याईची कटकट... येतो मीच बघून.\" - तुषार\nतुषारच्या पावसात धुसर होत जाणार्‍या आकृतीकडे पाहून बर्वे हसले. नीता आता तुषार गेला त्या दिशेने पाहू लागली.\n\"काळजी करू नकोस पोरी. होईल काहीतरी सोय तुझ्या घरी जाण्याची\n\"काका... माफ करा हं मला. मघाशी जरा तोडूनच बोलले तुमच्याशी...\" - नीता\n\"चालतं गं. तुझ्यातली आई बोलत होती तेंव्हा.\" - बर्वे\n\"बरोबर ओळखलंत काका. माझं लहानगं घरी आहे हो. माझी वाट पहात असेल... म्हणून घरी पोचायचंय मला.\" - नीता\n\"शांत हो आधी. घरी पोचायचंय, घरी पोचायचंय असं म्हणत राहीलं की लगेच आपण घरी पोचायला ही काही ’अरेबियन नाइटस्’ मधली एखादी परिकथा नाही. आयुष्य आहे. तेंव्हा असे कठिण प्रसंग यायचेच. धीर धर.\" - बर्वे\nबसस्टॉपच्या शेजारच्या खांबावरचा दिवा आता लागला. त्या धुरकट पांढर्‍या प्रकाशात पावसाच्या तिरप्या दाट रेषा जास्तच उठावदार आणि भयाण दिसायला लागल्या. पावसाचा रपारप आवाज, पागोळ्या, रस्त्यावरून वाहणारं पाणी... बाकी भयाण शांतता गोगलगायीच्या संथ गतीने पुढे सरकणारा प्रत्येक क्षण... ढळू लागलेला संयम\nतुषार चिंब भिजून निथळत बसस्टॉपवर आला. \"काय झालं\" नीतानं घाईघाईत विचारलं.\n\"म्हटलं होतं ना. शहरापासून काही मैल लांब आहोत आपण. जवळपास वस्ती सुद्धा नाही. इथं एवढ्या पावसात रिक्षा कुठून मिळायला तरी पण हे काका म्हणाले म्हणून पुढच्या दोन चौकांपर्यंत जाऊन आलो तरी पण हे काका म्हणाले म्हणून पुढच्या दोन चौकांपर्यंत जाऊन आलो पण एकही रिक्षा नाही.\"\n\" नीता बसस्टॉपच्या आडव्या फळीवर जवळजवळ कोसळली आणि कशाचाही मुलाहिजा न बाळगता ढसा ढसा रडू लागली.\n\"आता काय करायच हो घरी कशी जाऊ मी घरी कशी जाऊ मी\n\"पोरी तू धीर धर जरा. ए पोरा... बसला काय झालंय त्याची चौकशी केलीस का कुठे\n\"हो. त्या तिथे एका दुकानात विचारलं. वाटेत कुठेतरी दरड वगैरे कोसळलीये म्हणे. बस नाही येणार आता.\" -तुषार\nनीता आता हुंदक्यावर हुंदके देऊ लागली.\n\"मुली... रडू नको गं बावळ्यासारखी. तुझ्याकडे मोबाईल वगैरे असेलच ना घरी फोन कर. कुणीतरी येईलच ना घ्यायला...\" -बर्वे\n\"या इथे कुठल्याच मोबाईलला रेंज येत नाही हो. निघताना शाळेतून फोन केला होता. आता शाळा पण बंद झाली असेल. जवळपास कुठे फोन बूथही नाही...\" -नीता\n\"ओ काका... या ताई परत रडताहेत.\" -तुषार\n\"रडू देत. मीही रडतो. हवं तर तूही रड. तू कशाला रडशील म्हणा. तुझं काय तू सडाफटिंग. रात्र इथंच या बसस्टॉपवर काढावी लागली तरी काढशील... तुझं काय जातंय तू सडाफटिंग. रात्र इथंच या बसस्टॉपवर काढावी लागली तरी काढशील... तुझं काय जातंय\nनीताच्या हुंदक्यांचा वेग आणि तीव्रता या वाक्यानिशी आणखी वाढली.\n मलाही जायचं आहे घरी...\" -तुषार\n\"अरे वा... घरही आहे म्हणायचे आपल्याला. बघून वाटलं घरच्यांनी ओवाळून टाकलंय बहुतेक\n\"काका... फार बोलताय हां...\" - तुषार\n\"मला घरी न्या हो... माझं पिल्लू...\" - नीता हुंदके देता देता.\n\"थांबा... मी बघतो कुणी लिफ्ट देतं का ते...\" -तुषार.\nतुषार रस्त्यावर जाऊन थांबला. नीता अजुनही रडत होती. बर्वे आता नुसतेच एकदा तुषारकडे आणि एकदा नीताकडे पहात होते. त्यांनाही जायचे होते घरी. वाट पहाणारं कुणी नसलं म्हणून काय झालं नुसत्या घरालाही असतात ना डोळे.. नुसत्या घरालाही असतात ना डोळे.. सुलभाचा वावर अजून आहे तिथं... ती वाट पहात असेल सुलभाचा वावर अजून आहे तिथं... ती वाट पहात असेल देह घरापासून लांब असल्याची अगतिकता जाणवल्याशिवाय मनाला असलेली घराची ओढ समजुनच घेता येत नाही\nतुषार रस्त्यात उभं राहून विचार करत होता... आज घरी जाता नाही आलं आपल्याला आणि आजच्या रात्रीतच अप्पांचं काही बरं वाईट झालं तर ’मी जाताना माझ्या डोळ्यांसमोर रहा रे लेकरा...’ - अप्पांचे शब्द कानी घुमत होते... पावसाच्या पाण्यात त्याचे अश्रू मिसळत होते.\nतेवढ्यात त्याला लांबवर पावसाच्या घनघोर रेघोट्यांत एक पिवळा प्रकाश जवळ जवळ येताना दिसला... कुठलेतरी वाहन जवळ जवळ येत होते...\n\"ओ काका... कुणीतरी येतंय. गाडी आहे. थांबवतो मी. तुम्ही तयार रहा.\"\nगाडी जवळ जवळ आली. रिक्षा तुषारचा विश्वास बसेना. एवढ्या आडरानात, भर पाव���ात, अशा अवेळी एक रिकामी रिक्षा स्वतःहून त्यांच्याकडे येत होती... जोरजोरात हात हलवत तो ’रिक्षा... रिक्षा...’ ओरडत राहिला तुषारचा विश्वास बसेना. एवढ्या आडरानात, भर पावसात, अशा अवेळी एक रिकामी रिक्षा स्वतःहून त्यांच्याकडे येत होती... जोरजोरात हात हलवत तो ’रिक्षा... रिक्षा...’ ओरडत राहिला पण त्याची काहिच गरज नव्हती. ती रिक्षा जणू त्यांच्यासाठीच येत होती. बसस्टॉपपाशी येऊन रिक्षा थांबली आणि एक म्हातारा गोरटेलासा रिक्षावाला त्यातून डोकावून गंभीरशा आवाजात विचारता झाला... \"कुठं जायचंय पण त्याची काहिच गरज नव्हती. ती रिक्षा जणू त्यांच्यासाठीच येत होती. बसस्टॉपपाशी येऊन रिक्षा थांबली आणि एक म्हातारा गोरटेलासा रिक्षावाला त्यातून डोकावून गंभीरशा आवाजात विचारता झाला... \"कुठं जायचंय\nछान आहे. एक शंका - सुलभा की\nएक शंका - सुलभा की सुषमा\nएक फु.स. - हाताशी चार भाग तयार असले कीच पहिला पोस्ट करा\nमस्त सुरुवात.. यात्री, तु\nयात्री, तु कधी कथा लिहिली आहेस का\nआवडली ........ मस्त आहे पुढचा\nआवडली ........ मस्त आहे\nपुढचा भाग लवकर येउदेत\nआनंदयात्री>>> अगदी तसंच केलं आहे. या भागाचे प्रतिसाद बघून ठरवावे म्हटले पुढचे पोस्टण्याविषयी...\nआणि हो... नावाचा घोळ लक्षात आनून दिल्याबद्दल धन्यवाद.\nयात्री, तु कधी कथा लिहिली\nयात्री, तु कधी कथा लिहिली आहेस का एक आगाउ प्रश्न डोळा मारा\n>> अजून तरी नाही... पण ट्रेकवर्णनांचा (गाढा) अनुभव आहे ना\nतेव्हा सगळे 'पुढचा कधी' असं छळून नक्को करायचे\nआणि हो... सुलभा या नावात काही\nआणि हो... सुलभा या नावात काही प्रॉब्लेम आहे का>>> अगं बर्वेंच्या पत्नीच नाव पहिल्यांदा सुलभा नी मग सुषमा झालय.\nबाकी छाने भाग. पटापट टाक पुढचे भाग\nछान झालीये सुरवात... पटापट\nपटापट पुढचे भाग टाक बघु..\nसमस्त माबो लेखकांच्या वळणावर जाऊ नको.. दिवे घ्या बरे ;)\nमस्त आहे. पुढचे भाग पण लवकर\nमस्त आहे. पुढचे भाग पण लवकर येऊदेत.\nमस्त झालीये सुरुवात.. पटापट\nपटापट टाक पुढचे भाग\nछान. पुढचा भाग लवकर टाक\nछान. पुढचा भाग लवकर टाक\nआता पुढचा भाग कधी\nक्रमशः नको रे बाबा. कथा छानच\nक्रमशः नको रे बाबा.:अरेरे:\nकथा छानच आहे, विषय पण वेगळा घेतलाय.:स्मित:\nलवकर येऊ दे पुढचा भाग.\n लवकरच टाकते आता पुढचा भाग...\nपटापट पुढचे भाग टाक बघु..\nपटापट पुढचे भाग टाक बघु..\nसमस्त माबो लेखकांच्या वळणावर जाऊ नको..>>>>11111\nपटापट पुढचे भाग टाक बघु..\nपटापट पुढचे भाग टाक बघु.. >>>>+१००\nखरच नहितर लिन्क राहत नहि वाचायाला\nखूपच मस्त.... पुभाटा लवकर\nखूपच मस्त.... पुभाटा लवकर\nमस्त आहे हा भाग. पुढचा भाग\nमस्त आहे हा भाग.\nपुढचा भाग लवकर टाकणे.\n लौकर टाका पुढचे भाग.\n लौकर टाका पुढचे भाग.\nआवडली, आता पटकन पुढचा भाग\nआवडली, आता पटकन पुढचा भाग टाक. वाट पाहतेय\nए पटकन लिही ग क्रमशः वाचलंच\nए पटकन लिही ग\nक्रमशः वाचलंच नव्हतं मी\nसमस्त माबो लेखकांच्या वळणावर जाऊ नको..>>+११११११११ करोड+ हजार+ लक्ष.....\nमस्त सुरूवात. पुढचे भाग लवकर\nमस्त सुरूवात. पुढचे भाग लवकर --- नको --- घाई न करता मनासारखे जमले की टाका\nसहीच्....माफ करा...तगादा लावतोय्..पण please लवकर टाका पुढचे भाग....\nहा भाग आवडला. पुढचे भाग पण\nहा भाग आवडला. पुढचे भाग पण पटापट टाका नैतर इंटरेस्ट संपुन जातो.\nछान. मला तुमची अव्यक्त ही\nछान. मला तुमची अव्यक्त ही कथादेखील आवडली. आता बाकीचं लिखाण वाचेन हळूहळू\nमस्त, पहिले तिघांचे वेगवेगळे\nपहिले तिघांचे वेगवेगळे विचारसत्र मस्त वाटले .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31016/", "date_download": "2018-11-17T02:17:46Z", "digest": "sha1:OUFLSHVJJG7AB7JMNUKDPD4GYOD2O552", "length": 2736, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-कविता", "raw_content": "\nनाही प्रांत नाही कुठली सीमा,करत जगी परिक्रमा\nकोठली नवलाई,घेवून अनुभव नभ-नभांचे\nहोवुनी एकसंघ करूनी थवे,शोधण्या काय ते नवे\nगवसणी अथांग सागरी,घेवूनी झेप अंबरी\nशोधण्या एक नवीन निवारा\nदाणे चोचीत वेचुनी,रानोरानी नाचुणी\nचिव चिव ऐकवूनी,गेली प्रवासी परतुनी\nकाडी काडी जोडुनी,घर रिकामे ठेवुनी\nउंचावुनी आकाशी,अंग अंग फडफडवूनी\nशोधण्या एक नवीन निवारा\nठेवुनी आठवणी,गात नवी गाणी\nशोधण्या एक नवीन निवारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-17T02:31:37Z", "digest": "sha1:45LUOFKTMN3EE2XHMLGP24SWOMJBMHPM", "length": 4168, "nlines": 45, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "श्री रामरक्षा – समश्लोकी मराठी भाषांतर – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nHomeOur Booksश्री रामरक्षा – समश्लोकी मराठी भाषांतर\nश्री रामरक्षा – समश्लोकी मराठी भाषांतर\nस्मृतिकाव्य : भेटूं या एकदा पुन्हां\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/award-14/", "date_download": "2018-11-17T02:20:40Z", "digest": "sha1:KZ6HPLUDY76KVH4ZUWNMBSPSFPBLYUVN", "length": 13654, "nlines": 189, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "थोरात कारखान्याला राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nथोरात कारखान्याला राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार\nसंगमनेर (प्रतिनिधी) – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कार्यक्षमतेचा सर्वाधिक साखर निर्यातीचा द्वितीय राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.\nराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य करणार्‍या साखर कारखान्यांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविले जाते.\nमाजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम उच्चांकी गाळप करत सर्वाधिक भाव दिला आ���े. संगमनेर तालुका हा कमी पाऊस असलेला तालुका असूनही या कारखान्याने सातत्याने सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्‍वास संपादन केला असून सतत ऊस विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविले आहे.त या कारखान्याने 5500 मेट्रिक टन क्षमतेचा नवीन कारखाना अगदी कमी कालावधीत कार्यान्वित केला आहे. याच बरोबर 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पही सुरू केला आहे. सभासद व ऊस उत्पादकांबरोबर कामगारांचे हित जोपासत कार्यक्षेत्रात विविध सिमेंट बंधारे, चारी दुरुस्ती, रस्ते, पूल अशी समाजहिताची कामे केली आहेत.\nसहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आर्थिक शिस्त, नियोजन व दूरदृष्टी ठेवून गुणवत्तापूर्वक राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे या कारखान्याला आतापर्यंत राज्य व देशपातळीवर अनेकवेळा गौरविले गेले आहे. सहकाराची पंढरी ठरलेल्या संगमनेरच्या शिरपेचात कारखान्याला मिळालेल्या या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला आहे. सततच्या या गौरवास्पद वाटचालीत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जे. बी. घुगरकर यांचेही मोठे योगदान राहिले आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार 25 सप्टेंबर 2017 रोजी दिल्ली येथे होणार असून थोरात कारखान्याला स्मतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.\nकारखान्याच्या या यशाबद्दल आमदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, शिवाजीराव थोरात, अमित पंडित, शंकर पा. खेमनर, निशाताई कोकणे, बाबा ओहोळ, रामदास पा. वाघ, अजय फटांगरे, विश्‍वासराव मुर्तडक, बाळकृष्ण पा. दातीर, राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ, आदींसह सभासद, ऊस उत्पादक व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.\nPrevious articleपवळे येथे आढळला स्वाईनफ्लूचा रूग्ण\nNext articleनगरमध्ये स्वाईन फ्लूचा विळखा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराष्ट्रसंत तनपुरेबाबा मराठाभूषण पुरस्कार जाहीर\nयशवंत पंचायतराज पुरस्कार राहाता पंचायत समितीस प्रदान\nनाशिक, दिंडोरी, धुळे मतदारासंघावर काँग्रेसचा दावा\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nनिरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्���वादी अध्यक्षपदाचा तिढा कायम\nपुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा\nब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\n‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\nगोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले\nकुकडीचे आवर्तन श्रीगोंद्यात दहा दिवस लांबणीवर\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dhule-latest-marathi-news-trends-breaking-news-1359/", "date_download": "2018-11-17T02:42:19Z", "digest": "sha1:U4XHY732IOOXXK42QSJETV5LPYJBO6TA", "length": 7722, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : जवान चंदू चव्हाण चा अपमान : आ. गोटे यांच्या पुतळ्याचे दहन/ Dhule - latest Marathi news trends, breaking news", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nVideo : जवान चंदू चव्हाण यांचा अपमान : आ. गोटे यांच्या पुतळ्याचे दहन\nधुळे | प्रतिनिधी : बोराविहिरचा जवान चंदु चव्हाण याला भगोडा म्हणून त्याची अवेहलना करणारे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे चंदु चव्हाणच्या नातेवाईकांसह नागरीकांनी आज दहन करून निषेध व्यक्त केला.\n(व्हिडीओ संकलन : गोपाल कापडणीस, देशदूत डिजीटल, धुळे)\nPrevious articleजागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना; नाशिकच्या ‘अजिंक्य’चा समावेश\nNext article‘आर्ट हब’तर्फे ‘महिलांचा’ सन्मान; गौरी सावंत, अदिती देवधर यांची उपस्थिती\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-rath-chowk/", "date_download": "2018-11-17T02:22:10Z", "digest": "sha1:XQ3JUZSSGBMMU4XGAJ7MEDUCWOV6SY3I", "length": 10755, "nlines": 169, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महिला अत्याचाराविरोधात छत्रपतींच्या शासनपद्धतीवर सजीव आरास | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमहिला अत्याचाराविरोधात छत्रपतींच्या शासनपद्धतीवर सजीव आरास\n रथ चौकात असलेल्या जिद्दी मित्र मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून सजिव आरास साकरली जात आहे. यंदा मंडळाने सजीव आरास साकारण्यात आली आहे. यामध्ये मुघलांकडून महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांची शासन पद्धती यावर सजीव आरास साकारण्यात येणार आहे.\nशहरातील जूने जळगाव परिसरात असलेल्या रथचौकात सन 1980 साली जिद्दी मित्र मंड\nळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाकडून दरवर्षी समाजातील ज्वलंत विषय व सामाजिक संदेश देण्याविषयी सजीव आरास साकारण्यात येत असते. यावर्षी देखील मंडळाकडून शिवकालीन राज्यपद्धतीवर आरास साकारण्यात येणार आहे. सध्याच्या काळात महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हवी. या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन पद्धतीची सजीव आरास साकारण्यात येणार आहे. या आरासमध्ये 10 कार्यकर्त्यांकडून गणेशोत्सवात दररोज आरास साकारली जाणार आहे. तसेच मंडळातर्फे यंदा 6 फुटांची गणेशाची आकर्षक अशी मुर्तीची देखील स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष मुनेश बारी यांनी दिली.\nसजीव आरास साकारण्यावर भर\nगेल्या 38 वर्षांपासून रथचौकात जिद्दी मित्र मंडळ गणेशोत्स मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करीत असतो. मंडळास्थापनेपासून मंडळाकडून दरवर्षी विविध सजीव आरास साकरण्यात आले आहे. यामध्ये भिष्मपितामह, शेतकरी आत्महत्या, सीताहरण, श्रावणबाळ, एकलव्य, ठेवीदारांच्या अडचणी, वाल्याकोळी, अहिल्या उद्धार यासह विविध ज्वलंत व ऐतिहासिक विषयांवर आरास साकारण्यावर मंडळाचा भर असतो.\nही आहे मंडळाची कार्यकारिणी\nमंडळाच्या अध्यक्षपदी गिरीष वाणी, उपाध्यक्षपदी योगेश वाणी, कार्याध्यक्षपदी मुनेश बारी, सचिव राकेश बारी तर सदस्य म्हणून जगदीश निकम, शरद चव्हाण, सचिन परदेशी यांच्यासह असंख्य कार्यकते आहे.\nNext articleपुण्याच्या धर्तीवर गणपती विसर्जन मिरवणूक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/parents-llot-school-admission-20269", "date_download": "2018-11-17T03:02:00Z", "digest": "sha1:6TPOVYP3HGUDH2Y2BPUA5L4YGW3LIWJF", "length": 17446, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "parents llot by school admission शाळा प्रवेशाच्या निमित्ताने पालकांची लूट | eSakal", "raw_content": "\nशाळा प्रवेशाच्या निमित्ताने पालकांची लूट\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nशिक्षणाच्या नावाखाली आजही \"डोनेशन'चा काळाबाजार सुरू आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. बोलणाऱ्या पालकांच्या पाल्यांना प्रवेश नाकारला जातोय. तक्रार कोणाकडे करायची, हेदेखील काही पालकांना माहिती नाही. या सर्व गोष्टींना लगाम घालण्यासाठी सर्व पालकांनी आधी एकत्र येणे गरजेचे आहे\n- विजय वाबळे, पालक\nशहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडून पूर्व प्राथमिक, प्राथमिकची प्रवेश प्रक्रिया सुरू\nपिंपरी - शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांतील प्रवेशाचा कोणताही कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तरीही पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी पुढील वर्षीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. या शाळांकडून पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या सर्व प्रवेशांसाठी अर्ज विक्री सुरू आहे. प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू असून, शाळाशाळांमध्ये रांगा लावताना तारांबळ उडाली आहे. शिक्षणाच्या नावाखाली काही शैक्षणिक संस्थांनी पैसा कमाविण्याचा मार्ग निवडला आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी पालक व विविध शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे.\n\"शाळा प्रवेश' हा शब्द ऐकताच हल्ली पालकांना घाम फुटतो. आपले मूल शाळेत जाणार, याचा आनंद दूरच, याउलट त्याला शाळेत घालण्यासाठी कोणते दिव्य पार करावे लागणार, याची चिंताच पालकांना सतावते. यंदाही सर्व नियम, अटी, कायदे धाब्यावर बसवत शहरातील बहुतेक शाळांनी मनमानी \"जैसे थे'च ठेवल्याने पालकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.\nशाळेसमोर पहाटेपासून लागलेल्या रांगा, विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी धावपळ करणारे आई-वडील, नातेवाईक हे चित्र हमखास शाळांसमोर पाहायला मिळत आहे. जून 2017-18 साठीच्या प्रवेशाकरिता या शाळा सरसावल्या असल्या, तरी डिसेंबर-जानेवारीतच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई सुरू आहे.\nजानेवारी महिन्यापूर्वी नवीन शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू न करण्याची सूचना शिक्षण विभागाकडून वारंवार मिळूनही या शाळांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शालेय प्रवेश प्रक्रिया, डोनेशन, शुल्क (फी) यासंदर्भात राज्य सरकारने विविध नियम ठरवून दिले आहेत. वेळोवेळी परिपत्रके काढली आहेत. काही कायदेही तयार केले आहेत. त्यामध्ये शिक्षा, दंड तर कधी शाळेची मान्यता रद्द करण्याचीही तरतूद आहे. तरीही संबंधित शिक्षण संस्थांकडून वर्षानुवर्षे नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही.\nशहरातील अनेक शाळांमध्ये पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाली असून, काही शाळांमध्ये डिसेंबरपूर्वीच पूर्ण झाल्या आहेत. तर उर्वरित शाळांमधील प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. अवाजवी फी, डोनेशन आणि शैक्षणिक साहित्य, सोयीसुविधांबाबत शाळांची मनमानी सुरू आहे. पालकांची भावनिकता, भीतीचा फायदा या शाळा घेत आहेत. कारवाईबाबत उदासीन असणारे प्रशासन आणि शासकीय नियमांना धाब्यावर बसविण्याच्या शाळांच्या वाढत्या वृत्तीचा फटका मात्र सर्वसामान्य पालकांना बसत आहे.\nपालकांची लूट थांबणार का\nशिक्षण विभागातील अधिकारी आणि शाळांची मिलिभगत असल्यानेच शाळांचे आयते फावले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्व खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी परस्पर प्रवेश सुरू केले असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे. केवळ प्रवेश अर्जांसाठी पालकांकडून हजारोंच्या पटीत पैसे उकळले जात असून, एक ते पाच हजार रुपये अशा अर्जांच्या किमती आहेत. प्रवेश मिळण्याची खात्री नसल्याने बहुतांश पालक हजारो रुपये खर्चून एकाहून अधिक शाळांमध्ये प्रवेश अर्ज भरत आहेत. पालकांची ही लूट केव्हा थांबणार, असा प्रश्‍न वाबळे यांनी विचारला आहे.\n- प्रवेश अर्ज : एक ते पाच हजार रुपये\n- डोनेशन : 25 ते 50 हजार रुपये\n- शुल्क : 25 हजार ते दीड लाख रुपये\n- शहरात खासगी शाळा (इंग्रजी) : 205\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nडॉन ब्रॅडमन यांना भेटल्याची अनुभूती\nपुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात ���्यांच्या नातेवाईकांना...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mahapuja-in-siddhivinayak-temple-1629423/", "date_download": "2018-11-17T02:46:51Z", "digest": "sha1:MRLKOJNDEXR3EIGBBZILO7SZIUIHCDXN", "length": 12219, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mahapuja in Siddhivinayak Temple | सिद्धिविनायकाच्या महापूजेचा ‘कार्पोरेट’ घाट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nसिद्धिविनायकाच्या महापूजेचा ‘कार्पोरेट’ घाट\nसिद्धिविनायकाच्या महापूजेचा ‘कार्पोरेट’ घाट\nबोर्डाच्या परीक्षेतील यशासाठी ‘जाहिरातबाजी’\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nबोर्डाच्या परीक्षेतील यशासाठी ‘जाहिरातबाजी’\nपरीक्षेचा हंगाम सुरू झाला की देवळांत होणारी गर्दी ही आता ‘कॉर्पोरेट कंपन्यांची गिऱ्हाईके’ बनली आहे. एकीकडे शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे मुलांना दिले जात असताना यशाची हमी देणाऱ्या ‘पूजेची दुकानदारी’ही जोमात सुरू आहे. संकेतस्थळांवर परीक्षेतील यशासाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी सिद्धिविनायक मंदिरात महापूजा करण्यात येणार असून सध्या या पूजेची जाहिरातबाजी सुरू आहे. विद्यार्थ्यांनी घरी बसून अभ्यास करायचा आणि पूजेची तयारी करणाऱ्या कंपन्यांना पैसे देऊन घरी सिद्धिविनायकाचा प्रसाद, उदी, पेन मिळवायचे असे या ‘ऑफर’चे स्वरूप आहे.\nपरीक्षा जवळ आली की देवळांमध्ये गर्दी दिसू लागते. मात्र, आता प्रत्यक्ष देवळात जाण्याऐवजी घरबसल्या हव्या त्या देवाची पूजा करून प्रसाद घरी पाठवण्याची दुकानदारी मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहे. परीक्षेच्या आधी देवळात जमणारी ही गर्दी या आशीर्वाद विक्रेत्यांची गिऱ्हाईके झाली आहेत. मुलांना यश मिळवून देण्यासाठी पूजेची दुकाने मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली आहेत. ही दुकानं चालवणाऱ्या संकेतस्थळांनी सध्या बोर्डाची परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. सिद्धिविनायक मंदिरात या परीक्षार्थीसाठी महापूजा करण्यात येणार आहे. मुलांनी घरी बसून पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी करायची आणि परीक्षेला जाताना लावण्यासाठी मुलांना अंगारा, प्रसाद, परीक्षेसाठीचे पेन, विद्यार्थ्यांच्या नावाने दक्षिणेची पावती आणि गणपतीचा फोटो अशी सामाग्री घरपोच देण्याची ही योजना आहे.\nशेकडो रुपयांचा यशाचा मार्ग\nशेकडो रुपयांचे मूल्य उकळून हा यशाचा मार्ग कंपन्यांकडून दाखवण्यात येत आहे. परीक्षेत जास्त गुण मिळावे, मन शांत राहावे, अभ्यास चांगला व्हावा, इच्छाशक्ती वाढावी, कुटुंबाकडून मिळणारे पाठबळ वाढावे असे फायदे या पूजेतून मिळत असल्याची जाहिरातबाजीही या कंपन्यांकडून करण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्या��ारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-citizen-railway-digital-ticket-1631912/", "date_download": "2018-11-17T02:46:13Z", "digest": "sha1:YQB7GUSXZDRPSISAUVR5752RO74Z44IB", "length": 14503, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thane citizen railway digital ticket | डिजिटल ‘तिकीट’ काढण्यात ठाणेकरांची आघाडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nडिजिटल ‘तिकीट’ काढण्यात ठाणेकरांची आघाडी\nडिजिटल ‘तिकीट’ काढण्यात ठाणेकरांची आघाडी\nई-तिकीट विक्रीमध्ये ठाणेकर प्रवाशांचा वाटा सर्वाधिक म्हणून १६ टक्क्यांहून अधिक आहे.\nई-तिकीट काढणाऱ्यांपैकी १६ टक्के ठाणेकर\nरेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोरील रांगा कमी करण्यासोबतच तिकीट यंत्रणा कागदविरहित करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासनाने २०१५ मध्ये सुरू केलेल्या अनारक्षित तिकीट यंत्रणा (यूटीएस) प्रणालीला प्रवाशांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळू लागला आहे. स्थानकात पोहोचण्याआधीच तिकीट काढण्याची सुविधा, रांगेतून सुटका आणि डिजिटल पेमेंटची सोय यामुळे प्रवासी ‘यूटीएस’ प्रणालीला पसंती देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेवरील एकूण ई-तिकीट विक्रीमध्ये ठाणेकर प्रवाशांचा वाटा सर्वाधिक म्हणून १६ टक्क्यांहून अधिक आहे.\nयूटीएस प्रणालीचा वापर करून ठाणे स्थानकात तिकिट काढणाऱ्यांची संख्या एप्रिल २०१७ मध्ये सरासरी ३ हजार ८५१ इतकी होती. जानेवारी २०१८ मध्ये ही संख्या सरासरी ९ हजार ८८९ इतकी झाली आहे. प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे मध्य रेल्वे मार्गावरील यूटीएस प्रणालीचा वापर करून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या एप्रिल २०१७ मध्ये ३५ हजार ७७२ इतकी होती, ती जानेवारी २०१८ मध्ये ५९ हजार ८५६ इतकी झाली आहे. थोडक्यात मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांदरम्यान काढण्यात आलेल्या एकूण पेपररहित त���कीट विक्रीत ठाणेकर प्रवाशांचे प्रमाण १६.५० टक्के इतके आहे.\nकागदरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे तिकीट यंत्रणेत यूपीएस प्रणालीची सुरुवात करण्यात आली; परंतु मोबाइलद्वारे तिकीट काढण्याच्या या यंत्रणेला प्रवाशांकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी प्रवाशांमार्फत केल्या जात होत्या. मात्र या यंत्रणेतील त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा रेल्वे प्रशासनातर्फे केला जात आहे. प्रवाशांचा या प्रणालीला प्रतिसाद वाढावा यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे जुलै महिन्यापासून वेगवगळ्या उपक्रमांमार्फत प्रवाशांमध्ये या प्रणालीविषयी जागरूकता निर्माण केली जात होती. रेल्वे प्रशासनाच्या या उपक्रमांना यश आल्याचे जानेवारी महिन्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.\nअ‍ॅपचा वापर वाढवण्यासाठी क्लृप्त्या\nयूटीएस प्रणाली प्रवाशांमध्ये अजून लोकप्रिय होण्यासाठी प्रशासनाद्वारे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या प्रणालीमध्ये तिकिटाचे शुल्क भरण्यासाठी आता सरकारच्या भीम अ‍ॅपचाही वापर करता येतो. दहा दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनातर्फे भीम या अ‍ॅपद्वारे तिकीट यंत्रणेत शुल्क भरण्याच्या तंत्राची सुरुवात करण्यात आली. यूटीएस प्रणालीत ठिकाण निश्चित करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांमार्फत केल्या जात होत्या. येत्या काळात क्यूआर कोडचा वापर करून या अ‍ॅपमध्ये ठिकाण निश्चित करणे शक्य होणार आहे. क्यूआर कोड सध्या प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे स्थानकांच्या तिकिटघरांबाहेर लावलेले असले तरी येत्या काही महिन्यांत हे तंत्रही रोजच्या वापरात येणार असल्याचे अधिकाऱ्यामार्फत सांगण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच��या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://ildc.in/Marathi/EnableIndianLanguages2000XP.htm", "date_download": "2018-11-17T03:02:20Z", "digest": "sha1:2WYKYO6WTL6V5TNCQX2HNGSTDIOVURDY", "length": 728, "nlines": 6, "source_domain": "ildc.in", "title": " TDIL Data Center", "raw_content": "होम | Language Option | डाऊन लोड | एफ ए क्यू | Help Manual | आमच्याशी संपर्क (नवा टोल फ्री क्रमांक‍) | Site Map\n800 X 600 वर उत्तम विसेल\n©माहीती तंत्रज्ञान विभाग दळणवळण तसच माहीती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार || Disclaimer || वेबसाईट तसच डेटा सेंटर व्यवस्थापन : सी-डैक जिस्ट, पुणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%82", "date_download": "2018-11-17T02:53:05Z", "digest": "sha1:TC6HDGVVOMOQRV2EC2UWQYRC2JZZ7IWI", "length": 7300, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अळू - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअळू (शास्त्रीय नाव : Colocasia esculenta, कलोकेशिया एस्क्युलेंटा ; इंग्लिश: Taro, टॅरो ;) ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. मुळात आग्नेय आशियातली ही वनस्पती आता आफ्रिका व आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते.\n२ हे सुद्धा पहा\nमहाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबर्‍याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरातमध्ये पात्रा म्हणतात. उपवासाच्या दिव���ी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना अळकुडी असे नांव आहे. गुजराथीत आरवी असे म्हणतात.\nभाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत.\nआप्पाशास्त्री साठे, \"घरगुती औषधे\", आयुर्वेद भवन: १९८८, पृष्ठ १२\nअळूची भाजी - मराठीमाती\nप्लँट ऑफ द वीक - अळू (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१८ रोजी ०४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-nagar-district-bank-recruitment-finally-canceled-100581", "date_download": "2018-11-17T02:56:24Z", "digest": "sha1:GVW27IFRK55I3FG2VGKE73W7PUXFE7XJ", "length": 22041, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Nagar district bank recruitment finally canceled नगर जिल्हा बॅंकेची नोकरभरती अखेर रद्द | eSakal", "raw_content": "\nनगर जिल्हा बॅंकेची नोकरभरती अखेर रद्द\nडॉ. बाळ ज. बोठे पाटील\nगुरुवार, 1 मार्च 2018\nनगर - नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वादग्रस्त ठरलेली नोकरभरती अखेर रद्द करण्याचा आदेश सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी आज जारी केला. भरतीप्रक्रिया योग्य रीतीने व नियमानुसार पार पाडली जाते किंवा नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांची होती. तथापि, त्यांनी ही जबाबदारी पाड पाडण्याच्या कामात कसूर केल्याचा ठपका वर्पे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही बॅंकेने तात्काळ कारवाई करावी, असे भालेराव यांच्या आदेशात म्हटले आहे. \"सकाळ'ने या प्रकरणाचा तड लागेपर्यंत पाठपुरावा केला.\nनगर - नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वादग्रस्त ठरलेली नोकरभरती अखेर रद्द करण्याचा आदेश सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी आज जारी केला. भरतीप्रक्रिया योग्य रीतीने व नियमानुसार पार पाडली जाते किंवा नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांची होती. तथापि, त्यांनी ही जबाबदारी पाड पाडण्याच्या कामात कसूर केल्याचा ठपका वर्पे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही बॅंकेने तात्काळ कारवाई करावी, असे भालेराव यांच्या आदेशात म्हटले आहे. \"��काळ'ने या प्रकरणाचा तड लागेपर्यंत पाठपुरावा केला.\nहजारे यांचा चार वेळा पत्रव्यवहार\nबॅंकेने प्रथम श्रेणी अधिकारी, द्वितीय श्रेणी अधिकारी, ज्युनिअर ऑफिसर व लेखनिक अशा एकंदर 465 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविलेली होती. भरतीप्रक्रियेसाठीची लेखी व तोंडी परीक्षेसह सर्व सोपस्कार पूर्ण करून भरतीची निवड यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये पदाधिकारी व अधिकाऱ्यांची मुले, नातेवाईक असल्याचे वृत्त \"सकाळ'ने सर्वप्रथम देऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या तब्बल 17 बातम्या प्रसिद्ध केल्या. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बातम्यांच्या कात्रणांसह मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यासंदर्भात सकाळच्या संदर्भासह अण्णांनी तब्बल चार वेळा मुख्यमंत्री, सहकारमंत्री, सहकार सचिव, सहकार आयुक्त, नाशिकचे विभागीय सहनिबंधक आदींशी पत्रव्यवहार केला. कोणत्याही परिस्थितीत ही भरती रद्द होऊन नव्याने भरती करण्यात यावी, या मुद्द्यासह भरतीप्रक्रियेतील विविध अनियमितता व गैरव्यवहार \"सकाळ'ने चव्हाट्यावर आणला.\nपथकाकडून हजार पानांचा चौकशी अहवाल\nया सर्व बाबींची दखल घेऊन सहकार खात्याने भालेराव यांना 6 नोव्हेंबर 2017 रोजी चौकशीचा आदेश दिला. भालेराव यांनी तातडीने नगर तालुक्‍याचे सहकार उपनिबंधक राम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे उपनिबंधक जयेश आहेर, श्रीगोंद्याचे सहायक निबंधक रावसाहेब खेडकर व नेवाश्‍याचे सहायक निबंधक दीपक नागरगोजे यांच्या पथकाची स्थापना करून त्यांनी ही चौकशी करण्याचे निर्देश दिले. या पथकाने चौकशी सुरू करताच राजकीय व प्रशासकीय पातळीवरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात आला. तथापि, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पथकाला कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी करण्यास सांगितले. त्यामुळे पथकाने सखोल चौकशी करून सुमारे एक हजार पानांचा अहवाल विभागीय सहनिबंधकांना गेल्या 17 जानेवारीला सादर केला.\nभरतीप्रक्रिया सदोष व गैरहेतूने प्रेरित\nविभागीय सहनिबंधकांनी याबाबत सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितले. दरम्यान, या अहवालानुसार भरती रद्द होण्यासाठी कारवाई होऊ नये, यासाठी बॅंकेवर वर्चस्व असलेली राजकीय मंडळी व प्रस्थापित नेते देव पाण्यात घालून बसले होते. थेट मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांवर दब���व आणण्याचा खटाटोपही त्यांनी केला; परंतु तो व्यर्थ ठरला. सहकार आयुक्त विकास झाडे यांच्या निर्देशानुसार विभागीय सहनिबंधकांनी आज बॅंकेची भरती रद्द करण्यात येत असल्याचा आदेश काढला. त्यासंदर्भात बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांना हा आदेश बजावण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार बॅंकेच्या नोकरभरती प्रक्रियेत अनियमितता झाली आहे. सहकार आयुक्तांकडे चौकशी अहवाल गेल्यानंतर त्यांनी ही भरतीप्रक्रिया पारदर्शक व मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राबविण्यात आली नाही. त्यामुळे ती सदोष व गैरहेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. बॅंकेने ही भरती रद्द करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.\nनगर जिल्हा बॅंकेच्या नोकरभरतीसंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तक्रारी व \"सकाळ'ने केलेल्या पाठपुराव्याची दखल सरकारने घेतली. त्यानुसार सहकार खात्याला चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ही चौकशी पारदर्शकपणे व निःपक्षपणे केली. त्यानंतर आता भरतीप्रक्रिया रद्द करण्याची कार्यवाही कोणत्याही दबावाला बळी न पडता केली.\n- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nनगर जिल्हा बॅंकेच्या भरतीप्रक्रियेबाबत \"सकाळ'ने केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. भरतीप्रक्रियेत काहीतरी गडबड असल्याची आपली खात्री पटल्यानंतर आपण सरकारशी पत्रव्यवहार करून ती रद्द व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याबाबत सरकारने चौकशी करून सकारात्मक कारवाई केली ही समाधानाची बाब आहे.\n- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक\nभरतीप्रक्रियेसंदर्भात \"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधील तसेच अण्णा हजारे यांनी आम्हाला दिलेल्या पत्रातील मुद्यांच्या अनुषंगानेच चौकशी केली. त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना सादर केला. त्यानुसार भरतीप्रक्रिया रद्द करण्याची कारवाई विभागीय सहनिबंधकांनी केली.\n- राम कुलकर्णी, चौकशी पथक प्रमुख, नगर जिल्हा बॅंक नोकरभरती प्रकरण\n\"सकाळ'ने बॅंकेच्या नोकरभरतीबाबत चांगला पाठपुरावा केला. ही बाब कौतुकास्पद आहे. \"सकाळ'ची मालिका व त्याअनुषंगाने अण्णा हजारे यांनी केलेल्या तक्रारी या दोनच बाबींच्या आधारे बॅंकेच्या नोकरभरतीला स्थगिती देण्यात आली. पुढे त्याच अनुषंगाने चौकशीही करण्यात येऊन भरती रद्द करण���यात आली.\n- मिलिंद भालेराव, विभागीय सहकार सहनिबंधक, नाशिक\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-tour-of-south-africa-2018-ind-vs-sa-5th-odi-live-updates-1631092/lite/", "date_download": "2018-11-17T02:45:48Z", "digest": "sha1:5YDNSTIN42TOCMOVJ4AYLJDA2KZFHLFE", "length": 16130, "nlines": 154, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India Tour of South Africa 2018 Ind vs SA 5th ODI Live Updates | वन-डे मालिकेत भारताची विजयी आघाडी पाचव्या सामन्यात भारत ७३ धावांनी विजयी | Loksatta", "raw_content": "\nवन-डे मालिकेत भारताची विजयी आघाडी, पाचव्या सामन्यात भारत ७३ धावांनी विजयी\nवन-डे मालिकेत भारताची विज���ी आघाडी, पाचव्या सामन्यात भारत ७३ धावांनी विजयी\nकुलदीपचे सामन्यात ४ बळी\nलोकसत्ता टीम |लोकसत्ता टीम |\nदक्षिण आफ्रिका 201 (42.2)\nसामना समाप्त ( Day - पाचवा एकदिवसीय सामना ) भारत ने दक्षिण आफ्रिका चा 73 धावांनी पराभव केला\nभारताकडून टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने, पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर २८ धावांनी मात\nवन-डे मालिकेत विराटसेना विजेती, अखेरच्या सामन्यात भारत विजयी; कोहलीचं धडाकेबाज शतक\nटी-२० मालिकेसाठी सुरेश रैना दक्षिण आफ्रिकेला रवाना\nमधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या निराशेमुळे भारताला पाचव्या वन-डे सामन्यात मोठी धावसंख्या गाठता आली नाहीये. एका क्षणाला भारत ३०० ची धावसंख्या गाठेल असं वाटत असताना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला २७४ धावांवर रोखलं. सलामीवीर रोहित शर्माला आजच्या सामन्यात सूर सापडला, आफ्रिकेच्या माऱ्याला तोंड देत रोहितने आजच्या सामन्यात शतकी खेळी केली. कर्णधार विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली. मात्र रोहितसोबत चोरटी धाव घेण्याच्या नादात अजिंक्य आणि कर्णधार विराट कोहली धावबाद होऊन माघारी परतले. यानंतर रोहितने श्रेयस अय्यरसोबत भागीदारी करुन भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र रोहित माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली.\nदक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने ४ बळी घेत भारताची मधली फळी कापून काढली. कगिसो रबाडाला सामन्यात १ बळी मिळाला. चौथा सामना जिंकून आफ्रिकेने मालिकेत आपलं आव्हान अद्यापही कायम ठेवलं आहे. त्यातचं पाचव्या सामन्यात भारताला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात आफ्रिकेला यश आलं.\nसुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग सहज करतील असं वाटलं होतं. मात्र हाशिम आमलाचा अपवाद वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. आमला आणि मार्क्रम या जोडीने आफ्रिकेच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र मार्क्रम माघारी परतल्यानंतर आफ्रिकेच्या संघाची घसरगुंडी उडाली. मधल्या फळीत डेव्हिड मिलर आणि यष्टीरक्षक क्लासेन यांनी आमलाची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र या तीनही फलंदाजांना माघारी धाडण्यात भारताला यश आलं. यानंतर उरलेल्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी झटपट गुंडाळून सा��न्यात ७३ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ६ सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.\nपाचव्या वन-डे सामन्यात भारत ७३ धावांनी विजयी, मालिकाही ४-१ च्या फरकाने खिशात\nचहलच्या गोलंदाजीवर मॉर्ने मॉर्कल माघारी, आफ्रिकेचा डाव २०१ धावांवर आटोपला\nतबरेझ शम्सीही कुलदीपच्या षटकात झेलबाद, आफ्रिकेला नववा धक्का\nक्लासेनही कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर माघारी, आफ्रिकेचा आठवा गडी माघारी\nकुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रबाडा माघारी, आफ्रिकेला सातवा धक्का\nक्लासेन – रबाडा जोडीकडून छोटी भागीदारी\nकुलदीप यादवच्या गोलंदाजीवर फेलुक्वायो त्रिफळाचीत, आफ्रिकेचा सहावा गडी बाद\nमात्र हार्दिक पांड्याच्या थेट फेकीवर हाशिम आमला धावबाद, आफ्रिकेचा पाचवा गडी माघारी\nआमला – क्लासेन जोडीकडून आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न\nसलामीवीर हाशिम आमलाचं अर्धशतक\nचहलच्या गोलंदाजीवर मिलर त्रिफळाचीत, आफ्रिकेचा चौथा गडी माघारी\nदोघांमध्येही चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, आफ्रिकेने ओलांडला शंभर धावसंख्येचा टप्पा\nहाशिम आमला – डेव्हिड मिलर जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला\nहार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर एबी डिव्हीलियर्स माघारी, आफ्रिकेचे ३ गडी माघारी\nपाठोपाठ जे. पी. ड्युमिनी अवघी एक धाव काढून माघारी, आफ्रिकेचे २ गडी तंबूत परतले\nकर्णधार एडन मार्क्रम माघारी, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर कोहलीने घेतला मार्क्रमचा झेल\nसलामीवीर हाशिम आमला आणि एडन मार्क्रमकडून फटकेबाजी, दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी\nदक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात\nभारतीय फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, आफ्रिकेला विजयासाठी २७५ धावांचं आव्हान\nलुंगी एन्गिडीचे सामन्यात ४ बळी\nएन्गिडीच्या गोलंदाजीवर धोनी फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी, भारताला सातवा धक्का\nधोनी – भुवनेश्वरकडून शेवटच्या षटकांत फटकेबाजीचा प्रयत्न\nठराविक अंतराने श्रेयस अय्यरही माघारी परतला, मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून पुन्हा निराशा\nपाठोपाठ हार्दिक पांड्या भोपळाही न फोडता माघारी, निम्मा संघ तंबूत परतला\nअखेर रोहित शर्माला माघारी धाडण्यात आफ्रिकेला यश, भारताला चौथा धक्का\nदोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी\nरोहित शर्मा – श्रेयस अय्यर जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न\nअखेर रोहित शर्माने झळकावलं शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल\nभारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा\nरोहित शर्माला ९६ धावांवर जीवदान, तबरेझ शम्सीने सोडला रोहितचा सोपा झेल\nअजिंक्य रहाणे माघारी, भारताला तिसरा धक्का\nभारतीय फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, चोरटी धाव घेण्याच्या नादात आणखी एक फलंदाज धावबाद\nभारताला दुसरा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी\nरोहित – विराटची भागीदारी मोडली, चोरटी धाव घेताना विराट कोहली धावबाद\nरोहित शर्मा – विराट कोहलीमध्ये शतकी भागीदारी\nरोहित शर्माला सूर गवसला, पाचव्या वन-डे सामन्यात झळकावलं अर्धशतक\nरोहित – विराटमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी\nभारताचा डाव सावरला, रोहित शर्मा – विराट कोहलीच्या भागीदारीने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा\nभारताने ओलांडला ५० धावांचा टप्पा\nसुरुवातीच्या षटकांमध्ये चाचपडणाऱ्या रोहित शर्मालाही सूर गवसला\nमात्र फटकेबाजी करताना रबाडाच्या गोलंदाजीवर शिखर धवन बाद, भारताला पहिला धक्का\nशिखर धवनकडून भारतीय डावाची आक्रमक सुरुवात\nपाचव्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल नाही\nदक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mh-12-khau-galli-season-4-26810", "date_download": "2018-11-17T02:53:30Z", "digest": "sha1:65F7BGUZLAFAEY6342575XJDQZDBKY67", "length": 12100, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "MH-12 khau galli season 4 खवय्यांसाठी \"एमएच- 12 खाऊ गल्ली- सीझन 4' | eSakal", "raw_content": "\nखवय्यांसाठी \"एमएच- 12 खाऊ गल्ली- सीझन 4'\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nएमएच- 12 खाऊ गल्ली- सीजन 4\nठिकाण : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ\nदिनांक : 25 व 26 फेब्रुवारी\n(संपर्काची वेळ - सकाळी 11 ते 6)\nपुणे - \"सकाळ'तर्फे अस्सल पुणेकर खवय्यांसाठी \"एमएच- 12 खाऊ गल्ली- सीझन 4'चे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने या व्यवसायात येऊ पाहणारे व नामवंत व्यावसायिक यांचा भरभरून प्रतिसाद या फेस्टिव्हलला मिळत आला आहे. हा फेस्टिव्हल 25 व 26 फेब्रुवारी रोजी राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे.\nअनेकांना आपल्या हाताने खाद्यपदार्थ बनवून इतरांना खाऊ घालण्याची हौस किंवा छंद असतो. या छंदाचे अनेक जण व्यवसायात रूपांतर करतात, तर काहींचे व्यवसायाचे स्वप्न हे स्वप्नच राहते. ज्यांना व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करायचे आह�� त्यांच्यासाठी आणि व्यावसायिकांना जास्तीत जास्त चोखंदळ पुणेकरांपर्यंत आपली पाककला पोचवण्याची संधी \"सकाळ'तर्फे दिली जात आहे. आपल्या लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकर खवय्यांना द्यायची असेल, तर लवकरच आपल्या स्टॉलचे बुकिंग करा. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून तुम्ही पुणेकर खवय्यांपर्यंत सहज पोचू शकता.\nफेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे आणि ठिकाणचे खाद्यपदार्थ एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, राजस्थानी, गुजराथी, महाराष्ट्रीयन स्नॅक्‍स, बर्गर, सॅण्डविच, इंडियन राइस, चायनीज, तंदूर स्पेशल, सी फूड, मालवणी, चाट कॉर्नर, चिकन, फिश, बिर्याणी, स्नॅक्‍स आणि डेसर्टस्‌ किंवा आइस्क्रीम अशा प्रकारांमधील असंख्य खाद्यपदार्थांचा समावेश असेल.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅ���नल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-girl-death-tanker-accident-89679", "date_download": "2018-11-17T03:41:43Z", "digest": "sha1:H5OKSNCWPJ3IOUQEG66632M5USUBJB2F", "length": 14304, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news girl death by tanker accident टॅंकर दुकानात घुसून अभियंता तरुणीचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nटॅंकर दुकानात घुसून अभियंता तरुणीचा मृत्यू\nशनिवार, 30 डिसेंबर 2017\nपुणे/ खडकवासला - वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळ भरधाव रेडिमिक्‍स सिमेंटचा टॅंकर मिठाईच्या दुकानात घुसला. त्यामुळे झालेल्या या अपघातात आयटी पार्कमधील संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाला; तर अन्य दोघे जण जखमी झाले. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.\nपुणे/ खडकवासला - वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळ भरधाव रेडिमिक्‍स सिमेंटचा टॅंकर मिठाईच्या दुकानात घुसला. त्यामुळे झालेल्या या अपघातात आयटी पार्कमधील संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाला; तर अन्य दोघे जण जखमी झाले. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.\nस्वाती मधुकर ओरके (वय 29, रा. लेडीज हॉस्टेल, औदुंबर कॉलनी, कर्वेनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी मूळची वर्धा जिल्ह्यातील फुलगाव येथील असून, येथील आयटी कंपनीत नोकरीस होती; तर संदीप संतोष पाटील (वय 30, रा. वाल्हेकर कॉलनी, नऱ्हे) आणि सुनील बाबासाहेब साळुंखे (वय 40, रा. भूमकरनगर, नऱ्हे) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात टॅंकर चालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुलाच्या परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कात्रजकडून लुंकड ट्रान्सपोर्टचा रेडिमिक्‍स सिमेंट घेऊन जाणारा टॅंकर येत होता. भरधाव येणाऱ्या टॅंकरचालकाला वेग आटोक्‍यात आणता आला नाही. पुलाखाली आल्यावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टॅंकर विश्‍व आर्केड इमारतीमध्ये घुसला. तेथील सिरवी मिठाईवाले दुकानासमोरच फास्टफूड आणि उसाच्या रसाचा स्टॉल आहे. या स्टॉलवर आयटी कंपनीमधील कर्मचारी दुपारी उसाचा रस पिण्यासाठी आले होते. स्वाती आणि तिचे सहकारी शेजारीच सिरवी मिठाई दुकानाच्या पायऱ्यांवर बसले होते. त्या वेळी टॅंकर आवारात घुसत असल्याचे दिसताक्षणी ते उठून पळत होते; परंतु स्वातीचा पाय घसरल्यामुळे ती पायऱ्यांवर पडून टॅंकरच्या चाकाखाली अडकली. अपघातानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्वातीला टॅंकरखालून काढताना अग्निशमन दलाला बरेच प्रयत्न करावे लागले. तिचा मृतदेह टॅंकरखालून काढून ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.\nटॅंकर सव्वाशे फूट आत\nनवले पुलाजवळ तीव्र उतार असल्यामुळे अपघात होत आहेत. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यात येत नाहीत. तसेच, टॅंकर रस्ता सोडून थेट सव्वाशे फूट इमारतीमध्ये कसा गेला, असा प्रश्न हा प्रसंग पाहणाऱ्यांना पडत होता. या अपघातात दुकानासमोरील भिंत कोसळली.\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-grant-reduction-zp-school-teacher-127819", "date_download": "2018-11-17T03:43:25Z", "digest": "sha1:RFTUZ2NDBFCZ3CNDI5UPY75EG6FX7LUN", "length": 13003, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Grant reduction zp school teacher अनुदान कपात; शिक्षक कोमात | eSakal", "raw_content": "\nअनुदान कपात; शिक्षक कोमात\nमंगळवार, 3 जुलै 2018\nनाशिक - राज्यातील जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांना समग्र शिक्षाअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात निम्म्याने कपात झाली आहे. शाळा ई-लर्निंग होत असताना ग्रामीण भागातील या शाळांचे वीजबिल व इतर खर्च भागवायचा कसा, असा प्रश्‍न शिक्षकांपुढे आहे.\nनाशिक - राज्यातील जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांना समग्र शिक्षाअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात निम्म्याने कपात झाली आहे. शाळा ई-लर्निंग होत असताना ग्रामीण भागातील या शाळांचे वीजबिल व इतर खर्च भागवायचा कसा, असा प्रश्‍न शिक्षकांपुढे आहे.\nया शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या माध्यमातून वर्षभरासाठी देण्यात येणारे शाळा अनुदान, शिक्षक, तसेच दुरुस्ती व देखभाल अनुदान विद्यार्थिसंख्येच्या प्रमाणात अत्यंत तुटपुंजे दिले जाणार आहे. वर्षभरातील विविध दुरुस्त्या व खर्च पाहता वाढत्या महागाईत अल्प अनुदानात काम करताना मुख्याध्यापक, शिक्षकांना पदरमोड करावी लागेल. प्राप्त अनुदानात वर्षभर हा सर्व डामडोल गुरुजन सांभाळतात. या वेळी शासनाकडून भरीव अनुदानाची अपेक्षा असताना, अनुदानात कपात झाल्याने शाळांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. डिजिटल शाळा झाल्याने विजेचा वापर अपरिहार्य ठरतो. वर्षासाठी सर्वाधिक खर्च वीज देयकाचा असल्याने तंत्रज्ञान वापरायचे कसे, असा सवाल शिक्षक करतात.\nविजेची देयके, किरकोळ दुरुस्त्या\nसर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांना अनुदान\nशिक्षक अनुदान : प्रतिशिक्षक ५०० रुपये\nशाळा अनुदान प्राथमिक शाळा : ५ हजार\nउच्च प्राथमिक शाळा : १२ हजार\nदेखभाल - दुरुस्ती : ५ हजार\nयंदाचे संयुक्त शाळा अनुदान\n१०० पटसंख्येपर्यंत : १० हजार रुपये\n२५० प��संख्येपर्यंत : १५ हजार\n५०० पटसंख्येपर्यंत : २० हजार\n१००० पटसंख्येपर्यंत : २५ हजार\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमाढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/general-informations/55", "date_download": "2018-11-17T02:47:01Z", "digest": "sha1:RTYGJERABLXLRZWL3ZAHLUU3WXSFUOCS", "length": 4603, "nlines": 80, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "अलर्टस | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र ���ासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल flash-new-first\nजुलै २०१७ महिन्याचे आदान सेवा वितरकांसाठीचे (आईएसडी) फॉर्म जीएसटीआर-६ भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.\n१० नोव्हेंबर २०१७ च्या गुवाहाटीत झालेल्या २३व्या जीएसटी परिषद बैठकीत करण्यात आलेल्या शिफारशी\nतिसऱ्या त्रैमासिकांसाठी (ऑक्टो २०१६ ते डिसें २०१६) विवारणपत्रके दाखल करायची मुदत २९ एप्रिल २०१७ पर्यंत वाढवण्यात आली आहे.\nवर्ष २०१3-२०१४ च्या CDA अनुपालन अहवाल सादर करण्याची मुदत १५ मार्च २०१७ पर्यंत वाढविण्यात आली आहे.\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathikalakar.com/arijit-singh-marathi-song-yaar-illahi-qawwali/", "date_download": "2018-11-17T03:19:47Z", "digest": "sha1:NG4G4H25WALXPFBSDWB5K3HQO7LXZIKQ", "length": 6663, "nlines": 88, "source_domain": "www.marathikalakar.com", "title": " Yaar Illahi - Qawwali From Movie Katyar Kaljat Ghusali", "raw_content": "\nअभिनेता गश्मीर महाजनीने शेअर केलं पोस्टर.”एक राधा एक मीरा” आगामी सिनेमा.\nअभिनेता सुबोध भावेचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो पाहिलात का\nमच अवेटेड “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर”च्या टिझरला रसिकांचा जोरदार प्रतिसाद.\nआगामी ‘शुभ लग्न सावधान’ मधील ‘ओ साथी रे’ भावनिक गाणं. सुबोध भावे आणि श्रुती मराठे मुख्य भूमिकेत.\nअभिनेता गश्मीर महाजनीने शेअर केलं पोस्टर.”एक राधा एक मीरा” आगामी सिनेमा.\nअभिनेता सुबोध भावेचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो पाहिलात का\nमच अवेटेड “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर”च्या टिझरला रसिकांचा जोरदार प्रतिसाद.\nआगामी ‘शुभ लग्न सावधान’ मधील ‘ओ साथी रे’ भावनिक गाणं. सुबोध भावे आणि श्रुती मराठे मुख्य भूमिकेत.\n‘जाऊ दे ना वं’ आगामी ‘नाळ’ सिनेमातील गाणं प्रदर्शित.\nकाही दिवसांपूर्वी अचानक दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या आगामी सिनेमाची बातमी आली. ‘नाळ’ असं सिनेमाचं नाव असून प्रथमच...\nअवधूत गुप्तेंचा रॉकिंग अंदाज ‘गॅटमॅट होऊ देना’.\nबऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आगामी ‘गॅटमॅट’च्या निमित्ताने ऑनस्क्रीन झळकणार असून सर्वांना तालावर थिरकवणारे त्यांचे...\n“आराराsss राss राss… खतरनाक” गाणं सर्वत्र घालतंय धुमाकूळ. पहा व्हीडीओ.\nहल्ली ‘आराराsss राss राss… खतरनाक’ हा महाराष्ट्रात सगळ्यांच्याच ओळखीचा शब्द परिचय बनला असून नुकतंच त्यावर आधारित...\nडॉल्बीवाल्या, आवाज वाढव डीजे, नंतर धमाकेदार मराठी पार्टी सॉन्ग ‘भावड्या’ फिवर व्हायरल. पहा व्हीडिओ.\nभावड्याची उत्कंठा आता संपली असून तो आता आपल्या सर्वांसमोर आला आहे. भावड्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स चांगल्याच...\nबाहुबलीच्या प्रिक्वेलमध्ये शिवगामी देवीची भूमिका साकारणार हि मराठी अभिनेत्री.\n‘मुंबई पुणे मुंबई-३’मधील ‘आई तू बाबा मी होणार गं…कुणी येणार गं…’ गाण्याला बेबी शॉवरची थीम.\nलवकरच आई होणार आहे क्रांती रेडकर. पहा डोहाळे जेवणाचे फोटोज.\nचहाच्या वाफेसोबत प्रेमाची उकळी. मुळशी पॅटर्न सिनेमातील ‘उन उन’ गाण्यात रोमँटिक केमिस्ट्री.\nश्रेयस तळपदे झळकतोय या आगामी मराठी सिनेमात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/study-together-29-june-2018/", "date_download": "2018-11-17T02:58:08Z", "digest": "sha1:QKVDEKMDFTAJJEFTPJBC5UL66XC63W7Q", "length": 14410, "nlines": 192, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "Study together 29 june 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nविषय= सामान्य विज्ञान [दिवस-32]\nध्वनी,दाब, ऊर्जा, कार्य व शक्ती\nState Board इयत्ता ०५ वी ते १०वी/ Ncert इयत्ता ११,१२वी.\nकोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.\n– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.\n– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.\nCsat simplified साठी येथे क्लीक करा(\nमहत्वाचे–अभ्यास सूरु करण्यापूर्वी खालील लिंक वर दिलेल्या पुस्तकातून त्या टॉपिक वर प्रश्न अगोदर पाहून घ्या\nतसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८\nविषय = राज्यघटना [ पेपर २ ] (दिवस-13)\nप्रसार माध्यमे धोरण निर्धारण व त्यांचा होणारा परिणाम, भारतीय वृतपत्र परिषद, प्रसार माध्यमांसाठी आचारसंहिता, जनसंपर्क प्रासारमाध्यमांतील स्रीयांचे चित्रण, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा.\nState Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.\nPSI मुख्य परीक्षा २०१८\nविषय= मानवी हक्क जबाबदाऱ्या (दिवस- 08)\nअनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९., मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३,\nमानवी हक्क जबाबदाऱ्या संदर्भ =\nतुकराम जाधव / रंजन कोळंबे\nयापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.\n*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.\nSTI मुख्य परीक्षा २०१८\nविषय = राज्यघटना (दिवस- 08)\nभारताचा महान्यायवादी, राज्याचा महाधिवक्ता, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक, लोकसभा – विधानसभा, कलम-३७०.\nState Board इयत्ता ९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.\nASST मुख्य परीक्षा २०१८\nविषय= अर्थशास्त्र (दिवस- 13)\nजागतिक व्यापार संघटना,महाराष्ट्राचा अर्थसंकल्प व आर्थिक पहाणी.\nState Board इयत्ता १०,११,१२वी/ कोळंबे/ देसले भा१ व भाग२/ यापैकी कोणतेही एक वापरा.\nभारताचा / महाराष्ट्राअचा अर्थसंकल्प, भारताची / महाराष्ट्राची आर्थिक पहाणी. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कारा.(यासाठी सिम्प्लिफाइड डायरी महत्वाची आहे)\nदररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.\nमहत्वाचे–अभ्यास सूरु करण्यापूर्वी खालील लिंक वर दिलेल्या पुस्तकातून त्या टॉपिक वर प्रश्न अगोदर पाहून घ्या\nतसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..\nPrevious राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची 2019\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/soft-toys/cheap-soft-toys-price-list.html", "date_download": "2018-11-17T03:05:52Z", "digest": "sha1:LQB6ZNSGLULOTML6VRLGKQYDBLJU3CHY", "length": 15376, "nlines": 373, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये सॉफ्ट तोय्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap सॉफ्ट तोय्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त सॉफ्ट तोय्स India मध्ये Rs.62 येथे सुरू म्हणून 17 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. मोनोपॉली हॅन्ड पुप्पेत टायगर 9 इंच Rs. 199 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये सॉफ्ट तोय्स आहे.\nकिंमत श्रेणी सॉफ्ट तोय्स < / strong>\n566 सॉफ्ट तोय्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 5,397. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.62 येथे आपल्याला गिगगल्स सॉफ्ट बॉल उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 568 उत्पादने\nशीर्ष 10 सॉफ्ट तोय्स\nUnique प्ले सीडी प्रिंट जंगले प्रिंटेड बल्लून\nसॉफ्ट बुद्दिएस होतसे पुप्पेत 9 इंचेस ब्राउन\nसॉफ्ट बुद्दिएस पाररोत पुप्पेत 9 इंचेस मुलतीकॉऊर\nशॉन थे शिप कीचॆन शॉन 5 11 इंच\nवाइल्ड रिपब्लिक पींचेर व्हेलॉसिरपतोर\nवाइल्ड रिपब्लिक कॅमल 12 इंच\nसॉफ्ट बुद्दिएस जिराफाफे प्रीमियम पुप्पेत 11 इंचेस येल्लोव\nसॉफ्ट बुद्दिएस बेअर पिंक\nएकटा एकटा क्रीट & पेंट टेडी बेअर\nफुंसकूल लंच बॉक्स सुरपरिसें टॉम अँड जेरी\n8 डिस्नी टिंक्चर बेल लूटबॅग्स\nवाइल्ड रिपब्लिक पींचेर इगुणा\nयुनाइटेड तोय्स मय डफ 6 मध्यम पॅक सेट\nएकटा एकटा फॅशन ब्रुकलेट्स फन गमे\nवाइल्ड रिपब्लिक वरिस्टपेट्स बटरफ्लाय\nवाइल्ड रिपब्लिक वरिस्टपेट्स टारांटूला\nवाइल्ड रिपब्लिक वरिस्टपेट्स लायन\nवाइल्ड रिपब्लिक वरिस्टपेट्स पेंगूइन\nफ्रॅंक गोल्डीलॉकर्स अँड थे थ्री बेअर्स\nडिस्नी मिकी पार्टी तिने पेपर प्लेट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/two-girls-drowns-while-saving-her-mother-5956961.html", "date_download": "2018-11-17T02:07:19Z", "digest": "sha1:UYY4ENSQY7N3E4TCKBY3GWNBJ6GHJRXI", "length": 8758, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "two girls drowns while saving her mother | आईला वाचविताना दोन लेकींसह सुनेचा बुडून मृत्यू; नाशिक जिल्ह्यातील बेळगावची ह्रदयद्रावक घटना", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआईला वाचविताना दोन लेकींसह सुनेचा बुडून मृत्यू; नाशिक जिल्ह्यातील बेळगावची ह्रदयद्रावक घटना\nनाशिक-त्र्यंबकेश्वर महामार���गावरील बेळगाव ढगा शिवारातील चंद्रभागा लॉन्स पाठीमागील सुमारे २० फूट खोल पाझर तलावात गणेश चतुर\nनाशिक- नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील बेळगाव ढगा शिवारातील चंद्रभागा लॉन्स पाठीमागील सुमारे २० फूट खोल पाझर तलावात गणेश चतुर्थीच्या दिवशी एकाच कुटुंबातील चार महिलांचा बुडून मृत्यू झाला. शेवाळामुळे पाय घसरून तलावात पडलेल्या आईला वाचविताना दोन मुलींसह सुनही बुडाली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंंद करण्यात आली आहे.\nबेळगाव ढगा शिवारातील सुरेश शिंदे कुटुंबीयांच्या घरात गणेशाेत्सवाचा उत्साह होता. शेजारीच राहणारा त्यांचा भाऊ अरुण यांची पत्नी मनीषा अरुण शिंदे (४५), मुलगी ऋतुजा अरुण शिंदे (१६), वृषाली अरुण शिंदे (२१) व सून आरती नीलेश शिंदे (२४) हे सर्व सुरेश शिंदे यांच्या घरी श्रींच्या आगमनाच्या तयारीसाठी गेले होते. त्यानंतर घरातील कपडे व भांडी धुण्यासाठी नात श्रावणी हिला सोबत घेऊन चंद्रभागा लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या पाझर तलावावर त्या गेल्या होत्या. पाझर तलावाच्या सिमेट बांधावर शेवाळ आले असल्याने मनीषा यांचा पाय घसरून त्या २० फूट खोल पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याच्या नादात ऋतुजा, वृषाली या दोन्ही मुलींसह सून आरती याही एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडाल्या. हे दृश्य बघून भेदरलेली श्रावणी धावतच घराकडे गेली व कुटुंबीयांना माहिती दिली.\nशेजारील लाेकांनी काढले चारही मृतदेह\nया घटनेची कळताच कुटुंबीयांनीही तलावाकडे तातडीने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत शेजारील लोकांनी या चौघींंना पाण्याच्या बाहेर काढले होते. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.\n#Metoo: तनुश्री दत्तांची महिला आयोगापुढे गैरहजर.. नाना पाटेकरांचे आयोगाच्या नोटीशीस उत्तर\n3 हजार प्रकरणे साेडून विखे पाटील शाळेवर हाताेडा टाकण्याची तयारी\nनवस फेडण्यासाठी शिल्पा शेट्टी साई दरबारी: बाबांच्या चरणी सुवर्णमुकुट अर्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/chandrapur-two-young-men-beating-viral-video-302653.html", "date_download": "2018-11-17T02:22:52Z", "digest": "sha1:RAEPZ3O3OKRR6N7CDQB63E4PLLEGPXKT", "length": 4082, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : दोन तरुणांना पट्याने मारहाण करणारा कोण ?–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : दोन तरुणांना पट्याने मारहाण करणारा कोण \nचंद्रपूर, 27 आॅगस्ट : चंद्रपुरात सध्या एका बेदम मारहाणीचा व्हिडिओ वायरल झालाय. वेकोली दुर्गापूर क्षेत्रातील सुरक्षा रक्षकांनी ही मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. कोळसा चोरीच्या आरोपातील २ युवकांना सुरक्षा रक्षकांनी कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अमानुष मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने नागरीकातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. हे युवक नेमके कोण आहेत आणि त्यांनी या मारहाणीची तक्रार पोलिसात केलीय का याचा शोध घेतला जात आहे.\nचंद्रपूर, 27 आॅगस्ट : चंद्रपुरात सध्या एका बेदम मारहाणीचा व्हिडिओ वायरल झालाय. वेकोली दुर्गापूर क्षेत्रातील सुरक्षा रक्षकांनी ही मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. कोळसा चोरीच्या आरोपातील २ युवकांना सुरक्षा रक्षकांनी कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अमानुष मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने नागरीकातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. हे युवक नेमके कोण आहेत आणि त्यांनी या मारहाणीची तक्रार पोलिसात केलीय का याचा शोध घेतला जात आहे.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/tips-to-donate-blood-and-blood-donation-benefits-294767.html", "date_download": "2018-11-17T02:19:50Z", "digest": "sha1:NHBLDIY2NCR3BNJBW7AROPKG6MJZJYWN", "length": 14808, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'ह��' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका\nआजही अनेकांना असे वाटते की, रक्तद���न केल्यामुळे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. पण मुळात असे काही नसते.\nरक्तदानाचा जरा समोरच्या वक्तीला फायदा होतो तसाच फायदा रक्तदात्यालाही होतो. शरीरात नवीन रक्त तयार व्हायला मदत होते. रक्तदान करणाऱ्या व्यक्ती या इतरांपेक्षा जास्त स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. पण रक्तदान करताना ठराविक गोष्टींची जर काळजी घेतली गेली नाही तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.\nरक्तदानाबद्दल अनेकांच्या मनात आजही अनेक शंका असतात. आज आम्ही तुमच्या याच शंकेचं निरसन करणार आहोत. रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय करावं याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.\nस्वस्थ पुरुष तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतो. तर स्वस्थ महिला चार महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतात. महिला आणि पुरुषांच्या रक्तदान करण्यामध्ये फरक असण्याचं मुख्य कारण म्हणजे दोघांच्या शरीराची जढण वेगळी आहे. मासिकपाळीमुळे महिलांच्या अंगातून महिन्यातून एकदा दुषित रक्त बाहेर पडत असतं. त्यामुळे त्यांनी शक्यतो चार महिन्यांतून एकदा रक्तदान करावे.\nआजही अनेकांना असे वाटते की, रक्तदान केल्यामुळे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. पण मुळात असे काही नसते. रक्तदान केल्यानंतर 21 दिवसांनंतर शरीरात नवीन रक्त तयार होतं.\nशरीरातील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर अनेक आजार होऊ शकतात. सतत थकणं, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणं, चक्कर येणं, डोकं दुखणं अशा आजाराने माणूस त्रस्त होतो.\nएकावेळी कोणाच्याही शरीरातून 471 एमएलपेक्षा जास्त रक्त घेतले जात नाही. रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धुम्रपान करु नये. तसेच 48 तासांपूर्वी मद्यपान करु नये. जर मद्यपान केले असेल तर रक्तदान करु नये. रक्तदान केल्यानंतर दर तीन तासांनी भरपेट खाणं गरजेचं आहे.\nरक्तदान केल्यानंतर ज्यूस, चिप्स, फळं यांसारखा आहार करावा. शरीराला आवश्यक पदार्थ सातत्याने खालले नाही तर त्याचा परिणाम लगेच दिसू लागतो. तसेच रक्तदान केल्यानंतर पुढील 12 तासांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यायाम करु नये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; ग���वाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/general-informations/56", "date_download": "2018-11-17T02:46:52Z", "digest": "sha1:US3QF56PQ652XFOTUZAMPTKROI62ZP6N", "length": 4546, "nlines": 86, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "व्यापाऱ्यांसाठी माहिती | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nजीएसटी परतावा स्थिती. flash-new-first\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप flash-new-first\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक flash-new-first\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे flash-new-first\nव्हॅट विवरणपत्रे न भरणारे व्यापारी\nकेंद्रीय कर विवरणपत्रे न भरणारे व्यापारी\nकमी कराचे व्हॅट विवरणपत्रे भरणारे व्यापारी\nकमी केंद्रीय कराचे विवरणपत्रे भरणारे व्यापारी\nई - ऑडिट नमुना न भरणारे व्यापारी\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4819381181501235090&title=Co-Working%20Hub%20of%20'91%20Springboard'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T03:34:40Z", "digest": "sha1:RYRHKPUR4YO3JEBNM46MKPYZRZHS27BO", "length": 9308, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘९१ स्प्रिंगबोर्ड’चे पुण्यात को-वर्किंग हब", "raw_content": "\n‘९१ स्प्रिंगबोर्ड’चे पुण्यात को-वर्किंग हब\nपुणे : भारतातील सर्वांत मोठ्या आणि सर्वात सक्रिय को-वर्किंग ��९१ स्प्रिंगबोर्ड’ या समुदायाने अलीकडेच पुण्यात एक नवीन को-वर्किंग हब सुरू करण्याची घोषणा केली.\nही या कम्युनिटीची सर्वांत मोठी को-वर्किंग स्पेस असणार आहे. ज्याचे क्षेत्रफळ ५० हजार वर्गफुटपेक्षा जास्त असून, एक हजार १०० पेक्षा जास्त सदस्यांच्या बैठकींची व्यवस्था त्यात असेल. ही सुविधा क्रिएटिसिटी या पुण्यातील एक वेगळीच संकल्पना असलेल्या शॉपिंग मॉलमध्ये असून, एखाद्या मॉलमधला हा ‘९१ स्प्रिंगबोर्ड’चा पहिलाच सेटअप आहे आणि गोव्यानंतर टायर वन शहरातील त्यांचे हे दुसरे हब असणार आहे.\nयेरवडासारख्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी, गोल्फ कोर्स रोडसमोर एका मुख्य क्षेत्रात हा नवीन हब असणार आहे. येथून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांकडे आणि व्यापार-केंद्रांकडे जाणे सुलभ आहे. पुणे विमानतळ इथून केवळ ३.७ किमी, तर रेल्वे स्टेशन फक्त ५.४ किमी लांब आहे. शिवाय पुणे विद्यापीठ क्रिएटिसिटी कँपपासून ९.४ किमी अंतरावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि होतकरू उद्योजकांना आपल्या कौशल्यांना धार करण्यासाठी आणि ऑफरवर इव्हेंट आणि नेटवर्किंग संधींचा लाभ घेण्यासाठी ही जागा सोयीची ठरू शकते. पूनावाला बिझनेस बे (१.५ किमी), सेरेब्रम आयटी पार्क (३.४ किमी) आणि आयबीएम, नियती युनिट्री (२.१ किमी) ही येथून जवळच असलेली व्यापार केंद्रे आहेत.\n‘९१ स्प्रिंगबोर्ड’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद वेमुरी म्हणाले, ‘व्यावसायिक, व्यापार आणि स्टार्टअप्ससाठी एक सशक्त, प्रफुल्लित आणि सुसंबद्ध नेटवर्क तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे, ज्याच्यामुळे संसाधने, संधी आणि विचारांच्या मुक्त संचारास प्रोत्साहन मिळून शहराच्या व्यावसायिकतेस एक सकल दृढता येईल. पुण्याच्या ईकोसिस्टममध्ये शिरकाव करण्यामागील आमचा उद्देश आहे भागीदारीद्वारे, मेंटर्सचे एक सशक्त नेटवर्क तयार करणे; तसेच पुण्याच्या ईकोसिस्टमला आमच्या भारतभरातील बिझनेस लीडर आणि तज्ज्ञांचा लाभ मिळवून देऊन होतकरू उद्योजकांना आधार देणे’\nTags: पुणेआनंद वेमुरी९१ स्प्रिंगबोर्डPune91 SpringboardAnand Vemuriप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2011/04/", "date_download": "2018-11-17T02:15:25Z", "digest": "sha1:LSLNASUC453EFU2AHBT2JC44RJVZQWIA", "length": 35647, "nlines": 378, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 04/01/2011 - 05/01/2011", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\nलोकप्रभा दिनांक ६ मे २०११: मराठी उद्योगपतींविषयी समज असा आहे की त्यांना व्यवसाय करता येत नाही, कारण धंद्यासाठी त्यांना लबाडी करता येत नाही ही माणसं व्यवसायात पारदर्शक असतात आणि कुणालाही सहसा फसवित नाही. म्हणजे ‘विश्वासाहर्ता’ हा आपल्या समाजाचा ब्रॅण्ड आहे ही माणसं व्यवसायात पारदर्शक असतात आणि कुणालाही सहसा फसवित नाही. म्हणजे ‘विश्वासाहर्ता’ हा आपल्या समाजाचा ब्रॅण्ड आहे आणि त्याच चांगल्या प्रकारे मार्केटिंग झालं तर मोठं यश मिळवता येऊ शकेल.\nतसेच मराठी माणसं उद्योगधंद्यात मागे आहेत अशी एक सर्वसाधारणपणे सर्वाची समजूत झाली आहे. परंतु ही समजूत पूर्णत: खरी नाही. मराठी माणसे मोठय़ा संख्येने उद्योगात आहेत आणि यशस्वी उद्योजक म्हणून ते आज समाजात वावरत आहेत. गुजराती माणूस म्हटला म्हणजे तो उद्योगधंद्यातच असला पाहिजे अशी एक आपली समजूत. परंतु नोकरी करणारे गुजराती लोकही मोठय़ा संख्येने आहेत. तसेच मराठी उद्योजकांचे आहे. आता जशा नोकरीच्या संधी कमी होत चालल्या आहेत तसे मराठी तरुण स्वयंरोजगार, उद्योगधंद्याकडे वळत आहेत. पहिल्या पिढीतील उद्योजकांपुढे अनेक प्रश्न उपस्थित होतात. यात प्रामुख्याने भांडवल उभारणीपासून ते मार्केटिंग असे सर्व प्रकारचे प्रश्न त्यांना भेडसावत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्योजकाला सहजरीत्या, सोप्या भाषेत कॉर्पोरेट लॉयर नितिन पोतदार यांनी प्रगतीचा एक्सप्रेस वे या पुस्तकात उलगडून दाखविली ���हेत. ‘महाराष्ट्र दिना’निमित्त या पुस्तकाच्या निमित्ताने नितीन पोतदार यांची घेतलेली खास मुलाखत.\nमहाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पुढे दिसतो, पण त्या प्रगतीत मराठी समाज पुढे येताना दिसत नाही\nस्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश व्यापारी मुंबईला आले. त्यांच्या पाठोपाठ इतर शहरातले व्यापारी आले. परदेशी कंपन्या देखील आल्या. म्हणून इथल्या मराठी व्यापाऱ्यांना आणि उद्योगात असलेल्या मराठी माणसांना नकळतपणे एक मोठया स्पध्रेला तोंड द्याव लागलं. तसं इतर राज्यात किंवा शहरात झालं नाही. अशा स्पध्रेत मराठी व्यापारी आणि उद्योगपती मागे पडले. या बाहेरून आलेल्या उद्योगपतींकडे भक्कम भांडवलाचं पाठबळ होतं, हे विसरून चालणार नाही. त्याचबरोबर आपण ८० टक्के स्थानिकांनी नोकऱ्या मगितल्या, पण उद्योगात असलेल्या मराठी उद्योगपतींनी कुठल्याही प्रकारचं आरक्षण किंवा सवलती मागितल्या नाही. नोकऱ्यांची मागणी आपण इतक्या आग्रहाने केली की आपल्यालाच असं वाटू लागलं की आपला समाज हा चाकरमानी आहे पण आता परिस्थिती झपाटय़ाने बदलत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानामुळे स्वंयरोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपल्बध झाल्या आहेत आणि त्यात मराठी तरुण चांगलं काम करताना दिसतात.\nमाझं Tweet.....नाशिकच्या \"ग्रीन स्ट्रीट\" नंतर पुण्याचं \"ग्रीन बिल्ड\"\n२३ एप्रिल २०११: गेल्याच आठवड्यात नाशिकचे प्राध्यापक सचिन पाचोरकरांची व त्यांचा शिष्य अविनाश इघे यांची मुंबईत भेट झाली. त्यांनी तयार केलेल्या \"ग्रीन स्ट्रीट\" म्हणजे कॉर्पोरेट स्टाईलने नारळपाणी थंड करुन २५० एमएलच्या ग्लास मधुन थेट देण्याच्या संकल्पनेच तोंडभरुन कौतुक आपण करायला पाहिजे हे मी माझ्या ब्लॉग वरुन दिनांक २१ मार्च रोजी लिहिलेल होतं. सचिन पाचोरकरांना हे करताना आलेले अनुभव म्हणजे मॅनेजमेंन्टचे किमान १०० नविन धडे होऊ शकतील. तरी रसत्यावर उभं राहून नारळ विकायला मराठी तरूण मिळत नाही; आपली मुल आठ तासांची शिपायाची नोकरी करतील, पण मालक बनुन पाच तास सुद्दा काम करणार नाही ही त्यांची मोठी खंत त्यांनी बोलुन दाखवली. तरीही त्यांनी प्रयत्न सोडलेले नाही. मी म्हटंल धीर सोडू नका त्यांचा व्यवसाय संदर्भात थोडी चर्चा झाली. त्यांना शुभेच्छा देऊन मी त्यांचा निरोप घेतला, आणि ते नाशिकला परत गेले.\nती बातमी त��जी असताना आज महाराष्ट्र टाइम्सने पुण्याच्या व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आणि कन्सल्टन्सीचा दोन दशकांचा अनुभव असणाऱ्या प्रदीप जोशी आणि शिल्पा जोशी यांनी \"ग्रीन बिल्ड\" नावाने पाण्याचा शंभर टक्के बचत करणारी आणि वापरण्यास सोपी असणारी तसेच पर्यावरणपूरक उत्पादने विकसित करण्यात आलेल्या या उत्पादनांना पेटंट देखील मिळाले आहे. त्यांचा रिपोर्ट खाली देत आहे.\nमराठी तरूण हे उद्दोगात \"ट्रेडिंग\" पेक्षा \"मॅन्युफ्कचरिंग\" मधे जास्त काम करताना दिसतात, कारण त्यांच्या कडे टेक्निकल ज्ञान आणि कल्पनाशक्ती भरपुर असते; कुठलाही प्रोजेक्ट प्रोफेशन्ली बाजारात आणुन कमर्शियली यशस्वी करणं हे महत्वाच असतं. त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे उद्दोगाच्या प्रत्येक क्षेत्रात म्हणजे भांडवल, मॅन्युफ्कचरिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग मधे प्रोफेशनल अप्रोच ठेवणं गरजेच आहे.\nमाझं tweet.....देशाला मंत्रमुग्ध करणारा जंतर मंतर\n१२ एप्रिल २०११: \"मंहगाई डायन खाई जात है\" या दोन ओळीत आमिर खानने देशभर लोकांच्या मनात भ्रष्टाचारा विरुध्द एक सुप्त आंदोलन पेटवलं होतं\" या दोन ओळीत आमिर खानने देशभर लोकांच्या मनात भ्रष्टाचारा विरुध्द एक सुप्त आंदोलन पेटवलं होतं आज \"अण्णा हजारें\" दोन अक्षरी मंत्राने संपुर्ण देशाला त्या आंदोलनात उतरवलं आज \"अण्णा हजारें\" दोन अक्षरी मंत्राने संपुर्ण देशाला त्या आंदोलनात उतरवलं या दोन अक्षरी मंत्राने देशातील सगळ्या राजकीय पक्षातील सर्व मुरब्बी राजकारण्यांना \"कामाला\" लावलेल आहे या दोन अक्षरी मंत्राने देशातील सगळ्या राजकीय पक्षातील सर्व मुरब्बी राजकारण्यांना \"कामाला\" लावलेल आहे त्यांची कायमची झोप उडालेली आहे त्यांची कायमची झोप उडालेली आहे त्यांचा थरकाप झालेला आहे. एकीकडे अण्णांच्या तोंडात चुकुन देखिल आपलं नाव येऊ नये म्हणुन सर्व राजकीय़ धुरंधर तोंड लपवत फिरत आहेत त्यांचा थरकाप झालेला आहे. एकीकडे अण्णांच्या तोंडात चुकुन देखिल आपलं नाव येऊ नये म्हणुन सर्व राजकीय़ धुरंधर तोंड लपवत फिरत आहेत तर दुसरीकडे देशातला प्रत्येक सामान्य नागरिक, कच्ची-बच्ची, तरूण-तरूणी, लहानातला लहान आणि समाजातील सर्व थरातील माणसं \"मी अण्णा हजारे\" म्हणुन छातीठोकपणे मैदानात उतरत आहे तर दुसरीकडे देशातला प्रत्येक सामान्य नागरिक, कच्ची-बच्ची, तरूण-तरूणी, लहानातला लह���न आणि समाजातील सर्व थरातील माणसं \"मी अण्णा हजारे\" म्हणुन छातीठोकपणे मैदानात उतरत आहे मला वाटतं हेच या आंदोलनाच यश आहे मला वाटतं हेच या आंदोलनाच यश आहे म्हणुन अण्णांच आपण त्रिवार अभिनंदन करायला पाहिजे. त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाच अभिनंदन करायला पाहिजे.\nस्वातंत्र्यानंतर कितीतरी आंदोलन, मोर्चे, रथयात्रा, बंद, उपोषणं झाली असतील, पण आण्णांनी काल दिल्लीतल्या जंतर मंतर वरून जो मंत्र देशाला दिला व त्या नंतर जे या देशात घडलं ते फक्त अभुतपुर्व, अद्वितीय आणि उत्तुंग असचं म्हणाव लागेल देशात एक नव चैतन्य निर्माण झालं म्हणुन त्यांच कौतुक केलच पाहिजे. आयुष्यभर राजकारण करणाऱ्या लोकांची या देशात कमी नाही. गेल्या ३० ते ४० वर्षात प्रत्येक निवडुणाक जिंकणारे आणि कायम कुठल्यातरी मंत्रीपदावर राहणारे महाभाग या देशात आणि खास करुन महाराष्ट्रात भरपुर आहेत. त्यांना निवडुन येणं आणि मंत्रीपद मिळवणं म्हणजे \"लोकमान्यता\" नव्हे हे अण्णांनी निर्विवादपणे सिद्द करून दाखवलं हे माझ्या मते फार महत्वाच आहे. आपण काहीही करू शकतो, आपलं कोणीही काही वाकडं करू शकतं नाही; सामान्य जनता म्हणजे मेंढर कशीही हाकावीत अशी गुरमी असणाऱ्यांना अण्णांनी देशासमोर शरमेने खाली मान घालायला लावली म्हणुन त्यांच कौतुक करावं तेवढ थोडं.\nमाझं tweet.....धन्य तो धोणी\n३ एप्रिल २०११: सगळ्यात प्रथम भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि त्याच्या संपुर्ण टीम चे आणि त्याच बरोबर संपुर्ण देशातील क्रिकेट प्रेमीचे त्रिवार अभिनंदन Nothing succeeds like success अशी एक म्हण आहे. आता सगळ विसरुन प्रत्येक खेळाडूंचे देशभर कौतुक होईल त्यात आपण सहभागी होऊया आणि आनंदाने उद्दा या मोठ्या यशाची गुढी उभारूया\nमी १९८३ची वर्ल्ड कप मॅच संपुर्ण पाहिली होती; आणि कालची सुद्दा पाहिली. खरं सांगतो मला कालचा विजय हा जास्त आवडला कारण तो एका निश्चयाने मिळवलेला होता म्हणुन १९८३चा विजय कूठेही कमी होत नाही. पण एक क्रिकेटप्रेमी म्हणुन आणि एकुणच कालच्या प्रत्येक खेळाडुचा खेळ आणि मॅचच्या आगोदर पासुन त्यांच्या वर्ल्डकप जिंकायचाच आहे म्हणुन १९८३चा विजय कूठेही कमी होत नाही. पण एक क्रिकेटप्रेमी म्हणुन आणि एकुणच कालच्या प्रत्येक खेळाडुचा खेळ आणि मॅचच्या आगोदर पासुन त्यांच्या वर्ल्डकप जिंकायचाच आहे आणि तो सचिनसाठी जिंकायचा आहे हा निर्धार मला खुपच मोलाचा वाटतो. काल सचिन कडुन मोठी खेळी झाली नाही त्याच मला जितकं वाईट वाटलं त्या पेक्षा इतर खेळाडू म्हणजे गौतम गंभीर, विराट कोहली आणि कॅप्टन धोणी हे ज्या एकाग्रतेने, इर्षेने आणि जिद्दीने खेळले त्याच मला जास्त कौतुक वाटत. काल जिंकल्यानंतर युवराज देखिल म्हणाला की हे यश सचिनसाठी आहे. इतकं प्रेम जिव्हाळा आणि आदर मला आज पर्यंत कुठल्याही क्रिकेटपटू विषयी त्याच्या सहकार्यांकडुन दिसला नाही. हे यश सचिनच आहे आणि तो सचिनसाठी जिंकायचा आहे हा निर्धार मला खुपच मोलाचा वाटतो. काल सचिन कडुन मोठी खेळी झाली नाही त्याच मला जितकं वाईट वाटलं त्या पेक्षा इतर खेळाडू म्हणजे गौतम गंभीर, विराट कोहली आणि कॅप्टन धोणी हे ज्या एकाग्रतेने, इर्षेने आणि जिद्दीने खेळले त्याच मला जास्त कौतुक वाटत. काल जिंकल्यानंतर युवराज देखिल म्हणाला की हे यश सचिनसाठी आहे. इतकं प्रेम जिव्हाळा आणि आदर मला आज पर्यंत कुठल्याही क्रिकेटपटू विषयी त्याच्या सहकार्यांकडुन दिसला नाही. हे यश सचिनच आहे त्याच्या Focussed बॅटिंगच्या बरोबरच त्याच्या मृदु स्वभावाच आहे त्याच्या Focussed बॅटिंगच्या बरोबरच त्याच्या मृदु स्वभावाच आहे सचिन कुणाचा अपमान करु शकतो हे मी imagineच करु शकत नाही. यश इथंच असतं सचिन कुणाचा अपमान करु शकतो हे मी imagineच करु शकत नाही. यश इथंच असतं काल वर्ल्डकप जिंकल्याच्या आनंदापेक्षा सचिनला दिलेला शब्द आम्ही पाळू शकलो ही भावना प्रत्येक खेळाडुच्या मनात होती, आणि म्हणून त्यांनी वर्ल्डकप डोक्यावर घेण्यापेक्षा सचिनला खांद्यावर घेणं पसंत केलं. ते ही मुंबईच्या वानखेडेवर म्हणजे सचिनच्याच घरी काल वर्ल्डकप जिंकल्याच्या आनंदापेक्षा सचिनला दिलेला शब्द आम्ही पाळू शकलो ही भावना प्रत्येक खेळाडुच्या मनात होती, आणि म्हणून त्यांनी वर्ल्डकप डोक्यावर घेण्यापेक्षा सचिनला खांद्यावर घेणं पसंत केलं. ते ही मुंबईच्या वानखेडेवर म्हणजे सचिनच्याच घरी आणि विजयी कॅपटन या मिरवणुकीच्या मागुन चालत होता. किती मोठा मान आणि विजयी कॅपटन या मिरवणुकीच्या मागुन चालत होता. किती मोठा मान आणि मनाचा मोठेपणा हे सचिन कधीही विसरू शकणार नाही. दर चार वर्षांनी येणारा वर्ल्डकप हा फक्त एका खेळाडूसाठी हा विचारच मला खुप मोठा वाटतो. आपण आपल्या खेळाडूंच्या लाईफस्टाईल विषयी टीकेच्या स्वर��त बोलतो, पण मला वाटतं भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने परिपक्व झालेला आहे. आणि हे इतर खेळांमधे देखिल बघायला मिळालं पाहिजे.\nमाझी tweet.....क्रिकेट हा खेळण्याचा नसुन बोलण्याचा गेम\n१ एप्रिल २०११: क्रिकेट हा खेळ बॅट व चेंडूने खेळण्याचा नव्हे तर तोंडाने बोलण्याचा विषय आहे अस ज्याला वाटतं तो मुंबईकर हे वाक्य आहे पु. ल. देशपांडे ह्यांच्या मी मुंबईकर, नागपुरकर की पुणेकर या कथेतलं; ह्या वाक्याचा अर्थ मला गेल्या आठ दिवसात खऱ्या अर्थाने समजला. \"चर्चा\" करणे म्हणजे नेमकं काय असतं हे सुद्दा मला याच काळात पुर्णपणे समजलेल आहे. प्रत्येक कॉलेजच्या नाक्या नाक्यावर, कॅन्टीन मधे, चाळीं-चाळीं मधे असलेल्या कॉमन गॅलरीत, लोकलच्या गर्दीत, बस मधे, ऑफिस मधे, बॉसच्या केबिनमधे जिकडे तिकडे एकच विषय क्रिकेट हे वाक्य आहे पु. ल. देशपांडे ह्यांच्या मी मुंबईकर, नागपुरकर की पुणेकर या कथेतलं; ह्या वाक्याचा अर्थ मला गेल्या आठ दिवसात खऱ्या अर्थाने समजला. \"चर्चा\" करणे म्हणजे नेमकं काय असतं हे सुद्दा मला याच काळात पुर्णपणे समजलेल आहे. प्रत्येक कॉलेजच्या नाक्या नाक्यावर, कॅन्टीन मधे, चाळीं-चाळीं मधे असलेल्या कॉमन गॅलरीत, लोकलच्या गर्दीत, बस मधे, ऑफिस मधे, बॉसच्या केबिनमधे जिकडे तिकडे एकच विषय क्रिकेट त्याच बरोबर एकाच विषयावर विविध चर्चा, परीसंवाद, भाषण, मुलाखाती, आरोप, प्रत्यारोप, भांडण, मारामाऱ्या, दगडफेक कशी होऊ शकते हे सुद्दा आता आपल्याला लवकरच कळेल त्याच बरोबर एकाच विषयावर विविध चर्चा, परीसंवाद, भाषण, मुलाखाती, आरोप, प्रत्यारोप, भांडण, मारामाऱ्या, दगडफेक कशी होऊ शकते हे सुद्दा आता आपल्याला लवकरच कळेल अगदी उद्या टॉस कोण जिंकणार, भारताने टॉस जिंकला तर काय करावं, सचिनने कसे खेळावे, धोणीने कुणाला बॉलिंग द्यावी इथ पासुन ते भारत-पाक मैत्री असावी की युद्द अगदी उद्या टॉस कोण जिंकणार, भारताने टॉस जिंकला तर काय करावं, सचिनने कसे खेळावे, धोणीने कुणाला बॉलिंग द्यावी इथ पासुन ते भारत-पाक मैत्री असावी की युद्द बेटिंग वर तर हल्ली इतकं बोललं जात की जणू प्रत्येक पडलेला बॉल हा कुणी बुकीच्या इशाऱ्यावरच पडत असतो अस वाटावं जाऊद्या. आणि शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने क्रिकेट हा खेळ त्यांच्या देशात सुरु केला तर त्यांच्या इकॉनोमीला चालना मिळेल का बेटिंग वर तर हल्ली इतकं बोललं जात की जणू प्रत्येक पडलेला बॉल हा कुणी बुकीच्या इशाऱ्यावरच पडत असतो अस वाटावं जाऊद्या. आणि शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने क्रिकेट हा खेळ त्यांच्या देशात सुरु केला तर त्यांच्या इकॉनोमीला चालना मिळेल का इथ पर्यंत सगळे विषय आले.\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅन��जमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\nमाझं Tweet.....नाशिकच्या \"ग्रीन स्ट्रीट\" नंतर पुण्...\nमाझं tweet.....देशाला मंत्रमुग्ध करणारा जंतर मंतर\nमाझं tweet.....धन्य तो धोणी\nमाझी tweet.....क्रिकेट हा खेळण्याचा नसुन बोलण्याचा...\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\nमाझं Tweet.....नाशिकच्या \"ग्रीन स्ट्रीट\" नंतर पुण्...\nमाझं tweet.....देशाला मंत्रमुग्ध करणारा जंतर मंतर\nमाझं tweet.....धन्य तो धोणी\nमाझी tweet.....क्रिकेट हा खेळण्याचा नसुन बोलण्याचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/general-informations/57", "date_download": "2018-11-17T02:46:40Z", "digest": "sha1:4YRVCH2BCSKBJKOAT6L2IG7RNY3LYZBA", "length": 9886, "nlines": 129, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "वस्तू व सेवा कर | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nवस्तू व सेवा कर\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८ flash-new-first\n०३-११-२०१८ पर्यंत जिएसटीएन कडे पाठवलेली आयटी रीड्रसल आणि स्थलांतरनाची प्रकरने flash-new-first\nजीएसटी-आरएफडी -01 ए अंतर्गत परतावा अर्ज भरण्यासाठी करदात्यांना समुपदेशन flash-new-first\nप्रलंबित स्थलांतरण मोहीम: स्थलांतरण प्रक्रिया नव्याने सुरु करण्यासाठी शिफारस केलेल्या प्रकरणांची यादी ३१.०८.२०१८ flash-new-first\nप्रलंबित स्थलांतरण: जीएसटीएनने निवडलेली/नाकारलेली प्रकरणे\nभाग-A मधील GST-REG-२६ भरलेल्या परंतु भाग-B न भरलेल्या करदात्यांची यादी flash-new-first\nमहा���ाष्ट्र वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 (मराठी)\nएमजीएसटी- मराठी (महाराष्ट्र विधान मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध)\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\n\"सुधारित जीएसटीआर -3 बी विवरणपत्रक भरण्याच्या प्रक्रियेवर करदात्यांना सल्ला.\"\nजीएसटी कायद्याअंतर्गत परताव्यासाठी निर्यातदारांना सल्ला.\nजीएसटी एनरोलमेन्टच्या टप्पा १ ते १७ मधील करदात्यांची यादी (व्ही ०१)\nअँटी प्रोफिटीरिंग अर्जाचा नमुना\nनवीन नोंदणी व्यापारी वस्तू व सेवाकर कायद्या अंतर्गत २५-६ - २०१७ ते २१ - ०२ - २०१८\nजीएसटीतील केज्युअल करदाते : २७-११-१७ पर्यंत\nसामान्य तांत्रिक समस्या आणि GSTN ने त्याकरिता दिलेले समाधान\nजीएसटी नावनोंदणी (V.०.१) फेज १ ते १५ मध्ये अंतर्भूत केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी पोर्टलवर स्थलांतरण/नावनोंदणी मधील प्रमाणीकरण त्रुटी दूर करण्याच्या पद्धती\nआपली जीएसटी कार्यात्मक प्रश्न इथे पाठवा - https://goo.gl/forms/HdvYSiDJGXh7wHod2\nUN संस्था आणि दूतावास यांच्या UIN ची यादी (महाराष्ट्र)\nस्थाननिहाय जीएसटी मदत केंद्र\nजीएसटी नवीन नोंदणी अर्ज (भाग बी): महाराष्ट्र राज्याचे पिन कोड नुसार- सेक्टर/प्रभाग/मंडळ (Version ०.१)\nजीएसटी (राज्य भरपाई) अधिभार परिपत्रके/आदेश\nकेंद्रशासित प्रदेश जीएसटी (कराचे दर) अधिसूचना\nकेंद्रशासित प्रदेश जीएसटी अधिसूचना\nएकात्मिक जीएसटी (कराचे दर) अधिसूचना\nकेंद्रीय जीएसटी (कराचे दर) अधिसूचना\nवस्तू व सेवा कराचे दर\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर नियम\nकेंद्रीय वस्तू व सेवा कर नियम\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७\nवस्तू व सेवा कर ( राज्य भरपाई ) कायदा, २०१७\nकेंद्रशासित प्रदेश वस्तू व सेवा कर कायदा, २०१७\nएकात्मिक वस्तू व सेवा कर कायदा, २०१७\nवस्तू व सेवा कर विधेयके\nजीएसटी विवरणपत्रे व नोंदणी पूर्वावलोकन\nवस्तू व सेवा कर व्यवसाय पद्धती\nवस्तू व सेवा कर संरचना\nवस्तू व सेवा कर - एक दृष्टिक्षेप\nवस्तू व सेवा कर प्रोव्हिजिनल आयडी साठी कार्यपुस्तिका\nवस्तू व सेवा कराचा मराठीतून आढावा\nवस्तू व सेवा कारचे प्रथम चर्चापत्र २००९\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/suresh1957/", "date_download": "2018-11-17T03:38:12Z", "digest": "sha1:BXS7BZAAAQIIMGSYAHJ4U22BC3RICQVK", "length": 13799, "nlines": 114, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुरेश गोपाळ काळे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nArticles by सुरेश गोपाळ काळे\nAbout सुरेश गोपाळ काळे\nमी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे \"शब्दसूर\" हा काव्यसंग्रह प्रकाशित.\nविझवून दीप सारे ये प्रिये माझ्या कुशीत वाट तुझी पाहतो मी पाहू नकोस आता अंत झोपली गाय गोठ्यात झोपे वासरु पुढ्यात समई देवापुढील ही झालीय आता शांत झोपली गाय गोठ्यात झोपे वासरु पुढ्यात समई देवापुढील ही झालीय आता शांत विरह अपुला संपण्याची जवळ आली घडी किती दिसानी सखे ग आज मिळे एकांत विरह अपुला संपण्याची जवळ आली घडी किती दिसानी सखे ग आज मिळे एकांत नेसून ये भरजरी शालू माळून केसात गजरा नसे ठाऊक पुन्हा कधी लाभेल असा […]\nमला वाटते आज नव्याने जगावे तुझ्या धुंद डोळ्यात मिसळुनी जावे पुन्हा एकदा ती मधूर रात्र यावी मिठीत तुझ्यासवे विसावून जावी पुन्हा आठवे मज ती रात्र मिलनाची थंडगार वारा अन ती रात्र चांदण्यांची तशी रात्र मिलनाची पुन्हा जागवावी रात्र सरली तरी ना कुणा जाग यावी पुन्हा आठवे मज ती रात्र मिलनाची थंडगार वारा अन ती रात्र चांदण्यांची तशी रात्र मिलनाची पुन्हा जागवावी रात्र सरली तरी ना कुणा जाग यावी विसरावे सर्व जग हे तु मज जवळी येता ना कुठल्याही […]\nतुझे नी माझे कसले नाते अजून मला ते कळले नाही एकदा तरी तुज पाहिल्यावीना मजला काही करमत नाही ऊजाडताच दिवस नवीन रोज नव्याने तुला पाहतो रम्य त्या गत आठवणीने का पुन्हा रोमांचित होतो ऊजाडताच दिवस नवीन रोज नव्याने तुला पाहतो रम्य त्या गत आठवणीने का पुन्हा रोमांचित होतो आता तरी तू सांग मजला काय आहे आपुले नाते का आजही तव आठवणीने मन माझे ग मोहीत होते आता तरी तू सांग मजला काय आहे आप��ले नाते का आजही तव आठवणीने मन माझे ग मोहीत होते \nगदीमा आणी बाबुजींनंतर रामायणातील गीत संपले भावमधुर त्या भावगीतातील भावनांचे अस्तित्व संपले बाबुजीं नंतर पुन्हा एकदा भावगीत ते स्तब्ध जाहले देण्या संगीत स्वर्गलोकी संगीतसुर्य यशवंत निघाले बाबुजीं नंतर पुन्हा एकदा भावगीत ते स्तब्ध जाहले देण्या संगीत स्वर्गलोकी संगीतसुर्य यशवंत निघाले संवादिनी ती तानपुऱ्यासह आज अश्रु ढाळीत आहे ताल हरवलाय आज तबल्याचा विणा सरस्वतीची अबोल आहे संवादिनी ती तानपुऱ्यासह आज अश्रु ढाळीत आहे ताल हरवलाय आज तबल्याचा विणा सरस्वतीची अबोल आहे भाव मराठी भावगीतातील आज गेले आहेत हरवूनी गायकांच्या मधूर गळ्यातील सूरही आज […]\nदिवाळीच्या पाडव्याचा दिस आज आला बाई घालते सडा अंगणात धन्याची मी वाट पाही लावीते पणती मी दारी केली बघा रोषणाई फुलला दारीचा मोगरा फुलली हो जाई जुई लावीते पणती मी दारी केली बघा रोषणाई फुलला दारीचा मोगरा फुलली हो जाई जुई किती दिस झाले बघा धन्याची माझ्या भेट नाही करण्या रक्षण देशाचे धनी माझा सैनिक होई किती दिस झाले बघा धन्याची माझ्या भेट नाही करण्या रक्षण देशाचे धनी माझा सैनिक होई ऊन वारा पाऊस तर कधी बर्फ वृष्टी होई नाही विश्रांती कधी […]\nमरणाची भिती नाही जगणे कठीण झाले मोकळ्या या घरात सगळे अबोल झाले मोकळ्या या घराची भिंतही अबोल झाली आठवण तुझी काढून ती चिंब ओली झाली मोकळ्या या घराची भिंतही अबोल झाली आठवण तुझी काढून ती चिंब ओली झाली हवा घरातलीही आजही तशीच कुंद आहे त्या कुंद हवेतील सुगंध आजही धुंद आहे हवा घरातलीही आजही तशीच कुंद आहे त्या कुंद हवेतील सुगंध आजही धुंद आहे जाता चार दिवस दूर माझी अशी अवस्था होई जाशील खरोखर दूर तर मग माझे काय […]\nदिवस रात्र मम नयनी वसते स्वप्नात येऊनी मला छळीते सांग रमणी हे सांग मला ग तुझे नी माझे हे कसले नाते जरी न दिसशी मला कधी तू सैरभैर मन हे होऊनि जाते तुला पाहिल्यावर मन हे माझे सांग का ग आनंदीत होते जरी न दिसशी मला कधी तू सैरभैर मन हे होऊनि जाते तुला पाहिल्यावर मन हे माझे सांग का ग आनंदीत होते असशी जरी दूरवर तू तेथे मम हृदयी तुझेच रुप येथे आहे खरोखरी […]\nआम्हीच लावली येथे भांडणे दोन जमातीत फोडावीत एकमेकांची डोकी हेच स्वप्न डोळ्यात आम्हीच तारणहार असे बिंबवले तुमच्या मनात धर्माचा कैफही आम्ही वाढविला तुमच्याच रक्तात भिती बागुलबुवाची दाखविली सदा तुम्हाला बनविले आम्ही पुन्हा पुन्हा ऊल्लू की हो तुम्हास आम्हीच तारणहार असे बिंबवले तुमच्या मनात धर्माचा कैफही आम्ही वाढविला तुमच्याच रक्तात भिती बागुलबुवाची दाखविली सदा तुम्हाला बनविले आम्ही पुन्हा पुन्हा ऊल्लू की हो तुम्हास अशिक्षीत तुम्ही रहावे हाच ऊद्देश असे अमुचा केले बहू प्रयत्न की अमुचा ऊद्देश सफल व्हावा राहिलात तुम्ही […]\nतुझे नी माझे कसले नाते अजून मला ते कळले नाही एकदा तरी तुज पाहिल्यावीना मजला काही करमत नाही ऊजाडताच दिवस नवीन रोज नव्याने तुला पाहतो रम्य त्या गत आठवणीने का पुन्हा रोमांचित होतो ऊजाडताच दिवस नवीन रोज नव्याने तुला पाहतो रम्य त्या गत आठवणीने का पुन्हा रोमांचित होतो आता तरी तू सांग मजला काय आहे आपुले नाते का आजही तव आठवणीने मन माझे ग मोहीत होते आता तरी तू सांग मजला काय आहे आपुले नाते का आजही तव आठवणीने मन माझे ग मोहीत होते \nभारत माँ की कसम\nअब भी जोश मेरे सीनेमे है बाकी भले दुष्मनने गोलीया चलाई है दुष्मनने पीठपे गोली चलाई है मेरा सीना तो अबभी खाली है दुष्मनकी गोलीमे वो ताकत कहाँ जो मेरे सीनेके पार हो जाये ये तो बस अपनोेकी बेवफाई है जो सिनेपे नही पिठपे वार करते है दुष्मनकी गोलीमे वो ताकत कहाँ जो मेरे सीनेके पार हो जाये ये तो बस अपनोेकी बेवफाई है जो सिनेपे नही पिठपे वार करते है ना निराश हूँ ना ऊम्मीद खोई है […]\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/6756?page=1", "date_download": "2018-11-17T02:22:20Z", "digest": "sha1:2QM5F4NTVVMGDUZIJA52X6JVWI4FMEFX", "length": 16435, "nlines": 165, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हॉलंडमधलं आयुष्य | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हॉलंडमधलं आयुष्य\nफोटो अतिशय सुंदर आहेत ....\nफोटो अतिशय सुंदर आहेत .... देवश्री माहिती पण खुप छान लिहिलीय.... अजुन वाचायला आवडेल\n असा प्रश्ण हवा ना\n असा प्रश्ण हवा ना\nप्रकाश, आता युकेला ये भेटायला मग तिथे वृ लिहिते\nनिराली, समई, अगो, मनीष\nनिराली, समई, अगो, मनीष तुमच्या प्रोत्साहनासाठी खूप खूप धन्यवाद. पण मी काही उत्तम लेखक किंवा photographer नाही त्यामुळे हे इथेच ठीक वाटते. आणि लिहिण्याचा मुख्य उद्देश मराठीतून बोलणारे कोणी जवळपास रहात असतील तर बघावं एवढांच आहे\nसगळ्यांचे खूप खूप आभार.\nसगळ्यांचे खूप खूप आभार. especially टन्या, चूक दुरुस्तीबद्दल धन्यवाद. मी architect असल्यामुळे त्याच दृष्टीने Holland पहिले आणि वाचले त्यावरून १००% man-made असे लिहिले. geographically सुद्धा हा भाग below sea level असल्यामुळे इथली जमीन बरीच भुसभुशीत, mineral-rich आहे. त्यामुळे काहीही उभारण्याआधी dikes बांधून जमीन protect करणे windmills च्या सहाय्याने पाणी बाहेर काढणे आणि नंतर जमीन stable करून त्यावर बांधकाम करणे हि process साधारण १२ व्या शतकात सुरु झाली ती अजूनही चालू आहे [i.e. Flevoland]... पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते फक्त north/ south Holland, Zeeland आणि Flevoland पुरताच बरोबर असेल... परत एकदा धन्यवाद.\nदेवश्री, मी सध्या हंगेरीत\nदेवश्री, मी सध्या हंगेरीत आहे. तीन वर्षांमागे हॉलंडमध्ये होतो, अ‍ॅमर्सफूर्टच्या जवळ एका खेडेगावात (स्खेर्पेन्झीलमध्ये)..\nअ‍ॅमस्टलवीनमध्ये खूप आय.टी. मधली जनता राहते. TCS, Infosys वगैरे कंपन्यांचे बरेच मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्यात नक्की मराठी लोक असतील. तिकडे काही गुजराती कुटुंबं दुपारच्या जेवणाचे डबे वगैरेही देतात.\nदेवश्री छानचं लिहिलयसं गं.\nदेवश्री छानचं लिहिलयसं गं. मस्त वाटलं वाचून, आणी फोटो टाकलेस ते बरं केलसं.\nईथे लिहिलेस तरी चालेल म्हणजे सगळी माहीती एकत्रित राहिल, आणी हे सगळं save होतं त्यामुळे वाहून पण जाणार नाही.\nतुझ्या तिथे ओळखी झाल्या का नवीन ठिकाणी रुळलीस का नवीन ठिकाणी रुळलीस का तिथे दुध दुभतं/चीझ छान मिळतं हे माहितिये पण अजून काय काय खाद्य पदार्थ असतात\nवेळ झाला की अधून मधून लिहित रहा.\nसध्या कोणी हॉलंड मध्ये आहे\nसध्या कोणी हॉलंड मध्ये आहे का मी ९ तारखेला ३ दिवसाकरिता येतोय तिथे..\nसंयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम\nदरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस\nमायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन\nआई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)\nआई बिझी आहे (संयुक्ता मातृदिन २०१२)\nआईची भूमिका जगतांना (संयुक्ता मातृदिन २०१२)\nसध्या कोणी हॉलंड मध्ये आहे\nसध्या कोणी हॉलंड मध्ये आहे का Han university बद्दल कोणीं माहीती देऊ शकेल का Han university बद्दल कोणीं माहीती देऊ शकेल का कशी आहे university Internet वर काही reliable महिती मिळाली नाही.\n@झी: मी सध्या हॉलंडमध्ये\n@झी: मी सध्या हॉलंडमध्ये नाही, पण एका डच विद्यापीठातून (लायडेन) पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.\nहान (उच्चार 'हान' आणि 'खान' याच्या मध्ये कुठेतरी) फार भारी विद्यापीठ समजलं जात नाही. माझ्या माहिती / आठवणीप्रमाणे ते बरंच नवंही आहे. डेल्फ्ट, फ्राय (Vrije), लायडेन आदि विद्यापीठांइतकी प्रतिष्ठा त्याला नाही.\nअर्थात हे विषयाप्रमाणे बदलू शकतं म्हणा. उदा० मी ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं त्यात लायडेन जगात लंबर दोन/तीन आहे.\nHan University फायनान्स वगैरे\nHan University फायनान्स वगैरे साठी फेमस आहे का शेजारचा एक मुलगा परदेशी शिक्षण admission वगैरे साठी प्रयत्न करत होता . त्यात हे नाव ऐकल्यासारखं वाटलं .\nधन्यवाद आदुबाळ आणी जाई .\nधन्यवाद आदुबाळ आणी जाई . माझ्या ओळ्खीचा मुलगा तिथे student exchange program मधे जाणार् आहे. फायनान्स (B com Honors) मधेच बहुधा \nमाझा मुलगा अ‍ॅमस्टल्विन येथे\nमाझा मुलगा अ‍ॅमस्टल्विन येथे राहतो. येथून अ‍ॅमस्टरडॅम जवळ आहे. अतिशय सुंदर आणि सुविधा असलेले शहर आहे. इथे असलेल्या सुखसोयी येथिल नागरिकांनी जपल्या आहेत. त्या नेहमी मिळत राहव्यात म्हणून ते काळजी घेतात. आपल्यासारखे नाही. उत्तम हवा. शिवाय आपल्या हॉटेल्सची सोयही आहे. इथल्या लोकांनाही भारतीय जेवण आवडते. शक्य झाल्यास जरूर जाऊन यावे.\n@ निराली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि अगदी मनापासून सॉरी. तुमच्या प्रश्नाला पाच वर्षानंतर उत्तर देतेय. मायबोलीवर हॉलंड बद्दल माहिती आणि फोटो टाकले तेव्हा मी अगदी नुकतीच अ‍ॅमस्टरडॅमला राहायला आले होते त्यामुळे कुणाशीच काहीच ओळख वैगेरे नव्हती. त्या वेळी इथे इंटीग्रेट होणे महत्वाचे असल्यामुळे, जरी मायबोली नियमित वाचत असले तरी ह्या थ्रे���वर नंतर कधी बघितलं सुद्धा नाही, मी स्वतःच काही लिहिले होते ते पण विसरले होते. पण आता इथे छान रुळली आहे, ओळखीही झाल्यात आणि आता खरं तर हॉलंड बद्दल नीट लिहू शकेन आणि नक्की लिहीन.\n@ झी, हान युनिव्हर्सिटी आरनेह्म नायमेखन भागात आहे. हा भाग जर्मन बॉर्डरजवळ आहे आणि अ‍ॅमस्टरडॅम पासून साधारण पावणे दोन तासांवर आहे. टेक्निकली हान युनिव्हर्सिटी हि अप्प्लाइड सायन्स इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे प्रॅक्टिकल क्नॉलेजवर भर असलेली नवीन इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे एस्टॅब्लिश्ड युनिव्हर्सिटीज (डेल्फ्ट, लाईदेन etc) बरोबर कम्पेअर नाही करता येणार. आणि वर आदूबाळ यांनी लिहिलंय त्याप्रमाणेच >> अर्थात हे विषयाप्रमाणे बदलू शकतं \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/drama/marathi-play-vastraharan-makes-a-comback-on-stage-1701.html", "date_download": "2018-11-17T03:19:39Z", "digest": "sha1:VMWJHOWE52MWA4GPNSYKH2DDPUJV6CA5", "length": 23718, "nlines": 162, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मराठी माणसाचं वस्त्रहरण करायला तात्या सरपंच आणि मंडळी पुन्हा रंगभूमीवर अवतरले | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nमुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे, संभाव्य कचराकोंडी टळली\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत रा��ा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nमराठी माणसाचं वस्त्रहरण करायला तात्या सरपंच आणि मंडळी पुन्हा रंगभूमीवर अवतरले\n'रसिक प्रेक्षकांका एक धोक्याची सूचना नाटक बघताना जेव्हा तुम्ही हाश्याल, तेव्हा तुमचा वस्त्रहरण झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही हा.' असं म्हणत लोकांना हसायला लावणारं मराठी रंगभूमीवरचं अजरामर नाटक वस्त्रहरण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मालवणी भाषेला साता समुद्रापार पोहचवणारे मच्छिन्द्रनाथ कांबळी याचं वस्त्रहरण हे नाटक जेव्हा जेव्हा मराठी माणूस बघतो तेव्हा तेव्हा हसून हसून लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. गंगाराम गवाणकर ह्यांची दिमाखदार लेखणी, कै रमेश रणदिवे यांचं दिग्दर्शन आणि मच्छिन्द्रनाथ कांबळी यांनी साकारलेली तात्या सरपंचाची भूमिका हे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आणि आता प्रसाद कांबळी ह्यांच्या भद्रकाली प्रोडक्शनने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं आहे.\nदिगंबर नाईक, मंगेश कदम, समीर चौगुले, किशोरी आंबिये, रेशम टिपणीस, मयुरेश पेम, मनमीत पेम, देवेंद्र पेम, प्रणव रावराणे, प्रदीप पटवर्धन, अंशुमन विचारे, प्रभाकर मोरे, शशिकांत केरकर आणि नंदकिशोर चौगुले अशी तगडी स्टारकास्ट नाटकात आहे. विशेष म्हणजे तात्या सरपंचाची भूमिका दिगंबर नाईकने उत्तम रित्या साकारली आहे. विनोदाचं अचूक टाईमिंग त्यांनी साधलं असून अनेकदा जणू मच्छिन्द्रनाथ कांबळी स्टेजवर असल्याचा भास होतो. त्यासोबत किशोरी आंबिये काकूंच्या भूमिकेत आहेत. तालीम मास्टर म्हणून मंगेश कदम आणि समीर चौगुले धमाल आणतात. ह्या नाटकातली एक विशेष गोष्ट म्हणजे, पहिल्यांदाच पेम कुटुंबातले मयुरेश पेम, मनमीत पेम आणि त्यांचे बाबा देवेंद्र पेम हे एकत्रितपणे अभिनय करताना दिसत आहेत. भीमाच्या दमदार आणि भारदस्त भूमिकेला मनमीत शिवाय दुसरं कोण असणार बेवड्या अर्जुनाची भूमिका अंशुमन विचारेने अगदी सहजपणे साकारली आहे. नाटकात इतके सगळे कलाकार असून सुद्धा प्रत्येक भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून जाते.\nमराठी रंगभूमीवरील सध्याची ही '6' दर्जेदार नाटकं पाहिलीत का \nरेवंडी, ह्या कोकणातल्या एका गावात जेव्हा काही मंडळी द्रौपदी वस्रहरणावर नाटक बसवण्याचा ठरवतात आणि प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी जी धमाल उडते ते पाहून तालीम मास्टर आणि खुद्द तात्या सरपंचांना काय करावं हे सुचत नाही.नाटक सादर करताना पडद्यामागे आणि स्टेजवर सुद्धा कलाकारांची जी तारांबळ उडते ते पाहून प्रेक्षक खळखळून हसतात.मालवणी भाषेचा लहेजा आणि शिव्यांनाही प्रेक्षकांकडून खूप टाळ्या आणि हश्या मिळतात. आणि विशेष म्हणजे कुठेही vulgur वाटत नाही. मुळात मालवणी भाषेतच एक गोडवा असल्यामुळे प्रेक्षकांना संवाद ऐकताना हसू येतं.\nराजकारणात एकमेकांचं वस्त्रहरण करणाऱ्या महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांना सुद्धा ह्या नाटकाने भुरळ घातली आहे. वस्रहरणाच्या ५००० व्या प्रयोगाला राज ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे ह्यांनी हजेरी लावली होती आणि नाटकाची मज्जा लुटली होती. तेव्हा सुद्धा शेलक्या शब्दात ह्या नेते मंडळींनी एकमेकांवर वस्त्रहरण केलं होतं. लवकरच ह्या नाटकाचा प्रयोग क्रमांक ५२२५ होणार असून प्रत्येक प्रयोग हाउसफ़ुल्ल झाला आहे. असे किती प्रेक्षक आहेत ज्यांनी हे नाटक १०-१५ वेळा सुद्धा पाहिलं आहे. हे अजरामर नाटक 10,000 प्रयोगाचा टप्पा गाठो हीच देवी भद्रकाली आणि रामेश्वराचरणी प्रार्थना. तुम्ही अजून जर हे नाटक पाहिलं नसेल तर आपल्या जवळच्या नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग जरूर बघा.\nTags: दिगंबर नाईक प्रसाद कांबळी भद्रकाली प्रोडक्शन मच्छिन्द्रनाथ कांबळी मराठी नाटकं वस्त्रहरण\nएका लग्नाची पुढची गोष्ट घेऊन प्रशांत दामले - कविता मेढेकर सुपरहीट जोडी पुन्हा रंगमंचावर येणार\nदिवाळीमध्ये 'नटसम्राट' पुन्हा मराठी रंगभूमीवर, अप्पा बेलवलकरांच्या भूमिकेत मोहन ���ोशी\nमुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे, संभाव्य कचराकोंडी टळली\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/seven-months-net-loss-19-st-districts-21185", "date_download": "2018-11-17T03:05:13Z", "digest": "sha1:5KUULVAZUJTVMFDJIKJAUZTC5MCR7JNT", "length": 11223, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Seven months net loss of 19 ST districts सात महिन्यांत एसटीला जिल्ह्यात 19 कोटींचा तोटा | eSakal", "raw_content": "\nसात महिन्यांत एसटीला जिल्ह्यात 19 कोटींचा तोटा\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nअलिबाग - रस्त्यांची दुरवस्था, प्रवाशांची घटलेली संख्या, डिझेलचे वाढलेले दर यामुळे राज्य परिवहन मंडळ अडचणीत सापडले आहे. रायगड जिल्ह्यात एसटीला यंदा एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांत 19 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.\nअलिबाग - रस्त्यांची दुरवस्था, प्रवाशांची घटलेली संख्या, डिझेलचे वाढलेले दर यामुळे राज्य परिवहन मंडळ अडचणीत सापडले आहे. रायगड जिल्ह्यात एसटीला यंदा एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांत 19 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.\nखासगी वाहनांची वाढलेली संख्या, ग्रामीण भागातही पर्यायी वाहतूक सुरू झाल्याने एसटीचे प्रवासी घटले आहेत. त्यातच जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याने पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. खराब रस्त्यांमुळे बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. डिझेलचे दरही वाढले आहेत. त्याप्रमाणात प्रवासी टिकीट दर वाढलेले नाहीत. याचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाल्याचा दावा अधिकारी करतात.\nपेण येथील विभागीय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात सर्वाधिक दोन कोटी 28 लाख रुपयांचा तोटा अलिबाग आगाराला झाला आहे.\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nवल्लभनगर आगाराच्या उत्पन्नात पाच टक्के वाढ\nपिंपरी - दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी चांगल्या प्रतिसाद मिळाला असून एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या उत्पन्नात यंदा पाच टक्के वाढ झाली आहे...\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेने ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’अंतर्गत (पीसीए) निर्बंध घातलेल्या ११ पैकी ८ सार्वजनिक बॅंकांचा सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या...\nमोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती\nनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा...\n...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण\nकोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/weight-loss-118090100019_1.html", "date_download": "2018-11-17T03:21:53Z", "digest": "sha1:REFDPDZII3PIYQKSSLKHQ3WCZXM6TDQ7", "length": 13446, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अचानक वजन घटते? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन वेगाने घटत असेल तर ते सामान्य किंवा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कोणत्य��ही प्रयत्नांशिवाय आहे, त्या दिनचर्येत तर वेगाने वजन घटू लागले तर ते आरोग्याच्या असमतोलाविषयी संकेत देत असते. त्याकडे दुर्लक्ष अजिबातच नको. आरोग्याच्या समस्यांमुळे जर व्यायाम, जिम न करता, आहारात कोणतेही बदल न करता दोन-तीन महिन्यांत व्यक्तीचे वजन 5-6 किलोने कमी होऊ शकते. वजनात वेगाने घट होत असेल तर साध्याशा आजारापासून ते गंभीर आजारापर्यंत कोणत्याही आजाराचे संकेत यातून मिळत असतात.\nमधुमेह : मधुमेहाची समस्या असेल तर सुरुवातीला वजन अचानक घटू लागते. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा वजन घटते. वजन घटते शिवाय थकवा, लघवी करताना घाम येणे, रात्री झोपताना घाम येणे यासारखी लक्षणे मधुमेहाच्या सुरुवातीला दिसू शकतात.\nथायरॉईड : थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकते. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपर थायरॉईडिझममुळे होते. त्याशिवाय मनोवस्थेत बदल, गिळण्याची समस्या, थकवा, श्वास घेण्यात समस्या आणिघाम येणे हीदेखील लक्षणे दिसतात.\nकर्करोग : कर्करोग हा घातक आजार जर वेळेवर याचे निदान झाले नाहीत तर हा आजार घातक आणि जीवघेणा ठरु शकतो. कर्करोगाने पीडितांचे वजन वेगाने कमी होते. वजन कमी होत असताना दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर ही कर्करोगाची लक्षणे आहेत.\nक्षयरोग : टीबी किंवा क्षयरोग झाल्यासही वजन झपाट्याने कमी होते. क्षय रोगाचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे सतत दोन आठवडे खोकला येतो. क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोलिस जीवाणूंमुळे होतो. वजन कमी होण्याबरोबरच छातीत वेदना, रात्री झोपताना घाम येणे, थकवा इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात.\nतणाव : तणाव हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक आजारांचे ते एक कारण आहे. तणावामुळे रात्री झोप लागत नाही, तसेच वेगाने वजन घटते. त्यासाठी मेडिटेशन आणि योग करण्याची गरज आहे.\nएचआयव्ही - एड्‌सः एचआयव्ही ही लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग आहे. त्याची शेवटची पायरी म्हणजे एड्‌स. वेगाने वज कमी होणे हे देखील या आजाराशी निगडित आहेत. त्यामुळे वजन कमी होणे दुर्लक्षित करु नका.\nइतर काही आजार : इतरही काही आजारांमध्ये वजन वेगाने घटते. पोटाची समस्या, हार्मोन्समधील बदल, सीओपीडी आणि पार्किन्सन्स या आजारांमध्येही वजन कमी होते.\nस्टडी रूममध्ये केवळ ही 1 वस्तू असली तर रिझल्टची भीती नाही\nगर्भा���स्थेत येऊ शकते पाळी\nजिन्याचे वास्तुदोष दूर करा\nकेसगळतीवर कांद्याने आणा नियंत्रण\nउंदीर पळवण्यासाठी घरगुती सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nडॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...\nअनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...\nऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस\nआपल्या सर्वांना चांगले ड्रेस घालणे आवडते पण जेव्हा गोष्ट ऑफिसची येते तेव्हा आपल्याला ...\nयशस्वी व्हायचे असेल तर या पाच गोष्टी कुणालाही सांगू नका\nजीवनाचा उद्देश अनेक लोकं आपला ध्येय ऐकून आपल्याला निराश करतील की हे शक्य नाही किंवा ...\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nथंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1502.html", "date_download": "2018-11-17T03:25:56Z", "digest": "sha1:6QNIOKP6UGJMMT3UW2F3XIYZH7FQXEKQ", "length": 6728, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यात साडेपाच वर्षांच्या मुलाचे अपहरण . - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Shrigonda श्रीगोंद्यात साडेपाच वर्षांच्या मुलाचे अपहरण .\nश्रीगोंद्यात साडेपाच वर्षांच्या मुलाचे अपहरण .\nअह���दनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील वैभव ऊर्फ बालू बापू पारखे या साडेपाच वर्षांच्या मुलाचे दि.१३ नोव्हेंबर रोजी सायं. ४ वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळत असताना अज्ञात इसमांनी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत मुलाचे वडील बापू आबाजी पारखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरोधात अपहरणाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nया अपहरणाच्या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील बापू आबाजी पारखे (वय ५०) हे दि.१३ रोजी सकाळी आठ वाज़ण्याच्या सुमारास श्रीगोंदा येथे बाजारात आले होते. त्यांच्या पत्नी गुरे चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या.\nया वेळी त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा वैभव ऊर्फ बालू हा दुपारी चार वाजता झोपेतून उठून घराबाहेर खेळण्यासाठी आला. सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत असताना तो अचानक गायब झाला. घरातील मंडळींनी त्याची सर्वत्र शोधाशोध करूनही वैभव उर्फ बबलू सापडला नाही.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nयामुळे वैभवचे वडील बापू पारखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात वैभवचे अपहरणाची तक्रार दखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत. याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/cisf-jawan-return-wallet-found-in-pune-airport-1631439/", "date_download": "2018-11-17T02:45:59Z", "digest": "sha1:44NEF2NBE345SGRCNNGS24FLOY5WIJSO", "length": 13447, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CISF jawan return wallet found in pune airport | विमानप्रवाशाचे गहाळ झालेले पाकीट जवानाकडून परत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nविमानप्रवाशाचे गहाळ झालेले पाकीट जवानाकडून परत\nविमानप्रवाशाचे गहाळ झालेले पाकीट जवानाकडून परत\nमध्यरात्री साडेबाराच्या सुमारास खर्डेकर विमानाने पुण्यात पोहोचले. माझे पाकीट जवानांनी परत केले.\nखर्डेकर यांनी बुधवारी सकाळी विमानतळ व्यवस्थापक अनिल ठाकूर यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आभार मानले.\nपुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाचे विसरलेले पाकीट केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने परत करुन प्रामाणिकपणाची प्रचिती दिली.\nक्रिएटिव्ह फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर सोमवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी अकराच्या सुमारास विमानाने दिल्लीला निघाले होते. विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी करण्यात येते. खर्डेकर यांनी कोटातील पाकीट आणि कोट एका ट्रेमध्ये ठेवला. त्यानंतर गडबडीत खर्डेकर यांच्याकडून पाकीट गहाळ झाले. पाकिटात वीस हजारांची रोकड, एटीएम कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड असा मुद्देमाल होता. खर्डेकर विमानाने दिल्लीत पोचल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी वैभव पोमण, जयंत येरवडेकर यांना या घटनेची माहिती दिली. येरवडेकर आणि पोमण यांनी विमानतळावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास विमानतळावरील अधिकाऱ्यांनी संपर्क साधला आणि ओळख पटवून पाकीट घेऊन जा, असा निरोप खर्डेकर यांना दिला.\nमध्यरात्री साडेबाराच्या सुमारास खर्डेकर विमानाने पुण्यात पोहोचले. माझे पाकीट जवानांनी परत केले. त्यांनी तेथील नोंदवहीत पाकिटातील मुद्देमाल नोंदवून ठेवला होता, असे खर्डेकर यांनी सांगितले.\nखर्डेकर यांनी बुधवारी सकाळी विमानतळ व्यवस्थापक अनिल ठाकूर यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आभार मानले.\nविमानतळावर गहाळ झालेल्या वस्तू जवानांना सापडतात. मूळ मालक शोधण्यासाठी प्रयत्न केले ��ातात. विमानतळावर गहाळ झालेल्या ८० टक्के वस्तू प्रवाशांना परत केल्या जातात. ज्या वस्तूंचे मालक सापडत नाहीत, त्या वस्तू सरकारजमा केल्या जातात, असे ठाकूर यांनी खर्डेकर यांना सांगितले. खर्डेकर यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार यांचे आभार मानले.\nएक लाखाची रोकड पोलिसांकडे जमा\nगंज पेठ भागात एक लाखाची रोकड असलेली बॅग ‘वुई फॉर ऑल ट्रस्ट’चे सचिव चेतन शर्मा यांना सापडली. शर्मा यांनी ही रोकड पोलिसांकडे जमा करुन प्रामाणिकपणाची प्रचिती दिली. रामोशी गेट पोलीस चौकीचे सहायक निरीक्षक मुजावर, उपनिरीक्षक गावीत यांच्याकडे शर्मा यांनी रोकड असलेली बॅग जमा केली. सामाजिक कार्यकर्ते आय.टी. शेख, मोहसीन शेख, अक्रम शेख, विकास भांबुरे, रमेश त्रिवेदी, अक्रम शेख, बबलू सय्यद या वेळी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/maharashtra-forest-examination/", "date_download": "2018-11-17T02:38:42Z", "digest": "sha1:UHAKELUL56GZA236FSXDF4XNVD4EUB4B", "length": 7909, "nlines": 107, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "maharashtra forest examination – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\n२०१८ महाराष्ट्र वन सेवा [पूर्व] परीक्षा 2018 उत्तरतालिका २०१७ महाराष्ट्र वनसेवा (पूर्व) परीक्षा- 2017 उत्तरतालिका महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2017-पेपर-1 उत्तरतालिका महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2017-पेपर-2 उत्तरतालिका २०१६ Maharashtra Forest Service Preliminary Examination 2016 उत्तरतालिका Maharashtra Forest Services Main Examination 2016- P1 उत्तरतालिका Maharashtra Forest Services Main Examination 2016- P2 उत्तरतालिका\nमहाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 पुस्तकसुची\nBy महेश खोरे ACF, राज्यात प्रथम सागर मगर,RFO\nमहाराष्ट्र वनसेवा परीक्षा -स्वरूप,मागिल प्रश्नपत्रिका analysis, पुस्तकसुचि,२०१४ ची प्रश्नपत्रिका\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2011/03/blog-post_27.html", "date_download": "2018-11-17T02:36:15Z", "digest": "sha1:MN5LMMCN444L43CVGH672VJERPZQQXTY", "length": 18755, "nlines": 189, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: माणुसकी", "raw_content": "\nतो निर्विकार चेहर्‍यानं गाडी चालवत होता. त्याच्या शेजारच्या सीटवर दोन लहान मुलं खिडकीला टेकून डोळे विस्फारून बाहेरचं दृश्य पाहत होती. मागच्या सीटवर त्या मुलांची आई होती. गाडीची गती सामान्यच होती. प्राप्त परिस्थितीही जास्त वेगास अनुकूल नव्हती अन रस्त्यांची स्थितीही. तो हेच काम गेले कित्येक दिवस करत होता. त्यामुळे त्याच्या चर्येवर किंवा मनोवस्थेवर फारसा परिणाम होत नव्हता. थंडपणे त्यानं गाडी एका ठिकाणी उभी केली आणि गाडीचं इंजिन बंद केलं. एकदम स्मशानशांतता पसरल्यासारखी वाटली. त्यानं एकवार मुलांकडे अन मग मागे बसलेल्या त्यांच्या आईकडे पाहिलं. तिघंही कुठेतरी हरवलेली होती. त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. तो थोडासा खाकरला. मुलांची आई एकदम भानावर आली आणि डोळ्यांतलं पाणी टिपत तिनं त्याच्याकडे पाहून मान हलवली. तो चटकन गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उतरला आणि मुलांच्या बाजूला आला. आधी त्यानं आईचा दरवाजा उघडला आणि ती उतरल्यावर मग मुलांचा दरवाजा. पण आईला आधी उतरवण्याचा त्याचा उद्देश सफल झाला नाही. मुलं वार्‍यासारखी वेगात समोर अथांग पसरलेल्या सिमेंट-विटा-मातीच्या ढिगार्‍याकडे धावली आणि आई फक्त हताशपणे पाहत राहिली. तो दरवाजाही न लावता ते विचित्र दृश्य पाहत उभा राहिला.\nरोज थोड्याफार फरकानं अशीच दृश्यं पाहूनही रोज ह्याच क्षणी त्याच्या अंगावर सरसरून काटा येत असे. नजर जाईल तिथवर पसरलेला तो ढिगारा. धरणी अन समुद्राच्या रौद्र रूपाने उद्भवलेल्या दुहेरी नैसर्गिक संकटानंतर उरलेले मानवी संस्कृतीचे अवशेष. त्याखाली न जाणे किती संसार गाडले गेले असतील, किती स्वप्नं मातीत पुरली गेली असतील, किती महत्वाकांक्षा क्षणात जमीनदोस्त झाल्या असतील आणि किती मायेला आसुसलेले जीव थेट धरणीमातेच्या कुशीत विसावले असतील. कशाचाच थांग लागू न शकणार्‍या त्या ढिगार्‍याच्या भयंकर पोकळीमध्ये आपल्या संसारांचे, नात्यांचे किंवा स्वप्नांचे अवशेष शोधणारे ते व्याकुळ जीव रोजच्या रोज पाहताना त्याच्या गणवेषाच्या इस्त्रीआतला माणूस रोज चुरगळला जायचा. दूर दूर नजर फिरवल्यावर फक्त शोधकाम करणारे किंवा आपल्याच भूतकाळामध्ये वर्तमानाशी लढण्यासाठी एक आधार शोधणारी माणसं. पण क्षणात तो भानावरही यायचा. आजही आला. त्यानं स्वतःला सावरलं. दरवाजा बंद केला. गणवेषाचा शर्ट ठीकठाक केला. टोपी नीट केली आणि अदबीनं पुढे झाला. थोड्या अंतरावरून त्या भागातल्या शो���कार्याच्या ऑफिसातून एका कार्यकर्त्याला आणायला गेला.\nएव्हढं होईस्तोवर मुलांनी त्यांचं घर एकेकाळी ज्या जागी उभं होतं ती जागा शोधून काढली होती. आणि एक परदेशी पत्रकारांचा गटही कॅमेरांसकट तिथे पोचून सगळं शूट करत होता. \"इथे माझी बेडरूम होती. आणि इथे वरती माझं अभ्यासाचं टेबल.\" मुलगा सांगत होता. एव्हढ्यात मुलगी थोड्या अंतरावरून धावत धावत हातात एक वाळूनं भरलेली स्कूलबॅग घेऊन आली. \"मी ह्यामध्ये काहीबाही भरून बाबांसोबत समुद्रावर जायचे.\" 'समुद्र' ऐकूनच तो क्षणभर दचकला. ती मुलगी अजूनही ती बॅग निरखून पाहत होती आणि मुलगा ढिगारा उपसत होता. आईला कदाचित अश्रूंमुळे सगळं धूसर दिसत असावं, पण तिला समोर तो ढिगारा दिसत नसावा. तिला तिथे अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत उभं असलेलं तिचं छोटंसं विश्वच दिसत असावं. एव्हढ्यात तो घेऊन आलेल्या शोधकार्यकर्त्यानं तिला त्या विश्वातून बाहेर आणलं. \"तुमच्या नवर्‍याची अजूनही काही माहिती नाही.\" असं तो कार्यकर्ता तिला पाहताच थेट बोलला. तो इतका वेळ शून्य नजरेनं सगळं पाहत होता. हा संवाद ऐकून तो थोडा संभ्रमात पडला, हा कार्यकर्ता हिला कसा ओळखतो. \"हे बघ काय\" मुलगी आईला काहीतरी दाखवत होती. तिला एक मोडलेली फोटो फ्रेम मिळाली होती. त्यामध्ये त्या कुटुंबाचा त्यांच्या कुटुंबप्रमुखासोबतचा फोटो होता. त्या माऊलीनं ती फ्रेम फेकून दिली आणि त्या फोटोवरून एकदा प्रेमानं हात फिरवला. इतका वेळ कडांपर्यंत येऊन थांबलेले अश्रू एकदाचे गालांवरून ओघळले. आत्तापर्यंतची प्रत्येक गोष्ट शूट करणारे कॅमेरामन आता तिच्याकडे कॅमेरा रोखून उभे राहिले. एक स्त्री पत्रकार तिच्याजवळ गेली आणि तिला काहीतरी विचारू लागली. पण तिला इंग्रजी येत नव्हतं मग ती पत्रकार इथे तिथे पाहू लागली. हा प्रसंग पाहत असलेला तो दुभाष्या म्हणून पुढे झाला.\n\"हा फोटोतला तुमचा नवरा का\n\"हो.\" ती डोळे पुसत म्हणाली. गरज नसतानाही त्यानं भाषांतरित करून सांगितलं.\n\"तुमची अन तुमच्या नवर्‍याची ताटातूट कशी झाली\n\"ते इथल्या आपत्कालीन यंत्रणांचे समन्वयक होते. संकट उद्भवल्यावर इथल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर पडण्याचे मार्ग दाखवण्याची जवाबदारी त्यांची होती. त्यामुळे सगळे नागरिक सुखरूप मार्गस्थ होईस्तो ते बाहेर पडू शकत नव्हते. आम्हाला तिघांना त्यांनी पुढे पाठवलं.\" भाषांतरित करायचं आहे हे विसरून तो तिच्याकडे पाहतच राहिला.\nहजारो लोकांचं सर्वकाही हरवलेल्या त्या ढिगार्‍यांमध्ये अचानकच त्याला माणुसकी सापडली होती.\nटीप - जपानच्या भूकंपानंतर चाललेल्या शोध आणि मदतकार्यामध्ये समोर आलेली एक सत्यघटना पाहून ही कथा लिहावीशी वाटली.\nLabels: कथा, माणसं, माणुसकी\nCNN, BBC, youtube ह्यावर वेगवेगळी क्लिपिंग बघताना अगदी कळतंय की लाखो अश्या हृदयदावक घटना घडलेल्या असतील....\nशिल्लक राहिलेल्या माणसांचच कठीण आहे....ह्या भयानक घटनेबरोबर उर्वरित आयुष्य काढणे भाग आहे...दुर्दैव. दुसरे काय\nतुझी कथा त्या हलत्या चित्रांमधील दुर्दैव शब्दांत पकडण्यात यशस्वी झालेली आहे.\nसुहास झेले 9:45 PM\nमाझा एक डॉक्टर मित्र पण सध्या तिथेच आहे. अविरत काम चालू आहे त्याच. खुप वाईट वाटत रे. देव त्यांना ह्या संकटातून बाहेर पडण्यास शक्ती देवो.\nसचिन उथळे-पाटील 10:11 PM\nदेव त्यांना ह्या संकटातून बाहेर पडण्यास शक्ती देवो. +\nदेव त्यांना शक्ती देवो....\n>>>> CNN, BBC, youtube ह्यावर वेगवेगळी क्लिपिंग बघताना अगदी कळतंय की लाखो अश्या हृदयदावक घटना घडलेल्या असतील....\nशिल्लक राहिलेल्या माणसांचच कठीण आहे....ह्या भयानक घटनेबरोबर उर्वरित आयुष्य काढणे भाग आहे...दुर्दैव. दुसरे काय\nतुझी कथा त्या हलत्या चित्रांमधील दुर्दैव शब्दांत पकडण्यात यशस्वी झालेली आहे. ..... अनघासारखेच विचार रे\n:(:( तुम्ही शब्दात उत्तम मांडलंय सगळं\nभावना पोचल्या... ती बातमी पाहून माझीही रिऍक्शन हीच होती\nमी आता फारसा पाहत नाही त्या बातम्या... आधीच सगळीकडे डिप्रेसिंग गोष्टी दिसतात.. पण तरी काल हे नजरेस पडलंच अन मग राहावलं नाही\nतुझ्या डॉक्टर मित्राला माझा सलाम सांग आणि शुभेच्छा दे असेच आशेचे किरण नवी उमेद देतात असेच आशेचे किरण नवी उमेद देतात\n:( शब्दांचे बुडबुडे काढण्यापलिकडे काय करतो आपण असं वाटतं कधीकधी :(\nतन्वीताईला म्हटलं तसंच.. बरेचदा फक्त प्रार्थना करणंच हाती असतं\nसामान्य माणूस फक्त प्रार्थना करणार,विषय फारच चागला माडला ,\nसंवेदनशील लिहिले आहेस... भावले...\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nलोकाभिमुख कला - वारली चित्रकला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2012/06/blog-post_07.html", "date_download": "2018-11-17T02:10:59Z", "digest": "sha1:CDC5YNBJT2ZJQFJOOBEGHAMQWU3D3H2G", "length": 56280, "nlines": 206, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: मृत्युदाता -१८", "raw_content": "\nभाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६, भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१०, भाग -११, भाग -१२, भाग -१३, भाग -१४, भाग -१५, भाग -१६ आणि भाग -१७ पासून पुढे\n\"पण पोलिसांचा खबर्‍या ते वॉन्टेड क्रिमिनल हा प्रवास कसा काय झाला\" रेखानं अचानकच विचारलेल्या प्रश्नानं नरेंद्रची ट्रेनच्या खिडकीबाहेर बघताना लागलेली तंद्री भंग पावली.\nत्यानं एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग बोलू लागला, \"मी इमाने-इतबारे पोलिसांना खबरा देण्याचं काम करत होतो. काम तसं जीवावर बेतणारंच होतं, पण मला जीवाची कसलीच काळजी नसल्याचा साक्षात्कार मला ट्रेनमध्ये झाला होता. त्याप्रमाणेच पुढे सर्व सुरू होतं. सगळ्यात विचित्र मला ह्या गोष्टीचं वाटत होतं, की केलेल्या खुनांबद्दल मला काहीच वाटत नव्हतं. मला कुठेही अपराधी भावना आली नाही की स्वतःबद्दल घृणा वाटली नाही. मला काहीच वाटत नव्हतं हे सत्य होतं. जणू काही मी आयुष्याचा एक दिवस संपवून दुसरा सुरू केला होता. मुळात मला कसल्याच भावना राहिल्या नव्हत्या. कदाचित माझा भावनिक मृत्यू झाला होता.\"\n\"तुला खरं वाटणार नाही मी काय बोलतोय ते. पण माझ्या जागी असणं किती विचित्र असेल हे तुला कळणार नाही. अवघड म्हणत नाही मी, विचित्र. जणू जगाला दोनच रंग उरलेत. काळा अन पांढरा. जिवंत आणि मृत, बस.\"\n\"बस बस. पुढे बोल.\"\n\"त्याच विचित्र मानसिक स्थितीमध्ये मी नक्षलवादी ट्रेनिंग घेतलं. बंदुका चालवणे, विविध प्रकारचे मार्शल आर्ट्स, सर्व्हायव्हल टेक्निक्स, डोंगरदर्‍या, दारूगोळा. मी मुळात इंजिनियर असल्यानं आधुनिक उपकरणं हाताळायला मी पटकन शिकलो. त्यामुळे मी त्यांच्या गुप्तचर विभागात होतो. रतन सहदेव त्यांच्यातला लेजेंड होता. तुझा विश्वास बसणार नाही, पण नक्षलवाद्यांकडच्या सगळ्या यंत्रणा आपल्या आर्मीएव्हढ्याच किंवा कांकणभर सरसच असतील. कारण त्या चीन, आयएसआय, सीआयए इत्यादींकडून येतात.\"\n\"होय. ते एक विचित्र नेक्सस आहे. कोण कुणासाठी काम करतं हेही समजणं अवघड होतं बरेचदा. पण ते पुढे सांगतो. तर मी खबरा पोचवत असतानाच माझ्या ध्यानात आलं, की ह्या खबरांचा पोलिस गावकर्‍यांचे जीव वाचवण्यासाठी किंवा नक्षलवादी गटांवर छापे मारण्यासाठी करत नसून गावकर्‍यांना लुटण्यासाठी आणि नक्षलवादी गटांना राजकारण्यांच्या तालावर नाचवण्यासाठी करत होते. त्यांच्या सोयीनुसार नक्षली नेत्यांची एन्काऊंटर्स होत होती, किंवा नक्षली नेत्यांकडून खंडण्या घेऊन छुपा कारभार सुरू होता. शस्त्र, ड्रग्ज, हवाला सगळंच. ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझा कॉन्टॅक्ट असलेल्या पोलिसाला जाब विचारला, तेव्हा तो त्यांच्यातलाच असल्याची माहिती काढायला मला वेळ लागला नाही.\"\n त्याला मारलं मी.\" नरेंद्र शांतपणे तिच्या नजरेला नजर देऊन म्हणाला. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. तो पुढे बोलू लागला, \"त्यानंतर मी कट्टर नक्षलवादी बनायचा प्रयत्न करू लागलो. तळ्यात मळ्यात राहण्याचा मला कंटाळा येऊ लागला होता. कंटाळा ही एकच भावना शिल्लक राहिली होती बहुदा. पण मग मी गावकर्‍यांची विविध प्रकारे मदत करणं अन्य गटांपासून किंवा पोलिसांपासून वेळप्रसंगी संरक्षण करणं इत्यादी गोष्टी करू लागलो.\"\n\" रेखा मध्येच म्हणाली.\n\"सांगतोय सगळं पुढे.\" नरेंद्र एक एक शब्दावर जोर देत म्हणाला, \"मी ट्रेनिंगला लागल्यापासूनच कल्पनाशी माझी ओळख झाली होती. ती लहानपणापासून त्याच गावांमध्ये लहानाची मोठी झालेली. ती स्त्रियांना ट्रेनिंग देत असे. पण मदतकार्य, धडक कृती इत्यादी वेळी आम्हाला एकत्र काम करावं लागे आणि बरेचदा सराव मोहिमा असत, त्यावेळीही आमचं बोलणं होई. मी बाहेरून आलेलो असल्यानं तिला माझ्याबद्दल फार कुतूहल असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. सुरूवातीला तिला माझ्याबद्दल संशय असल्यानं ती माझ्याशी जास्त बोलत असे आणि माझ्यावर नजर ठेवून असे. पण मी ते फार पूर्वीच ताडलं होतं आणि त्यामुळे माझं खबरा पोचवणं अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे मी तिच्याशी हळूहळू फ्लर्ट करू लागलो. गोड बोलू लागलो. तिला थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट देऊ लागलो. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. तिचा संशय कमी होऊन ती माझ्याकडे आकर्षित झाली. मी नकळत घोडचूक करून बसलो होतो. माझ्या मनात प्रत्यक्ष काहीच नव्हतं, पण ती गुंतत चालली होती.\nआणि मग जेव्हा मी पूर्णवेळ नक्षलवादी बनलो, तेव्हा मी पोलिसाला मारलं म्हणून ती माझ्या अजूनच प्रेमात पडली. माझ्यासाठी सगळं अवघड होऊन बसलं. आता तिच्याशी प्रेमाचं नाटक करण्याची मला काहीच गरज नव्हती. पण न करूनही काय स्पष्टीकरण देणार होतो पण एक मात्र होतं, मी स्वतःला आमच्या गटाच्या नक्षल विच���रासाठी वाहून घेतलं होतं. पण मग एक दिवस आक्रीत घडलं. आमचा नेता मारला गेला आणि जो नवा नेता बनला, तो पैसे आणि दहशतीसाठी राजकारण्यांशी छुपी हातमिळवणी करू लागला. मी गुप्तहेर विभागात होतो, त्यामुळे मी अधून मधून काही कामगिर्‍या करत असे.\"\n\"ह्म्म. इफ यू पुट इट ब्लंटली.\" असं म्हणून तो पुढे बोलू लागला, \"तर ह्या कामगिर्‍या आम्ही बरेचदा सहकारी संघटनांसोबत करत असू. राजकारणी, नेते, समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी इत्यादी लोकांचे 'खरे' चेहरे आम्हाला दाखवले जात असत आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी आम्हाला मिळत असे. पण अर्थातच आम्हाला ते नक्की कोण हे सांगितलं जात नसे. त्यावेळेस मी उल्फा, बोडो, चीनी गुप्तहेर ह्या सर्वांसोबत काम केलं आणि त्याच काळात मी आयएसआयसोबत अर्थात जावेदसोबत काम केलं. पण मी जसजसा शिकत होतो, मला मी नक्की कुणाबरोबर आणि काय काम करतोय ते शोधून काढण्याची अक्कल येऊ लागली. जे चेहरे 'खरे' म्हणून दाखवले जाताहेत, ते सर्व बनावट आहे आणि आपण फक्त काही ठराविक नक्षलवादी नेत्यांच्या आणि त्यांच्या आश्रयदात्या राजकारण्यांच्या आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या मार्गातले काटे काढत आहोत हे लक्षात येऊ लागलं. सामान्य, गरीब पिचलेल्या माणसासाठी लढण्याऐवजी त्यांच्याच पाठीराख्यांचं रक्त सांडतोय हा साक्षात्कार झाला. सरकारी जुलूमाविरोधात क्रांतीच्या नावाखाली देशद्रोह करतोय हे माझ्या लक्षात येऊ लागलं. मला ते सगळे प्रकार लगेच कळू लागल्यामुळे माझा भ्रमनिरास झाला.\nमाझी त्यावेळेस सर्व बाजूंनी घुसमट होत होती. हातनं होत असलेल्या खुनांचं काहीच वाटत नव्हतं. एखाद्या जिवंत व्यक्तीला मारल्यावर जो मनावर परिणाम होऊ शकतो तोच मुळात होत नव्हता. राग, लोभ, मत्सर, प्रेम वगैरे काहीच उरलं नव्हतं. उरली होती एकच आदिम भावना, हिंसेची. कल्पनाच्या माझ्याबद्दलच्या भावना फारच गहिर्‍या होत चालल्या होत्या आणि मला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. आणि तेव्हाच हा सत्तापलट झाला.\nअशातच एके दिवशी माझ्या आणि कल्पनाच्या नात्यानं एक नको ती पायरी ओलांडली आणि मला मी काय करून बसलोय ह्याचा साक्षात्कार झाला.\"\nरेखाच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम पालटले. नरेंद्रच्या ते लक्षात आलं आणि तो बोलायचा थांबला.\n\"तुम्ही जेलमधून बाहेर आला आहात, तर तिथे कुणाला शंका येत नाही का\" रमेश डोळ्यांवरचा गॉगल क���ढून टेबलावर ठेवत म्हणाला.\n\"मी लॉन्ड्री करतोय.\" शिंदे कटिंग चहा भुरकत म्हणाले.\n\"आता हे जेलमधल्या कैद्याचं नाटक बेकायदेशीर राहिलेलं नाही शिंदे.\"\n\"आता 'ते' लोकंपण माझ्या साईडनं आहेत.\"\n\"मी सिन्नरकरांना भेटल्याचं त्यांना लक्षात आलं असावं बहुदा, त्यामुळे घाईगडबडीनं त्यांनी मला स्वतःच्या बाजूनं करून घ्यायचा उपाय शोधलाय.\"\n\"त्यांनी मला माझ्या बहिणीच्या खुन्याचं नाव सांगितलं.\" रमेश अत्यंत शांतपणे म्हणाला.\n\" शिंदेंचा आवाज एकदम चढला, \"मग तुम्ही इतके शांत कसे\n\"मी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवू शिंदे नाव काय सांगितलं ते तरी ऐकाल.\"\n\"त्यांनी मला डीएनए एव्हिडन्स दिला आहे. आता बोला.\"\n\"मग अजून काय पाहिजे आहे तुम्हाला.\"\n\"ते लोक काहीही फॅब्रिकेट करू शकतात शिंदे.\"\n\"आय नो. मी चान्स घेत नाहीच आहे. एवीतेवी रतन हाच आपला पुढचा धागा आहे.\"\n\"त्या बाईबद्दल आणि प्रत्यक्ष तुरूंगफोडी पाहिलेल्या माणसाबद्दल अजून माहिती मिळाली का\n\"नाही साहेब. प्रत्यक्ष पळताना पाहिल्याचं खूप जण सांगतात पण काहीतरी गडबड आहे. नुसत्या बढाया आहेत. त्यादिवशीच्या सगळ्यांच्या पोझिशन्सचा आता मला बर्‍यापैकी अंदाज आलाय. त्यावेळेस पळण्याच्या प्रत्यक्ष जागेजवळ जे जे लोक असू शकत होते, त्यांच्यावर मी नजर ठेवून आहे. त्यातला एकजण एकदम निवांत असतो, त्याला कसलीच काळजी नसते. त्यावरून त्याचा घडलेल्या गोष्टीशी काहीतरी संबंध असावा, बहुतेक त्यानं प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी पाहिल्या असाव्यात आणि तो त्यांचा आतला माणूस असावा असं मला वाटतं. पण तो असा सांगणार नाही. त्याला विश्वासात घ्यावा लागेल.\" शिंदे पिण्याचा आविर्भाव करत म्हणाले.\n\"त्या सगळ्यांची नावं द्या मला, मी त्यांच्या कुंडल्या मांडून पाहतो.\" रमेशनं एक कागद पुढे केला.\nशिंदेंनी चटचट त्या कागदावर चार नावं खरडली.\n\"रतनबद्दल पोलिसांनी काय सांगितलं ते आधी व्यवस्थित सांगा आता.\"\n\"फारच बोलकी माहिती आहे साहेब, म्हणूनच वेळ काढून या म्हटलं होतं मी.\"\n\"रतन ज्या दिवसापासून पकडला गेला, त्यानं तोंडातून एक शब्दही नाही काढला. त्याला फक्त फाशी हवी होती बहुतेक. त्यामुळे तो गप्प राहिला. खटल्यातही आणि जेलमध्ये इंटरोगेशनलाही. कुणाचंही नाव सांगितलं नाही त्यानं. त्यानं आधीच आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याचे हात कायम बांधलेले असत. पण तो तसा शांत होता. आक्रस्ताळेपणा नाही, आदळआपट नाही. इथे आल्यानंतर त्याला वेगळ्याच बराकमध्ये सेपरेट सेलमध्ये ठेवलेलं होतं. त्याचा मोकळा वेळही त्याच मैदानात पण एका जाळीच्या पलिकडे असायचा. तो फक्त येऊन शांत बसायचा आणि परत जायचा. पण जसजसा खटल्यामध्ये वेळ जाऊ लागला, तो अस्वस्थ होऊ लागला. तो काही बोलत नसूनही न्यायप्रकिया प्रचंड वेळखाऊ ठरत होती. त्यानं मागितला नसतानाही आपल्या न्यायव्यवस्थेप्रमाणे त्याला जो वकील मिळाला, तो हाय प्रोफाईल केस पाहून मायलेज खाण्यासाठी विविध स्टंट्स करू लागला. रतन १७ वर्षांचा असून त्याला बालगुन्हेगार म्हणून केस चालवावीपासून ते पकडला गेलेला रतन हा खरा गुन्हेगार नाहीच असली वक्तव्य करण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्यामुळे खटला उगाचच खेचला जाऊ लागला. मग रतनवरची रिस्ट्रीक्शन्स थोडी कमी झाली. त्याला मोकळ्या वेळी इतर गुन्हेगारांसोबत सोडण्यात येऊ लागलं. आणि त्याची पुराणिकसोबत ओळख झाली.\"\n\"होय. तो रतनसोबत तासनतास बोलत बसायचा.\"\n\"पण रतन बोलू लागला होता\n\"नाही. रतन गप्पच बसून राहायचा, पण पुराणिक तासनतास बोलायचा आणि वल्लभचा ग्रुप त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसून पुराणिकचं बोलणं ऐकायचा.\"\n\"म्हणजे पळालेला तिसरा कैदी.\"\n\"होय. तुरूंगात एक समाजसेवी संस्था यायची गांधीवाद शिकवायला. थोड्या दिवसांतच रतनलाही त्यांचे स्वयंसेवक सभांना घेऊन जाऊ लागले. आणि रतनला फाशी डिक्लेअर झाली. पण काहीतरी झालं आणि रतनच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल झालं. आणि रतन अजूनच अस्वस्थ राहू लागला. त्यानं सभांना जाणं, पुराणिकबरोबर बसणं बंद केलं. काही दिवस तर त्यानं अन्नपाणीही सोडलं, पण तुरूंगाच्या अधिकार्‍यांनी त्याला सलाईन लावून जगवलं. सुप्रीम कोर्टातही त्यानं गप्प राहणंच पसंत केलं, पण त्याच्या वतीनं एका वकीलाला वकीलपत्रही दिलं गेलं होतं.\"\n त्याला मरायचं होतं पण त्याच्या वतीनं कुणीतरी हे करत होतं त्याच्या मनाविरूद्ध आणि कुणालाच ती व्यक्ति कोण हे माहित नव्हतं\n\"बहुतेक त्याला स्वतःलाही. पण सुप्रीम कोर्टातही फाशीवर शिक्कामोर्तब झाल्यावर तो पुन्हा नॉर्मलला आला. त्याला भेटायला 'ती' शिक्षिका बाई येतंच होती. पण तिचं काय सांकेतिक बोलणं चालायचं ते कुणालाच कळायचं नाही. पण त्यानंतर पुन्हा गडबड झाली आणि रतनच्या वतीनं राष्ट्रपतींकडे माफी याचिका गेली.\"\n\"पण रतन ब��लू शकत होताच ना मग तो बोलत का नव्हता की हे सर्व मी करत नाहीये. मला असलं काही करायचं नाही वगैरे.\"\n\"तेच कुणाला कळत नाही. दरवेळेस असं काही झालं की 'ती' शिक्षिका बाई त्याला भेटायला यायची आणि मग तो अस्वस्थ होऊन परत सेलमध्ये जायचा. पण माफीअर्ज झाल्यावर मात्र कडेलोट झाला. कारण माफीअर्ज जाणं म्हणजे आपल्या देशात जवळपास फाशी रद्द झाल्यासारखंच. आणि पुन्हा त्यानं जर असं म्हटलं असतं, तर त्याच्या वकीलांनी 'मानसिकदृष्ट्या अक्षम' असा युक्तिवाद मांडला असता आणि फाशीच रद्द झाली असती. पण ह्यावेळेस बाई भेटून गेल्यावर कसं कुणास ठाऊक रतनकडे ब्लेड आलं आणि त्यानं स्वतःची नस कापून घेतली, पण वल्लभनं हवालदारांना त्याच्याकडे पाहून यायची टीप दिली आणि वेळीच त्याचा जीव वाचला. रतन मानसिकदृष्ट्या अक्षम आहे असं कुणालाच म्हणायचं नव्हतं, म्हणून मग ते तसंच दाबून ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यानं स्वतःचं डोकं भिंतीवर आपटायचा प्रयत्न केला पण अपयशी ठरला. स्वतःच्या पायजम्याची फाशी लावून घ्यायचा प्रयत्न केला. मोकळ्या वेळेत जाळीवर स्वतःची नस कापून घ्यायचा प्रयत्न केला, पण पुन्हा वल्लभमुळे त्याचा जीव वाचला. वल्लभच्या ग्रुप त्याच्यावर कायम नजर ठेवून असे. कारणं काय ती कळायला मार्ग नाही.\"\n\"कारण रतनही एकेकाळी नक्षलवादी होता.\" रमेश म्हणाला.\n\"ओह्ह. तरीच. पण मग त्याला जबरदस्तीनं पुन्हा सभांना नेऊ लागले आणि हळूहळू त्याचा तो भर ओसरला. त्या संस्थेची एक विवक्षित स्वयंसेवक त्याच्यामध्ये फारच लक्ष घालू लागल्यावर तो पूर्वपदावर येऊ लागला आणि चक्क बोलायला लागला.\"\n\"ह्म्म. ही तीच का जिनं त्याला पळायला मदत केल्याचं सांगतात\n\"मग तिच्याबद्दल काय माहिती\n\"तिच्याबद्दल फार माहिती मिळत नाहीये हो. ती त्या गांधीवादी संस्थेची स्वयंसेवक होती. रतनशी फार बोलायची. बाकी फारशी माहिती नाही कुणाला. तिला रतनमध्येच जास्त इंटरेस्ट होता. संस्थेचं नाव अहिंसा ट्रस्ट.\"\n\"ह्म्म.\" रमेश स्वतःशीच म्हणाला आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, \"काय म्हणालात अहिंसा ट्रस्ट\nरमेशच्या डोक्यात एकदम कनेक्शन्स लागायला लागली.\nविराज गेल्यानंतर जेव्हा रमेश विराजच्या कुटुंबाला भेटायला गेला होता. तेव्हा तिथे त्याला कळलं की विराजची विधवा आता विराजच्या कुटुंबासोबत लातूरमध्ये राहत नाही. विराजच्या मृत्यूनंतर तिनं घर सोडलं होतं. आणि ती पुण्याच्या एका स्वयंसेवी संस्थेत कार्य करायला म्हणून गेली होती. आणि त्यांनीही संस्थेचं नाव हेच सांगितलं होतं. 'अहिंसा ट्रस्ट'. आता पुढची चौकशी अहिंसा ट्रस्टमध्येच करणं भाग होतं.\n\"पण बबन महाडिकचं काय तो कुठे येतो पिक्चरमध्ये तो कुठे येतो पिक्चरमध्ये\" प्रकट रमेश म्हणाला.\n\"तेच तर ना साहेब. पोलिसांच्या मते त्यांचा एकमेकांशी दूरान्वयानंही संबंध नव्हता. बबन महाडिक लीडर लोकांचा माणूस म्हणून त्याची वट असायची. आणि तो अन त्याच्या ग्रुप वेगळाच असायचा.\"\n\"हम्म. कदाचित कैद्यांपैकीच कुणाकडून तरी आपल्याला संपूर्ण कथेचा उलगडा होईल.\"\n\"बरं. पण मग तुम्ही\n\"अहिंसा ट्रस्टकडे जातो आता.\"\n\"पण तुम्ही अहिंसा ट्रस्टमधून कुठे जाणार आहात तिनं खोटं नाव दिलं असलं तर तिनं खोटं नाव दिलं असलं तर\n\"हरकत नाही. मला सगळे मार्ग चोखाळले पाहिजेत. कारण मला ह्या पळालेल्या चौघांपैकी एकाचा तरी माग हवा आहे शिंदे. त्याखेरीज रतनपर्यंत पोचणं महामुष्किल आहे. बबनचा मृत्यूदेखील का आणि कसा झाला ते कळायला हवं.\" शिंदेंनी मान डोलावली. मग तो पुढे म्हणाला, \"तुम्ही जास्तीत जास्त उद्या रात्री तिथे थांबा. परवा काही झालं तरी बाहेर या. कारण माझा ह्या लोकांवर विश्वास नाही.\" रमेशनं डोळ्यांवर पुनश्च गॉगल चढवला आणि तो उठून निघून गेला.\nरेखानं नजर फिरवली होती आणि ती एकटक खिडकीबाहेर पाहत होती. नरेंद्र तिच्याकडेच पाहत होता. आपण सत्य सत्य म्हणून सांगताना काय बोलून गेलो हे त्याच्या लक्षात आलं होतं. तिच्या मनात काय सुरू असावं ह्याचा त्याला थोडा थोडा अंदाज येत होता. पण कुठेतरी आत त्याला जाणवत होतं, की हे पूर्वीसारखं नाहीये. कल्पनाच्या बाबतीत जसं घडलं होतं, तसं हे नव्हतं. कुठेतरी आतमध्ये त्यालाही रेखाबद्दल काहीतरी वाटत होतं. त्यानं खूप विचार केला आणि मग हलकेच तिच्या हातावर हात ठेवला. तिनं आधी हाताकडे मग त्याच्याकडे पाहिलं. तिचे डोळे डबडबले होते. त्याच्या डोळ्यात अपराधी भाव होते आणि चेहरा नेहमीप्रमाणेच कोरा. तिनं त्याचा हात झटकायचा प्रयत्न केल्यावर त्यानं तिचा हात घट्ट धरला. तिच्या भरल्या डोळ्यांतले अश्रू हलकेच गालांवरून ओघळले. ती बाहेर पाहू लागली. नरेंद्रनं तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिच्या गालांवरचे ओघळ स्वतःच्या बोटांनी पुसले. तिनं नजर खाली केली, ��र त्यानं तिच्या हनुवटीला धरून हलकेच तिचा चेहरा वर केला. उजवा हात त्यानं अजूनही घट्ट धरून ठेवला होता. शेजारच्या कंपार्टमेंटमधले लोक त्या दोघांकडेच पाहत होते. आणि ते दोघे एकमेकांच्या डोळ्यांत एकटक पाहत होते.\nअसाच काहीवेळ गेल्यावर तो हळूच म्हणाला, \"माझं तुझ्यावर.. प्रेम आहे सायली.\"\nतिच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम पालटले आणि ती एकदम मुसमुसून रडायला लागली. त्यानं तिला जवळ ओढलं आणि तो थोडा जागेवर सरकला आणि दोघेही त्याच्याच सीटवर बसले. आणि तो तिला हलकेच थोपटू लागला.\n\"तू मला पण सोडून निघून जाशील का एक दिवस\" तिनं थोडासा भर ओसरल्यावर हुंदके देत विचारलं.\n\"कधीच नाही.\" तो क्षणाचाही विचार न करता म्हणाला.\n\"रतन फासीचा कैदी होता रे भाऊ. त्याला आपण फारसा ओळखायचो नाय.\" म्हमद्या पूर्ण टाईट झाला होता.\n कसा काय त्याचा खास झालास तू\n\"लय लंबी कहाणी है भौ.\" म्हमद्या अजून एक घोट मारत म्हणाला.\n\"मग सांग की आरामात, अख्खी रात्र आणि अख्खा खंबा पडला आहे आपल्याकडं.\" शिंदे डोळे मिचकावत म्हणाले.\n\"रात भर जाम से जाम टकरायेगा.. रात भर जाम से..\" म्हमद्या थोडासा जास्तच झिंगल्याचं शिंदेंच्या लक्षात आलं तशी ते लगेच गाडी विषयावर आणू लागले.\n\"रतन नक्की कसा होता जेलमधे\n\"त्या रात्रीनंतर दुसर्‍या दिवशी सकाळीच मी एक मोठा निर्णय घेतला.\" नरेंद्र रेखाला हलकेच थोपटत म्हणाला. बाहेर मिट्ट काळोख पडला होता. सगळा डबा शांत झोपला होता. ट्रेन आपल्याच लयीत थडथडत जात होती. बाहेर माळरानंच माळरानं एकामागे एक पळत होती. रेखा नरेंद्रच्या बाहुपाशात एकदम थकल्यासारखी रेलून बसली होती.\n\"सकाळी आमचा नेता मैदानात बसून सराव पाहत होता. बाकी लोकही त्यांची त्यांची कामं करत होते. नक्षलवादी कॅम्प म्हणजे एखादी छोटीशी वसाहतच असते.\"\n\"हो त्यादिवशी कल्पनाकडे पाहिली ना.\" ती बोलली आणि एकदम कल्पनाचं नाव आल्यामुळे तिला थोडंसं वाईट वाटलं.\n\"ह्म्म. तशीच थोडीफार. तर मी युनिफॉर्म घातला नाही. साधे कपडे घातले, एके-४७ उचलली आणि सरळ जाऊन आमच्या नेत्यावर मैदानातच सर्वांदेखत गोळ्या झाडल्या. सगळे एकदम अवाक् झाले. त्याचं निश्चेष्ट शरीर छिन्नविच्छिन्न होऊन माझ्यासमोर पडलेलं होतं आणि मला नेहमीसारखंच काहीही वाटत नव्हतं. मी शांतपणे सर्वांवरून नजर फिरवत होतं. मी बंदूक बाजूला फेकली आणि कुणीतरी पुढे येऊन माझ्यावर झडप घालेल किंवा मला गोळ्या घालेल ह्याची मी वाट पाहू लागलो. पण पाच मिनिटं झाली तरीही भर ओसरत नव्हता. कल्पनादेखील अवाक् होऊन स्तब्ध उभी राहून पाहत होती. आणि अचानकच एकाला कंठ फुटला. आणि तो चक्क माझा जयजयकार करू लागला.\"\n\"होय. आणि त्याच्यापाठोपाठ सर्वांनीच त्याच्या सुरात सूर मिसळला आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांना कुणालाच हा नेता आवडत नव्हता आणि मी त्याला असा संपवल्यामुळे ते माझ्या धडाडीवर खूष झाले आणि त्यातल्या एकानं मी फेकलेली बंदूक परत माझ्या हातात दिली आणि मी नवा नेता असल्याचं जाहीर करून एकच गलका सुरू केला.\nमी ह्या झालेल्या घटनेनं भांबावून गेलो. मला काय करावं तेच कळेना. लोक माझा जयजयकार करत होते आणि कल्पना खुषीनं आणि कौतुकानं माझ्याकडे पाहत होती. आणि तेव्हढ्यातच मला कल्पना सुचली.\nमी जोरात ओरडून सगळ्यांना शांत केलं आणि बंदूक घेऊन कल्पनाच्या दिशेनं चालत गेलो. सगळे काय होणार म्हणून पाहू लागले. कल्पनाच्या डोळ्यात आशा, उत्कंठा आणि कौतुक दाटून आलं होतं. मी ती बंदूक तिच्या हातात दिली आणि जोरात ओरडून सर्वांना आजपासून मी नव्हे तर कल्पना नवी नेता असल्याचं सांगितलं. आणि मी गट सोडून कायमचा जात असल्याची घोषणाही मी त्याच क्षणी केली. सर्वत्र शांतता पसरली. कल्पनाच्या डोळ्यातले त्यावेळचे व्यथित भाव मी आजही विसरू शकलेलो नाही. मी अजून काहीही न बोलता तिथून निघून गेलो. त्यादिवसानंतर मी कल्पनाला भेटलो तो परवाच.\" आणि नरेंद्र बोलता बोलता थांबला. रेखाला दमल्यामुळे आणि मनावरचं बरंच ओझं उतरल्यामुळे शांत झोप लागली होती. त्यानं तिला थोपटणं थांबवलं.\nट्रेनच्या खिडकीतून मंद चंद्रप्रकाश येत होता. त्या प्रकाशात रेखाचा डोळे मिटलेला शांत चेहरा खूपच सुरेख दिसत होता. इतक्या दिवसांच्या सोबतीत त्यानं रेखाला कधीच इतक्या जवळून निरखून पाहिलं नव्हतं. तिची रेखीव जिवणी, सरळ तरतरीत नाक आणि आखीव भुवया. खिडकीतून येणार्‍या थोड्या वार्‍यानं तिच्या बॉयकट केसांमध्ये हलकीशी सळसळ होत होती. नरेंद्र तिच्याकडे पाहतच राहिला. आणि त्याला त्याची आणि तिची पहिली भेट आठवली.\nरमेश 'अहिंसा ट्रस्ट' च्या ऑफिसात बसून तिथले रिस्पॉन्सिबल येण्याची वाट पाहत होता. तिथे लगबगीनं काम करणारी, फोनना उत्तरं देणारी चुणचुणीत मुलगी पाहून त्याला आपल्या बहिणीची आणि पर्यायानं सुवर्णाची आठवण येऊ लागली. आणि गे���्या काही दिवसांतला सगळा घटनाक्रम त्याच्या डोळ्यांसमोर झरझर येऊ लागला.\nरमेशनं ट्रिगर ओढला पण ट्रिगर जाम झाला होता. त्यानं पुनःपुन्हा तोच प्रयत्न केला पण ट्रिगर काही केल्या हलेना. आणि रमेशला साक्षात्कार झाला की आपला मृत्यू आत्ता लिहिलेला नाही आणि असा लिहिलेला नाही. आणि त्याक्षणी त्याला आपण काय पळपुटेपणा करतो आहोत ह्याची जाणीव झाली आणि स्वतःचीच लाज वाटली. झाल्या चुका त्या निस्तरणं हे आपल्या ह्या आयुष्याचं उद्दिष्ट करायचा निर्णय त्यानं त्याचक्षणी घेतला. असं ठरवल्यावर त्याला थोडंसं बरं वाटू लागलं.\nत्यानं भरलेल्या बॅगा उचलल्या आणि घर बंद करून तो बाहेर पडला. मोबाईल फोनचं सिमकार्ड काढून जाळून त्यानं फेकून दिलं आणि तडक मुंबई गाठली. मुंबईत तो सर्वप्रथम शिंदेंना भेटला आणि त्यांना त्यानं अथपासून इतिपर्यंत सर्व काही सांगितलं. शिंदेंना सगळं सांगितल्यावर त्याला त्याच्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. तो एकदम शांत झाला. तोवर त्याच्या कानावर एसीपी आणि पत्रकाराच्या डबल मर्डरमुळे हाहाकार उडाल्याच्या बातम्या आल्या. त्या राती गावाच्या दुसर्‍या टोकाला देवीचा उत्सव असल्यानं सगळे गावकरी तिथे होते आणि त्यामुळे डबल मर्डरला साक्षीदारच नसल्याचीही बातमी त्याला कळली. रमेश जणू काही व्यसनमुक्ती करत होता. तो स्वतःला बहिणीच्या आणि सुवर्णाच्या मृत्यूपासून वेगळं काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्यानं स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. आश्चर्य म्हणजे कर्नल आणि त्याच्या माणसांकडूनही त्याच्याशी कुणी संपर्क केला नव्हता. कदाचित त्यांनाही तोवर रमेशचा माग लागला नव्हता. शिंदे त्यांच्यापरीनं त्याची सर्व मदत करत होते. त्याला सगळ्या बातम्या देत होते आणि स्वतःची नोकरी सांभाळून रोज त्याला भेटायला, त्याच्याशी बोलायला जात होते.\nअशातच त्याला नवं खूळ चढलं. राजे आणि डॉ. काळेंच्या पत्नींना त्यानं जे जे केलं ते सर्व सांगून टाकायचं आणि मग त्या जी शिक्षा देतील ती मान्य. शिंदेंनी त्याचं मन वळवायचा परोपरी प्रयत्न चालवला पण रमेश त्यांना दाद देईना. त्यानं ते एकदम मनावरच घेतलं. आणि तेव्हाच नैतिक जवाबदारीतून इंदूरचे कमिशनर सिन्नरकरांनी राजीनामा दिल्याची बातमी आली आणि आश्चर्य म्हणजे ते रमेशचा माग काढत मुंबईला रमेशकडे आले. तिथेच चित्र पालटलं. त्यांनी रमेशला राजे आणि डॉ. काळे आणि त्याचमार्फत त्याच्या बहिणीच्या अन सुवर्णाच्या खुनामागे कोण आहे ते शोधून काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आणि त्याच्या डोक्यावरून माफी मागण्याचं भूत उतरवलं.\nमग त्या तिघांनी मिळून प्लॅन बनवला आणि त्याअंतर्गतच शिंदे अंडरकव्हर जेलमध्ये कैदी म्हणून गेले, सिन्नरकर त्यांचे जुने कॉन्टॅक्ट्स वापरून माहिती काढू लागले आणि रमेश सगळे तुकडे जुळवायचा प्रयत्न करू लागला.\nअहिंसा ट्रस्टच्या ऑफिसात शिरतानाच आपण योग्य ठिकाणी आलो आहोत ही जाणीव त्याला होऊ लागली होती. इथे काहीतरी कामाचं मिळणार असं त्याला आतून वाटत होतं, त्यामुळेच तो कितीही वाट पाहावी लागली तरी चालेल, ह्याच तयारीनं तिथे बसला.\nरमेशची तंद्री त्याच मुलीच्या बोलावण्यामुळे तुटली. त्या ऑफिसातले रिस्पॉन्सिबल आले असल्याचं अन त्यांनी रमेशला त्यांच्या कक्षात बोलावल्याचं तिनं त्याला सांगितलं. रमेश धन्यवाद म्हणून उठला आणि तिनं दाखवलेल्या दिशेनं गेला.\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-cm-maratha-reservation-2469", "date_download": "2018-11-17T02:27:37Z", "digest": "sha1:MXIJ4S5WYMCKKM2264T6RXBVQTLEDF6S", "length": 6988, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news CM on maratha reservation | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मेगा भरती होणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nमराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मेगा भरती होणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nमराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मेगा भरती होणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nमराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मेगा भरती होणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nमराठा आरक्षाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला.\nनोव्हेंबर महिन्यापर���यंत मराठा आरक्षणाबातची सर्व वैधानिक प्रक्रिया राज्य सरकार पूर्ण करेल. तसंच मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय\nमराठा आरक्षाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला.\nनोव्हेंबर महिन्यापर्यंत मराठा आरक्षणाबातची सर्व वैधानिक प्रक्रिया राज्य सरकार पूर्ण करेल. तसंच मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण सरकार government मराठा समाज maratha community\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-uddhav-thackeray-talking-74649", "date_download": "2018-11-17T03:23:19Z", "digest": "sha1:PYDDR2VR5CK32M623FTAXG66YLVFZIOS", "length": 13048, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news uddhav thackeray talking वेडा विकास आम्हाला नको - उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nवेडा विकास आम्हाला नको - उद्धव ठाकरे\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nमुंबई - हा कसला विकास, असा प्रश्‍न करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'असला वेडा विकास आम्हाला नको. माझे मंत्री काम करतात. मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या प्रतिनिधींना झोप येत नाही,'' असे सांगत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.\nमुंबई - हा कसला विकास, असा प्रश्‍न करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'असला वेडा विकास आम्हाला नको. माझे मंत्री काम करतात. मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या प्रतिनिधींना झोप येत नाही,'' असे सांगत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.\nअंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भेट देत मानधन वाढीसाठी झटणाऱ्या सेविकांना पाठिंबा दिला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. गुजरातमध्ये कॉंग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जनतेने \"हा कसला विकास,' असा प्रश्‍न उपस्थित केला होता. तोच धागा पकडला. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत उपस्थित होते.\nमानधन वाढवले, चर्चेला यावे - पंकजा मुंडे\n'अंगणवाडी सेविकांच्या मानधनात माझ्या कार्यकाळात मी दोनदा वाढ केली आहे. या वेळीही सरकार आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना मानधन पाच हजार रुपयांवरून साडेसहा हजारांवर नेले आहे.\nया सेविकांच्या प्रश्‍नांबाबत आम्ही संवेदनशील आहोत. भाऊबीज मदतीतही वाढ केली आहे. या निर्णयांमुळे सरकारवर 370 कोटींचा बोजा पडला आहे. अंगणवाडी सेविकांनी आता या विषयाचे महत्त्व लक्षात घेता कामावर रुजू व्हावे आणि बालकांचे जीव वाचवावेत,'' असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. \"सकाळ'शी बोलताना त्या म्हणाल्या, की या विषयावर आम्ही कमालीचे गंभीर आहोत. या पुढे वेतनवाढ द्यायची असेल तर त्यासंबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आम्ही चर्चा करू. पण आता फार न ताणता सेविकांनी कामावर रुजू होणे आवश्‍यक आहे.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्��्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/occasion-ashadhi-ekadashi-daund-district-132916", "date_download": "2018-11-17T03:43:50Z", "digest": "sha1:MDTCQRA5DIZIGH2NP7XDXII37VBVPDUZ", "length": 14343, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Occasion of Ashadhi Ekadashi in Daund district दौंड जिल्ह्यात विठुनामाचा गजर | eSakal", "raw_content": "\nदौंड जिल्ह्यात विठुनामाचा गजर\nमंगळवार, 24 जुलै 2018\nदौंड - आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी परंपरेप्रमाणे आज दौंड व बारामती तालुक्‍यांतील १४ ग्रामदैवतांच्या पालख्यांनी शहरातील पुरातन मंदिरात हजेरी लावली. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.\nदौंड - आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी परंपरेप्रमाणे आज दौंड व बारामती तालुक्‍यांतील १४ ग्रामदैवतांच्या पालख्यांनी शहरातील पुरातन मंदिरात हजेरी लावली. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.\nभीमा नदीच्या तीरावर असलेल्या दौंड शहरातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आज पहाटे श्री विठ्ठल, राही व रखुमाई यांच्या मूर्तीस इंद्रजित जगदाळे पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सुधीर गटणे व कुटुंबीयांनी पूजा केली, तर प्रीतम राजहंस यांनी पौराहित्य केले. प्रथेप्रमाणे कुरकुंभ मोरी परिसरात गावचे पाटील जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी पालख्यांचे स्वागत करून पूजन केले. अग्रभागी असलेले व सजविलेल्या बैलगाडीवरील वाद्यपथक, ढोल-ताशा व झांज पथकाच्या तालावर भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. हुतात्मा चौकात नगराध्यक्षा शीतल कटारिया, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात व पदाधिकाऱ्यांनी पालख्यांचे स्वागत केले.\nपालख्यांचे दर्शन घेण्यासाठी शहर व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. चौदा ग्रामदैवतांच्या पालख्यांसह शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांची पालखी दुपारी भीमा नदीवर स्नान करून गाववेशीतून श्री भैरवनाथ मंदिरमार्गे श्री विठ्ठल मंदिरात दाखल झाली.\nशहरातील रोटरी सर्कलपासून सहकार चौक, शालिमार चौक, वाल्मीकी मंदिर, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी चौक, महात्मा गांधी चौक, भाजी मंडई, भैरवनाथ गल्ली या पालखी मार्गावर विविध संस्था आणि संघटना यांच्या वतीने पालख्यांसमवेत आलेले वारकरी आणि भाविकांसाठी फराळाचे पदार्थ व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.\nपालख्या मार्गस्थ झाल्यानंतर नगरपालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून पालखी मार्ग स्वच्छ केला.\nदर्शनासाठी दौंडमध्ये आलेल्या पालख्या\nदौंड तालुका - कुरकुंभ (श्री फिरंगाई माता), गिरीम (श्री भैरवनाथ), गोपाळवाडी (श्रीनाथ म्हस्कोबा), जिरेगाव (श्री भैरवनाथ), मळद (श्री भैरवनाथ), माळवाडी (श्री म्हसोबा), मसनेरवाडी (श्री म्हस्कोबानाथ), येडेवाडी (श्री बिरोबा), खोरवडी (श्री तुळजा भवानीमाता), पांढरेवाडी (श्री काळभैरवनाथ), मेरगळवाडी (श्री भैरवनाथ), भोळोबावाडी (श्री भोळोबा) व कौठडी (श्री भैरवनाथ).बारामती तालुका - शिर्सुफळ (श्री शिरसाईमाता).\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख���यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nजळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा...\nमाढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/valentine-day-exciting-offer-on-iphone-hdfc-bank-cashbak-1630040/", "date_download": "2018-11-17T02:47:41Z", "digest": "sha1:PEMMNU33YB6ZKCGUM2HLHVKL5NUCNFWL", "length": 11447, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "valentine day exciting offer on iphone hdfc bank cashbak | खूशखबर! ‘व्हॅलेंटाईन डे’ ला आयफोन मिळेल अवघ्या १५ हजारात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\n ‘व्हॅलेंटाईन डे’ ला आयफोन मिळेल अवघ्या १५ हजारात\n ‘व्हॅलेंटाईन डे’ ला आयफोन मिळेल अवघ्या १५ हजारात\nआयफोन वापरणे हे आजही आपल्याकडे म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. नवनवीन सुविधा देणारा आयफोन कायमच ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. पण या फोनच्या किंमतीमुळे इच्छा असूनही काहींना तो खरेदी करता येत नाही. पण अशांसाठी एक खूशखबर आहे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने कंपनीने एक खास ऑफर जाहीर केली आहे. तुम्ही एचडीएफसीचे ग्राहक असाल तर ��ुम्हाला तब्बल ७ हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक देण्यात येणार आहे. एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डने आयफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला EMI वर ७००० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर आयपॅड खरेदी केल्यास तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.\n९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ही ऑफर उपलब्ध आहे. यामध्ये iPhone SE, iPhone 6 आणि iPad वर कॅशबॅक देत आहे. ३२ जीबीच्या iPhone SE ची किंमत सध्या २२ हजार रुपये असून एचडीएफसीच्या कॅशबॅक ऑफरनंतर हा फोन तुम्हाला फक्त १५००० रुपयांत मिळेल. त्याचबरोबर iPhone 6 ची बाजारातील किंमत २७ हजार असून या ऑफरनंतर तो फोन २० हजारांना मिळू शकेल. अॅपलचे ९.७ इंचाचा ३२ जीबीचा आयपॅड बाजारात २८ हजाराला उपलब्ध आहे. तर १२८ जीबीचा ३५,७०० रुपयांना उपलब्ध आहे. पण एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डने आयफोन खरेदी केल्यास १० हजार रुपयांचे कॅशबॅक मिळाल्याने आयपॅडही १८ हजार तसेच २५,७०० रुपयांना मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला काही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तरीही हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. मात्र एचडीएफसी बँकेच्या कॉर्पोरेट कार्डवर ही ऑफर उपलब्ध नसल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्���ाळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%9F-%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2018-11-17T02:32:17Z", "digest": "sha1:ZUAYPLWAUGC57NFYW4Y7PY3E7SLMLSJR", "length": 8366, "nlines": 128, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "महाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nFebruary 23, 2018\tमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा 2018 पेपर\nविक्रीकर विभागातील कर सहायक गट-क (पूर्व) परीक्षा 2017\nविक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क मुख्य परीक्षा – 2017\nदुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पूर्व परीक्षा-2017\nदुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा – 2017 – पेपर 1\nदुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा – 2017 – पेपर 2\nलिपिक-टंकलेखक [मराठी/इंग्रजी] पूर्व परीक्षा-2017\nलिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) मुख्य परीक्षा-2017\nTags महाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nPrevious मोर्ले मिंटो सुधारणा कायदा\nNext आधुनिक भारताचा इतिहास महत्वाचे कायदे\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्य���टना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/all-india-radio/", "date_download": "2018-11-17T03:13:07Z", "digest": "sha1:6YL6S7KT7HVFKAALKQWUDLNHMLNZBDMU", "length": 32603, "nlines": 176, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "all india radio – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\n​आकाशवाणी रेडिओ बातम्या-15 आणि 16 ऑगस्ट 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -शासनाची धोरणे माहित होतात -महत्वाच्या रिपोर्ट बद्दल माहिती मिळते -क्रीडाविषयक,पुरस्कारविषयक माहिती मिळते -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा …\n#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-14 ऑगस्ट 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -शासनाची धोरणे माहित होतात -महत्वाच्या रिपोर्ट बद्दल माहिती मिळते -क्रीडाविषयक,पुरस्कारविषयक माहिती मिळते -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो …\n#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-13 ऑगस्ट 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -शासनाची धोरणे माहित होतात -महत्वाच्या रिपोर्ट बद्दल माहिती मिळते -क्रीडाविषयक,पुरस्कारविषयक माहिती मिळते -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो …\nआकाशवाणी रेडिओ बातम्या-12 ऑगस्ट 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -शासनाची धोरणे माहित होतात -महत्वाच्या रिपोर्ट बद्दल माहिती मिळते -क्रीडाविषयक,पुरस्कारविषयक माहिती मिळते -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील …\nआकाशवाणी रेडिओ बातम्या-11 ऑगस्ट 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -शासनाची धोरणे माहित होतात -महत्वाच्या रिपोर्ट बद्दल माहिती मिळते -क्रीडाविषयक,पुरस्कारविषयक माहिती मिळते -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील …\nआकाशवाणी रेडिओ बातम्या-10 ऑगस्ट 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -शासनाची धोरणे माहित होतात -महत्वाच्या रिपोर्ट बद्दल माहिती मिळते -क्रीडाविषयक,पुरस्कारविषयक माहिती मिळते -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील …\n#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-o9 ऑगस्ट 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्य�� वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा DOWNLOAD\n#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-o8 ऑगस्ट 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा DOWNLOAD\n#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-21 जुलै 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा Download\n#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-20 जुलै 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा DOWNLOAD\n#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-19 जुलै 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योज��ा माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा DOWNLOAD Telegram …\n#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-16 आणि 17 जुलै 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये Download -फक्त लाल चिन्हांकित बातम्या …\n​#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-15 जुलै 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा DOWNLOAD\n​#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-14 जुले 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा Download\nआकाशवाणी रेडिओ बातम्या-12 and 13 जुले 2016\n#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-12 and 13 जुले 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा …\n​#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-8 and जुले 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा Download\n​#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-5 ,6 आणि 7 जुले 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या …\n​ #radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-3 जुले 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा Link. …\n​#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-2 जुले 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा Link. …\nRadio News 1 July 2016 आकाशवाणी रेडिओ बातम्या-1 जुले 2016\n​#radionews आकाशवाणी रेडिओ बातम्या-1 जुले 2016 -पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात -सर्व स्पर्धा परिक्षेकरिता उपयोगी -बातम्या वाचताना महाराष्ट्राची माहिती मिळते -विविध शासनाचे योजना माहित होतात -वेगवेगळ्या संकल्पना माहित होतात -आपल्या जिल्याबद्दल माहिती मिळते -आपल्या जिल्ह्यातील समस्या माहित होते -नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती मिळते -मुलाखतीला फायदा होतो -दिवसभरातील घडामोडी फक्त 5 मिनटामध्ये -फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा लिंक …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2010/02/blog-post_26.html", "date_download": "2018-11-17T02:39:05Z", "digest": "sha1:L3CRXTJFKCBNZU6BVEOQL6TSRYJQZFCE", "length": 7416, "nlines": 106, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: रितीच घागर नशिबी माझ्या..!", "raw_content": "\nरितीच घागर नशिबी माझ्या..\nमाझ्या नटरंग पुराणामुळे आता माझे मित्र, माझे घरचे सग���ेच पकले आहेत, पण नटरंग बद्दल ऐकून, वाचून, पाहून आणि त्यातली गाणी ऐकून मी मात्र अजूनही पकलो नाही आहे. आणि कधी पकेनसं वाटत नाही. (अर्थात मतभेद असु शकतात).गाण्यांचा तर रतीब घालतोय मी स्वतःला. जवळपास सगळीच तोंडपाठ झाली आहेत. असो, मुद्दा तो नाही. प्रत्येक गाण्याचे श्रेय जितके अजय-अतुल चे आहे, तितकेच गुरु ठाकूर चे आहे. नुसतीच सुंदर शब्दरचना नाही तर, पात्राची मनस्थिती, काळ ह्या सगळ्याचं अप्रतिम मिश्रण जवळपास प्रत्येक गाण्यात आहे. मी प्रत्येक गाण्याबद्दल वेगळी नोंद लिहू शकतो, पण ते नंतर, आत्ता ज्या गाण्याबद्दल लिहिण्यासाठी कित्येक दिवसांपासून ठरवतोय, त्या गाण्याबद्दल.\n'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी' हे गाणं म्हणजे एक गवळण आहे. हे गाणं चित्रपटामध्ये गुणा कागलकरच्या पहिल्या तमाशातील आहे. गुणा शेतातील विहिरीचे पाणी काढून द्यायचे काम करतो. पण शेतांमध्ये विहिरीवर मोटर बसवल्याने गुणाला दुसर रोजगार शोधणे भाग पडते. आणि तो आपल्या कलेचा उपयोग करायचं ठरवतो. पण परिस्थितीमुळे त्याला नाच्या बनावं लागतं. आता पहिलवान गुणा नाच्या बनलाय आणि आपल्या गावातल्यांसमोर, स्वतःच्या बायको-मुलासमोर आपला तमाशाचा धंदा सुरु करतोय - नाच्याच्या रूपात. अशा वेळी त्याच्या गवळणीतल्या ओळी असतात.\n\"नकोस फोडू कान्हा माझी, घागर आज रिकामी हसेल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी॥\nआज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे रितीच घागर नशीबी माझ्या शरण तुला मी आले॥\"\nह्या ओळींमधून तो देवाकडे लाज राखण्याचं आवाहन करतो. एक म्हणजे धंद्याची लाज आणि त्याची स्वतःची आणि त्याच्या कुटुंबाची(तो नाच्या बनल्यामुळे). अर्थात, हे सगळं सूज्ञ वाचकांना ठाउकच असेल, पण मला केव्हाचं डाचतंय आणि आज दोनदा गाणं ऐकल्यावर मी स्वतःला आवरू शकलो नाही.\nपुन्हा गुरू ठाकूर पाणी भरणार्‍या गुणा कागलकरच्या तोंडी रिकाम्या घागरीचं उदाहरण देतात, तेव्हा आपोआप दाद जाते. वाह\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nरितीच घागर नशिबी माझ्या..\nइझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Mumtu-Raj-Bhimrao-Malge-death/", "date_download": "2018-11-17T03:19:07Z", "digest": "sha1:LMHWXPBDUVTD7PXGZH2UCGBKPLTPYHHH", "length": 3490, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकसंब्यात पाण्याच्या भांड्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › एकसंब्यात पाण्याच्या भांड्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू\nएकसंब्यात पाण्याच्या भांड्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू\nघरातील पाण्याने भरलेल्या जर्मन भांड्यात पडून मुत्तूराज भीमराव माळगे या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा अंत झाल्याची घटना एकसंबा येथेे घडली.\nएकसंबा येथील आंबेडकर नगरात शेतमजुरीचे काम करणारे भीमराव माळगे पत्नी सुगंधा, मुली आरती, कीर्ती, भाग्यलक्ष्मी आणि मुत्तूराज या मुलांसमवेत राहतात.\nसोमवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान मुत्तूराज रांगत रांगत जेवणाच्या खोलीत गेला. तेथे पाणी भरून ठेवलेल्या भांड्यात खेळता खेळता हात मारून पाण्यात पडल्याने श्‍वास कोंडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची झोपेत असलेल्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Police-Salute-to-Voter-by-Misunderstanding-As-he-is-Election-Officer/", "date_download": "2018-11-17T02:27:31Z", "digest": "sha1:GV5M6ZSMLNHDCK6NBY3YTIMBRZR2EVBD", "length": 4355, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...अन्‌ पोलिसाने मतदाराला ठोकला सॅल्युट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ...अन्‌ पोलिसाने मतदाराला ठोकला सॅल्युट\n...अन्‌ पोलिसाने मतदाराला ठोकला सॅल्युट\nशनिवारी सकाळी दहाच्या सुमारास कुद्रेमानी मतदान केंद्रावर धामधुमीत सुरू होती. इतक्यात अंगावर सफारी ड्रेस परिधान केलेल्या रुबाबदार युवकाने केंद्रावर प्रवेश केला. रात्रीच्या जागरणामुळे आळसावलेल्या पोलिसांना हा युवक पाहून घाम फुटला. त्यांनी खुर्चीवरून उठून खाडकन सॅल्यूट ठोकला.\nया प्रकारामुळे मतदान करण्यासाठी रांगेत थांबलेले मतदार गोंधळात पडले. गावातील हा युवक पाहून पोलि��ांनी कशासाठी सॅल्यूट ठोकला, याचे कोडे उलगडेना. त्यामुळे तेही गोंधळात पडले. सारेजण आश्‍चर्याने एकमेकाकडे पाहू लागले.\nपोलिस फुटलेला घाम पुसत त्या युवकाच्या मागोमाग गेले. तो युवक मतदानाच्या रांगेत जाऊन थांबला. हा प्रकार पाहताच पोलिसांना खरा प्रकार समजला. त्या युवकाकडे पाहून एखादा निवडणूक अधिकारी असावा, असा पोलिसाचा समज झाला होता. मात्र खरा प्रकार उघडकीस येताच तेे खजिल बनले. अधिकारी समजून त्यांनी एका मतदाराला चक्‍क सॅल्यूट ठोकला. मतदारांनाही घडलेला प्रकार लक्षात आला. पोलिसाचा पोपट झालेला पाहून मतदारामध्ये खसखस पिकली होती.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/manohar-parrikar-goa-chief-minister-ive-begun-to-fear-as-even-girls-have-started-drinking-beer/", "date_download": "2018-11-17T02:23:15Z", "digest": "sha1:YHKVSPKD5XCRJKS3I3OT4M3QL3724BES", "length": 5533, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलीही बिअर पितात, काळजी वाटते : पर्रिकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मुलीही बिअर पितात, काळजी वाटते : पर्रिकर\nमुलीही बिअर पितात, काळजी वाटते : पर्रिकर\nपणजी : पुढारी ऑनलाईन\nमुलींमध्ये अल्कोहोल घेण्याचे प्रमाण वाढल्याने माझी काळजी वाढल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले . गोवा विधीमंडळ विभागाकडून राज्य युवा संसद कार्यक्रमात ते बोलत होते.\nआता मुलींनी बिअर पिण्यास सुरुवात केली आहे. या गोष्टीची मला प्रचंड काळजी वाटत आहे. मुली सहनशीलतेची मर्यादा ओलांडत असल्याचे पर्रिकर म्हणाले. अर्थात मी सरसकट सर्वांबद्दल बोलत नाही. तसेच या सभागृहात असलेल्या लोकांबद्दल देखील बोलत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nगोव्यातील अंमली पदार्थांच्या व्यापाराबद्दलही त्यांनी भाष्य केले. राज्य सरकारने अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारे नेटवर्क मोडून काढल्याचा दावा पर्रिकर यांनी केला. राज्यात अंमली पदार्थांची विक्री होत असली; तरी कॉलेजमध्ये याचा पुरवठा केला जातो, असे मला वाटत नाही.\nअंमली पदार्थांच्या व्यवसायावर कडक कारवाई करणयाचे आदेशही पोलिसांना दिले आहेत. अंमली पदार्थांची विक्री करताना १७० जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.\nनियमानुसार, एखादा लहान प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री करताना आढळला तर त्याला ८ ते १५ दिवसात किंवा महिन्याभरात जामिन मंजूर होतो. राज्यातील न्यायव्यवस्था क्षमाशील झाली आहे. पण माझ्या मते दोषी व्यक्तीला पकडणे आवश्यक आहे.\nबेरोजगारीबद्दल बोलताना पर्रिकर म्हणाले की, राज्यातील तरूण कष्टाची कामे करायला लाजतात. यामुळेच क्लर्क पदाच्या जागांच्या मोठी रांग लागते. कारण त्यांनी कष्टाची कामे करायची नाहीत. लोकांनी असा समज करून घेतला आहे की, सरकारी काम म्हणजे निवांत आणि काहीच काम नाही, असे ही ते म्हणाले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-rain/", "date_download": "2018-11-17T02:26:42Z", "digest": "sha1:Z3KLXJ2ZPK4CNCFI6RO55ZKTFLICXDNP", "length": 4585, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहर-जिल्ह्यात ‘ओखी’ची अवकाळी हजेरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शहर-जिल्ह्यात ‘ओखी’ची अवकाळी हजेरी\nशहर-जिल्ह्यात ‘ओखी’ची अवकाळी हजेरी\n‘ओखी’ने शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात ‘अवकाळी’ दर्शन दिले. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर नसला तरी त्याचा जनजीवनावर काहीसा परिणाम जाणवला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. दुपारपर्यंत वातावरण कोरडे होते. मात्र, त्यानंतर अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी शहरातील अनेक भागात पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाची भुरभुर होती, तर काही ठिकाणी अल्प काळ जोर होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या पावसाने ऊस तोडणीसह गुर्‍हाळावरही परिणाम झाला. रस्ते ओलसर झाल्याने दुचाकी घसरण्याचेही काही प्रकार घडले. मंगळवारीही वातावरण असेच राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्‍त केली आहे.\nमहावितरणची बनवेगिरी आणि लूटमार आली चव्हाट्यावर\nभरदिवसा सव्वासात लाख रु. पळवले\nकर्जबाजारीपणाला कंटाळून म्हाळुंगेत शेतकर्‍याची आत्महत्या\nशहर-जिल्ह्यात ‘ओखी’ची अवकाळी हजेरी\nसगळयाच राजकीय पक्षांपासून समान अंतरावर : राजू शेट्टी (व्हिडिओ)\nकोल्‍हापूरच्या माऊलीनं मारलं कर्नाटकचं मैदान\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Crocodiles-fake-video-of-Savitri-river-in-Mahad/", "date_download": "2018-11-17T02:22:37Z", "digest": "sha1:MJMW2VC7TE4GDOVH6IQLAU4RBPWZMITT", "length": 6620, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावित्री पात्रातील मगरींचा फेक व्हिडिओचा झाला गहजब! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सावित्री पात्रातील मगरींचा फेक व्हिडिओचा झाला गहजब\nसावित्री पात्रातील मगरींचा फेक व्हिडिओचा झाला गहजब\nमहाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रामधील मगरींच्या बनावट व्हिडिओने सर्वत्र गहजब झाला आहे. शासन पातळी वरून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने वन प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. प्राणिमित्र संघटनेचे कार्य हे समाजातील वन्यप्राणी जीवांच्या हिताचे रक्षण व मार्गदर्शकांचे असल्याने मुख्य समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने दिसून येत आहे .\nसन 2005 च्या महाडमधील महापुरानंतर मगरींचे वास्तव्य या सावित्री नदी पात्रामध्ये आढळून येण्यास सुरुवात झाली होती. आज या मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सावित्री पात्रासह महाड तालुक्यातील ग्रामीण भागामध्येही या मगरी आढळत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nतर, नदीपात्रातील हा व्हिडिओ फेक कि खरा हा विषय वेगळा असला तरीही या निमित्ताने म���रीची ही समस्या पुन्हा समोर आली आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होतानाचे दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांत याबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज असताना याबाबत कोणतीही पावले उचली जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.\nवनखात्याकडून देण्यात आलेली कबुली या बाबत आवश्यक असणाऱ्या जबाबदारीचे द्योतक नव्हती हे स्पष्ट करणारी ठरली आहे. महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रापासून सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरात असणाऱया ग्रामीण भागांमधील ही विहिरींमध्ये मगरींचे वास्तव्य आढळुन येत असल्याने ग्रामीण भागातील विहिरींवर तसेच नदीवर पाण्या करता जाणाऱ्या महिला लहान मुलांकरिता ही संकटाची चाहूल व भीती निर्माण करणारी ठरणार आहे याबाबत वनखात्यामार्फत कोणत्याही तालुक्यातील ठिकाणी मगरींचे असणाऱ्या वास्तव्याबाबत नामफलक अथवा माहिती देण्यात आलेली नाही.\nतालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आढळणाऱ्या मगरींच्या वास्तव्याबाबत ग्रामपंचायत व प.समितीमध्ये विचारणा केली असता वनखात्यामार्फत अशाप्रकारची कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याची माहिती पाहता वनखात्यामार्फत याबाबत कोणतीही विशेष कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/At-the-village-level-administration-will-be-paperless/", "date_download": "2018-11-17T02:55:45Z", "digest": "sha1:TMZQWVKMSEVMP2PXVOQLPT4L5ONGXDVB", "length": 6572, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामपंचायती होणार आता पेपरलेस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ग्रामपंचायती होणार आता पेपरलेस\nग्रामपंचायती होणार आता पेपरलेस\nग्रामीण जनतेलाही जलदगतीने सुविधा देण्यासाठी आता गावपातळीवरील कारभार पेपरलेस होणार असून दि. 1 एप्रिलपासून ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाईन होणार आहे. यासाठी ‘आपले सरकार’ योजनेतील ई ग्रामसॉफ���ट नावाने संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली असून जिल्ह्यातील सुमारे 1200 हून ग्रामपंचायती 1 एप्रिलपासून स्मार्ट होणार आहेत.\nकेंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनूसार पंचायतराज संस्थांच्या कारभारामध्ये ई पंचायत प्रकल्पांतर्गत असलेले सर्व कामकाज संगणकीकृत करून एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले तसेच इतर व्यावसायिक, बँकींग इत्यादी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच मिळाव्यात. या हेतुने पंचायतराज संस्थांमध्ये आपले सरकार केंद्र प्रकल्प राबवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आपले सरकारच्या सेवा केंद्रातील ई ग्रामसॉफ्टद्वारे ग्रामपंचायतींचे 1 ते 33 नमुने संगणकाद्वारे मिळतील.\nया संबंधीची संपूर्ण माहिती ग्रामसेवकाला भरावी लागणार आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक, वार्षिक जमा खर्च, वार्षिक करमागणी व वसुली यादी,कामाचे देयक, मोजमाप वही, ग्रामपंचायत लेखापरीक्षण पूर्तता वही, स्थावर मालमत्ता माहिती, रस्त्याची माहिती, जमिनीचे नोंदणी पुस्तक, कर्मचारी पगारपत्रक, कामाचे देयक, कामाचे अंदाजपत्रक नोंदवही, वार्षिक करपावतीची कामे ऑनलाईन होणार आहेत.\nनगरिकांना देण्यात येणारे 1 ते 19 सेवाचे दाखले संगणक प्रणालीमधून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यादृष्टीने नागरिकांकडून 20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.ज्या केंद्रावर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. तेथे ऑनलाईन व इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही तिथे ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात ई ग्राम सॉफ्टप्रणालीचे मॉडेल उपलब्ध करून देण्यात आले आहे. 1 हजार 494 ग्रामपंचायतीपैकी फलटण 124, सातारा 155, कराड 128, पाटण 133, माण 74, कोरेगाव 120, खंडाळा 63, खटाव 48, जावली 95, वाई 94, म‘श्‍वर 18 असे मिळून 1 हजार 200 ग्रामपंचायती एप्रिलपासून पेपरलेस होणार आहेत.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुव��त\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Akluj-ideal-jayanti-akluj-pattern/", "date_download": "2018-11-17T02:24:52Z", "digest": "sha1:5T4M3WUQQC2ZD7DBF7IMX6Y32Z65XXF5", "length": 6997, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आदर्श जयंतीचा अकलूज पॅटर्न निर्माण करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आदर्श जयंतीचा अकलूज पॅटर्न निर्माण करणार\nआदर्श जयंतीचा अकलूज पॅटर्न निर्माण करणार\nया शहरात 1960 पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे व गेली 23 वर्षे विनावर्गणी हा कार्यक्रम शांततेत पार पाडला जात आहे. हीच परंपरा याहीवर्षी कायम ठेवत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अकलूज पॅटर्न निर्माण करण्याचा निर्धार येथील आंबेडकर अनुयायांनी व्यक्त केला. येथील ग्रामपंचायत सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व म. जोतिबा फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मध्यवर्ती उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.\nप्रारंभी अशोक गायकवाड यांनी प्रास्ताविक करून हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक निलेश गोपाळचावडीकर यांनी पोलिस बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगून मध्यवर्तीच्या सर्व सदस्य मंडळांनी रीतसर परवानग्या घेण्याचे व पोलिस मित्र म्हणून सहकार्य करण्याचे तसेच मिरवणुकीत डॉल्बी न लावण्याचे आवाहन केले. तर विद्युत मंडळाचे शाखा अभियंता मिरवणुकीत 16 फूट उंचीपेक्षा जास्त उंचीचे देखावे न करण्याचे आवाहन केले. तर यावेळी जयंती कालावधीत गावात सगळीकडे निळे झेंडे लावावे, मिरवणुकीसमोर झान्ज पथक असावे, पुढच्या वर्षी पुतळा मोठा करावा अशा कार्यकर्त्यातून मागण्या करण्यात आल्या.\nयावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील व रिपाइंचे ज्येष्ठ नेते नंदकुमार केंगार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अकलूजमधील जयंतीउत्सव व शांतता याबाबतची ख्याती सांगून तीच परंपरा टिकविण्याचे आवाहन केले.\nयावेळी बोलताना सरपंच शिवतेजसिंह मोहिते -पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून पुढच्या वर्षापर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे आश्‍वासन दिले.\nबुद्धविहारातील तांत्रिक अडचणी संपल्या असून लवकरच ज्येष्ठ नेते खा.विजयसिंह मोहिते -पाटील यांच्या मा��्गदर्शनाखाली आगळेवेगळे बुद्धविहार उभारण्याचे तसेच अण्णा भाऊ साठे यांचा पंचधातू पुतळा उभारण्याचेही आश्‍वसन दिले.\nरस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावामुळे महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम खोळंबले होते मात्र आता ती अडचण दूर झाली असून लवकरच तेही काम सुरू करीत असल्याचे सांगितले. विशाल जगताप यांनी स्वागत केले तर विशाल मोरे यांनी आभार मानले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2015/article-186051.html", "date_download": "2018-11-17T02:21:29Z", "digest": "sha1:7BZMPY7O26S2MTUHS54K5JF7EFHGKYTE", "length": 12572, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला ��वा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nबाप्पा मोरया रे -2015\n'हो, आम्ही केलं हौदात विसर्जन\nतब्बल 20 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन\nविंचूरकर वाड्याच्या बाप्पाचं विसर्जन\nगिरगावात गणेश विसर्जनाला सुरूवात\nकृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद\nमिरवणुकीत 37 फुटी स्वराज्यरथ\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\n30 नोव्हेंबरनंतर गॅस कनेक्शन होऊ शकतं रद्द\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/shri-krishna-janmashtami-celebration-in-gwalior-gopal-mandir-ornamentsnew-303443.html", "date_download": "2018-11-17T03:15:31Z", "digest": "sha1:DO4OJTJ3RNUXOLJMDP2YAG7MAM2IZC2U", "length": 14835, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ग्वाल्हेरच्या राधा-कृष्णाला 100 कोटींच्या दागिन्यांचा साज", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nग्वाल्हेरच्या राधा-कृष्णाला 100 कोटींच्या दागिन्यांचा साज\nमध्यप्रदेशातल्या ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात असलेल्या प्राचिन कृष्णमंदिरातल्या मूर्तींना 100 कोटी रूपयांचे दागिने असून ते फक्त जन्माष्टमीलाच घातले जातात.\nग्वाल्हेर, ता. 2 सप्टेंबर : गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण आहे. देशभरातल्या कृष्णमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असून कृष्णदर्शनासाठी भाविक आतूर झाले आहेत. भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यांचं लाडकं दैवत. कृष्णाची कितीतरी रूपं गेली हजारो वर्ष भाविकांना भुरळ पाडत आहेत. तान्हा कृष्ण, बालकृष्ण, सखा कृष्ण, प्रेम करायला शिकवणारा कृष्ण, मार्गदर्शक कृष्ण, गीता सांगणारा कृष्ण आणि रणांगणावर अर्जुनाला लढायला भाग पाडणारा कृष्ण अशी कृष्णाची विविध रूपं भाविकांना आपलंसं करतात. मध्यप्रदेशातल्या ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात असलेल्या प्राचिन कृष्णमंदिरातल्या मूर्तींना 100 कोटी रूपयांचे दागिने असून ते फक्त जन्माष्टमीलाच घातले जातात.\nग्वाल्हेरच्या फुलबाग परिसरात शिंदे सरकारच्या काळापासून हे मंदिर असून त्यात राधा-कृष्णाची सुंदर मूर्ती आहे. 97 वर्ष जुनं हे मंदिर आहे. त्या काळापासून या मंदिरातल्या मूर्तींना अत्यंत सुंदर असे दागिने आहेत. हिरे, माणिक,पाचू, अस्सल मोत्यांमध्ये हे दागिने मढवलेले आहेत.\nस्वातंत्रपूर्व काळात दररोज या मूर्तींना याच दागिन्यांचा साज होता. स्वातंत्र्यानंतर हे सर्व दागिने बँकेत ठेवण्यात आलेत. 2007 मध्ये ते महापालिकेच्या अधिकारात आले. तेव्हापासून जन्माष्टमीला ते दागिने कडक सुरक्षा व्यवस्थेत मंदिरात आणण्यात येतात. विश्वस्त त्याची पाहणी करतात आणि ते दागिने राधा-कृष्णांच्या मूर्तींना घातले जातात. हा साज झाल्यानंतर पहिल्या पूजेचा मान हा ग्वाल्हेरच्या महापौरांना आहे. त्���ानंतर सर्व भाविक या सुंदर मूर्तींचं दर्शन घेतात.\nPHOTOS : जम्मू ते मुंबई 'जन्माष्टमी'चा देशभर असा होता उत्साह\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-201131.html", "date_download": "2018-11-17T02:55:51Z", "digest": "sha1:BQR5D23KCLAIGWON4DDHNID747RB5LT7", "length": 15168, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मेक इन महाराष्ट्र'ला 'शॉक', वीज दरवाढीमुळे उद्योगधंदे चालले राज्याबाहेर", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारल��� कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\n'मेक इन महाराष्ट्र'ला 'शॉक', वीज दरवाढीमुळे उद्योगधंदे चालले राज्याबाहेर\n'मेक इन महाराष्ट्र'ला 'शॉक', वीज दरवाढीमुळे उद्योगधंदे चालले राज्याबाहेर\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nVIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी\nVIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVIDEO: आणख��� दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\n30 नोव्हेंबरनंतर गॅस कनेक्शन होऊ शकतं रद्द\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T02:19:40Z", "digest": "sha1:M3ECWKA2NH76CIBOW2ZNRTETX255LB7Z", "length": 9359, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दर्शन रांग संपणार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nपंढरपुरातील दर्शनरांग इतिहास जमा होणार तिरुपतीच्या धर्तीवर टोकनद्वारे मिळणार दर्शन\nसावळ्या विठठ्लाचे दर्शन तत्पर आणि सुलभ होण्याच्या दृष्टीने तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरु करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/quotes/all/page-2/", "date_download": "2018-11-17T03:14:41Z", "digest": "sha1:T4VRLAAUJLU6X5KZPWX52XYJQCN4NPJF", "length": 11560, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Quotes- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किना��पट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\n\"मला कुणी दिवाळीला पैसे देईल का\nदिवाळी कशी साजरी करायची आता जगावं की मरावं\" ही व्यथा आहे अमरावती येथील मकेश्वर या शेतकरी कुटुंबाची...\nअविवाहितांचा सन्मान करा, २ मुलं असणाऱ्यांचा मतदानांचा अधिकार काढून घ्या -बाबा रामदेव\n१६ वर्षांनंतर वाराणसी जेलमधून पाकिस्तानी कैद्याची सुटका, सोबत नेली भगवत गीता\nभावाविरोधात लढवणार होती ऐश्वर्या, कुटुंबाला म्हणाली अडाणी -तेजप्रताप\nभगवान रामाच्या नावाने दिवे लावा, लवकरच काम सुरू होईल-योगी आदित्यनाथ\n‘...म्हणून भाजपचं ढोंग उघडं पडलं,’ सामनातून बोचरी टीका\n19 वर्षाच्या मुलीवरील सामुहिक बलात्काराने हादरलं नागपूर\nराजेश्वरी आणि केके मेनन सांगतायत हळव्या कोपऱ्याविषयी\nमहाराष्ट्र Nov 3, 2018\n\"उद्धवजी...बरं चाललंय की नाही आपलं\"\nमहाराष्ट्र Nov 3, 2018\n\"उद्धवजी.. छान ��ाललंय की नाही आपलं\"\nअकबर यांच्यावर आता थेट बलात्काराचा आरोप; म्हणाले, 'त्या' महिलेशी होते संमतीचे संबंध\nसरदार पटेलांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा स्वत:ची उंची तपासा - उद्धव ठाकरे\nफडणवीस सरकारच्या बैठकीतले हे आहेत 9 महत्त्वाचे निर्णय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-17T02:03:40Z", "digest": "sha1:XP754NNZTD3L2TS22T5WRYS5ZE6VZR32", "length": 6475, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआपच्या लोकप्रतिनिधींचे महिन्याचे मानधन केरळला\nनवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या एक महिन्याचे वेतन केरळ मधील पूरग्रस्तांसाठी दान देण्यात येणार आहे. या पक्षाच्या दिल्ली सरकारने कालच केरळला 10 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी आज ट्विटर अकौंटवरून आपल्या पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार आपले महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार आहेत असे जाहीर केले.\nदेशातील सर्वच नागरीकांनी केरळातील आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी यथाशक्‍ती मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. केरळातील लक्षावधी नागरीकांना पुराचा तडाखा बसला असून सुमारे सव्वातीन लाख नागरीकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा\nNext article#सोक्षमोक्ष : सात दशकांनंतरही मूलभूत समस्या कायमच…\nरेल्वेकडून केरळला पाठविली 849 टन साधनसंपत्ती\nकेरळमधील सर्व महोत्सव वर्षभरासाठी रद्द\nधार्मिक संस्थांची केरळला मदत\nश्रीगोंद्याच्या ‘टीम’ची केरळात वैद्यकीय सेवा\n‘केरळ’ करदात्यांसाठी आयकर परताव्याच्या मुदतीत वाढ\nक्रेडाई महिला सदस्यांकडून पाच लाखांची केरळला मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T02:09:37Z", "digest": "sha1:2M3Q67ZCL2CS6GQY6A46IOBCBUJO2NTS", "length": 7664, "nlines": 113, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "सहायक कामगार आयुक्त, महाराष्ट्र कामगार सेवा, गट-अ./Assistant Commissioner of Labour, Maharashtra Labour Services, Gr.-A. syllabus – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nJune 30, 2017\tसहायक कामगार आयुक्त महाराष्ट्र कामगार सेवा गट-अ अभ्यासक्रम\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/all/page-4/", "date_download": "2018-11-17T02:31:36Z", "digest": "sha1:2HMAL3DHILCOCU5QMZJOGUEBSYRA6DO7", "length": 10933, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजकारण- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी ��ंपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nMIM सोबत निवडणुका लढवणार, काँग्रेससाठी दरवाजे खुले - प्रकाश आंबेडकर\nओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी काँग्रेसचा खेळ बिघडवणार\nमकरंद अनासपुरे घेऊन येतोय इरसाल नमुने\nपेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींवर लवकरच तोडगा काढू - अमित शहा\nदेशाची अवस्था 'एक हत्ती आणि सात आंधळ्यां'सारखी - उद्धव ठाकरेंची टीका\nगोकुळ दुधावरून तापलं कोल्हापुरातलं राजकारण\nकेसरकरांनी दहा लाख देऊन विमान उतरवलं, राणेंचा केसरकरांवर आरोप\nकर्नाटकमध्ये राजकीय भूकंप येण्याची चिन्हं\nइंधनाचे दर काँग्रेसच्या काळात वाढले की मोदी सरकारच्या , हे आहे सत्य\nमाधव भंडारी म्हणतात, आज इंधनाचे दर तर कमीच\nVIDEO : आशा भोसलेंचा आवडता राजकारणी कोण ते पाहा\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nसमाज तोडणाऱ्या जातीय राजकारणाला संघाचा विरोध - भैय्याजी जोशी\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/couple-things-man-16903", "date_download": "2018-11-17T03:44:02Z", "digest": "sha1:A7LSCAFUBJSWO74TJDPYOZPGR7WO3TJQ", "length": 18500, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "a couple things of man हतबलतेच्या अशाही दोन गोष्टी...! | eSakal", "raw_content": "\nहतबलतेच्या अशाही दोन गोष्टी...\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nकोल्हापूर - पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद होऊन आज दहा दिवस पूर्ण झाले; मात्र त्यापैकी सोमवारचा अपवाद वगळता एकही दिवस बॅंका आणि एटीएम सेंटरसमोरची गर्दी हटता हटेना, असे चित्र आहे. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या असल्या तरी त्याच वेळी एटीएमवरून दिवसा केवळ दोन हजार रुपयेच मिळत असल्याने बहुतांश व्यवहार खोळंबले आहेत. अनेक बॅंकांनी अजूनही एटीएम सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू केलेली नाहीत आणि त्यामुळे जी एटीएम सेंटर सुरू होतात तेथील रक्कमही केवळ पाच ते सहा तासांत संपते आणि पुन्हा सेंटर बंद पडते, अशी स्थिती कायम आहे.\nकोल्हापूर - पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद होऊन आज दहा दिवस पूर्ण झाले; मात्र त्यापैकी ���ोमवारचा अपवाद वगळता एकही दिवस बॅंका आणि एटीएम सेंटरसमोरची गर्दी हटता हटेना, असे चित्र आहे. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या असल्या तरी त्याच वेळी एटीएमवरून दिवसा केवळ दोन हजार रुपयेच मिळत असल्याने बहुतांश व्यवहार खोळंबले आहेत. अनेक बॅंकांनी अजूनही एटीएम सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू केलेली नाहीत आणि त्यामुळे जी एटीएम सेंटर सुरू होतात तेथील रक्कमही केवळ पाच ते सहा तासांत संपते आणि पुन्हा सेंटर बंद पडते, अशी स्थिती कायम आहे. दरम्यान, या साऱ्या पार्श्‍वभूमीवर हतबलतेचीही विविध रूपं पुढं आली.\nआयुष्यभर कुटुंबासाठी खस्ता खाल्ल्या. स्वतःकडे पाहायला साधा वेळही मिळाला नाही. कुठे फारसे फिरता आले नाही. निवृत्तीनंतर मात्र आता जगणं \"एन्जॉय' करायचे आहे, असा निर्धार शहरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे. त्यासाठी विविध संकल्पना पुढे आल्या आणि दोन किंवा तीन महिन्यांतून एकदा सहलीचा बेत पक्का केला. काही ज्येष्ठांनीच \"ना नफा ना तोटा' तत्त्वावर अशा सहलींच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. या महिन्याच्या सहलीचे बुकिंग महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच झाले. सात तारखेपर्यंत सर्वांना मुदत दिली गेली. पन्नास ते साठ जणांनी सहलीचे \"कॉन्ट्रिब्युशन' जमा केले. ही रक्कम पाच ते सहा लाखांच्या घरात गेली. आता वाहने, हॉटेल आणि इतर गोष्टींच्या बुकिंगसाठी फोनाफोनी करण्याची धांदल सुरू होणार इतक्‍यात पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय झाला. सहल संयोजकांचे टेन्शन वाढले. मग त्यांनी काही लोकांना संपर्कही केला; पण आता आम्ही पैसे तुमच्याकडे जमा केलेत. आता तुम्हीच काही तरी करा, अशाच सूचना त्यांना ऐकायला मिळाल्या. अखेर संयोजकांना स्वतःच्या दुकानातील पाच ते सहा पोरांना रोज बॅंकेच्या दारातील रांगेत नोटा बदलून घेण्यासाठी उभे करावे लागले. चार-चार हजाराने अजूनही संपूर्ण रक्कम हातात येण्याची शक्‍यता कमी आहे आणि संपूर्ण रक्कम बॅंकेत खात्यावर भरली तर सहली वेळी नेमकी किती रक्कम काढता येणार, याबाबत संभ्रमावस्था आहे.\nकावळा नाका परिसरातील फर्निचरचे साहित्य विकणाऱ्या एका विक्रेत्याकडे चार दिवसांपूर्वी घाईघाईने एक जण आला. अँटिक लहान स्टूल, टी-पॉय, लाकडी नाइट लॅम्प असे दोन हजारचे साहित्य विकत घेतले. पाचशेच्या चा��� नोटा काढून विक्रेत्याकडे त्याने दिल्या. विक्रेता नको पाचशेच्या नोटा असे म्हणत असतानाही बॅंकेतून बदलून घे रे आणि नाही बदलून दिल्या तर हा घे माझा मोबाइल नंबर असे मोठ्या अविर्भावात सांगत त्याने मोबाइल नंबरही दिला. मुळात सकाळपासून एकही वस्तू विकली गेली नसल्याने \"घेता येतील बदलून कुठून तरी नोटा' अशी मानसिकता करून त्या विक्रेत्याने अखेर नोटा घेतल्या. काही वेळाने विक्रेत्याचा सहकारी तेथे आला. घडलेला प्रकार समजताच त्याने \"बघू या नोटा' म्हणून त्या हातात घेतल्या आणि चारपैकी तीन नोटांवर सालच नसल्याचे लक्षात आले. साल नसलेल्या नोटा चलनातून यापूर्वीच रद्द करण्याचा निर्णय झाला आहे; मात्र सध्याच्या परिस्थितीचा अगदी व्यवस्थित फायदा करून घेत अशा नोटा त्या विक्रेत्याच्या माथी मारल्या गेल्या. दीड हजाराचे नुकसान झाले याचे काहीच वाईट वाटत नाही; पण या प्रवृत्तीचे करायचे काय, असा त्या विक्रेत्याचा संतप्त सवाल आहे.\nसहल संयोजक असो किंवा कावळा नाका परिसरातील विक्रेता ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं; मात्र गेल्या दहा दिवसांत हतबलतेची अशी अनेक रूपं समोर येत आहेत. आणखी काही दिवस ती अस्तित्व दाखवतच राहणार आहेत. मात्र काहीही असले तरी लोकांना काटकसरीची सवय लागली, असा सकारात्मक प्रवाह नक्कीच पुढे येतो आहे.\nग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश\nपुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nवाढत्या ‘सायबर क्राइम’चा चार वर्षांत ‘चौकार’\nजळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे...\nपानसरे हत्‍या प्रकरणातील संशयित अमोल काळेला पोलिस कोठडी\nकोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे....\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रे���िड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/jcb-and-six-vehicles-accident-satara-103403", "date_download": "2018-11-17T02:03:43Z", "digest": "sha1:BK5RHHPYOPTEP5D5TJYUMRVCRMT6G7XF", "length": 10077, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "JCB and six vehicles accident satara जेसीबीने सहा वाहनास ठोकरले | eSakal", "raw_content": "\nजेसीबीने सहा वाहनास ठोकरले\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nया अपघातामुळे राजमाची ते बोगदा या रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.\nसातारा - अदालत राजवाडा इथल्या उतारावर जेसीबीने सहा वाहनास ठोकरले. यामध्ये चार दुचाकी आणि उभ्या असलेल्या दोन चार चाकी वाहनाचा समावेश आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जेसीबी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे राजमाची ते बोगदा या रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. स्थानिक नगरसेवक अमोल मोहिते, शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघातात सुमारे तीन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-17T02:09:50Z", "digest": "sha1:WZ4RIOW7OSEWPUZCLWCQQ4KL5PHIFM32", "length": 16910, "nlines": 171, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "वर्तमानपत्र कात्रण – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nTag Archives: वर्तमानपत्र कात्रण\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nअभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन ���ोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\n2 फेब्रुवारी 2018 बजेट स्पेशल\nम हत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास वि ज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nअभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना ��ानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nवर्तमानपत्र 21 जानेवारी 2018\nवर्तमानपत्र 22 आणि 23 जानेवारी 2018\nवर्तमानपत्र कात्रणे 19 जानेवारी 2018\nवर्तमानपत्र कात्रणे 17 जानेवारी 2018\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nवर्तमानपत्र 16 जानेवारी 2018\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी आजच्या वर्तमानपत्र कात्रण वाचण्यासाठी येथे क्लीक करा\nवर्तमानपत्र कात्रण 15 जानेवारी 2018\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी आजच्या वर्तमानपत्र कात्रण वाचण्यासाठी येथे क्लीक करा\nवर्तमानपत्र 14 जानेवारी 2018\nवर्तमानपत्र कात्रणे 13 जानेवारी 2018\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभा���\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5474633484226568932&title=Inauguration%20of%20Incubation%20Center%20Portal&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-11-17T02:43:33Z", "digest": "sha1:W3QCZEI7M7MX2YABVJYKRJ2GFGJKN22H", "length": 10767, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सी-ब्रीज’चे उद्घाटन", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सी-ब्रीज’चे उद्घाटन\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) स्थापन करण्यात आलेल्या ‘इन्क्युबेशन सेंटर’च्या उपक्रमांना १५ ऑक्टोबर २०१८ पासून सुरूवात झाली. यानिमित्त कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सेंटरच्या ‘सी-ब्रीज’ पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.\nविद्यापीठात ‘सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस’तर्फे (आयआयएल) नाविन्यपूर्ण अशा निवडक कल्पनांना बळ देऊन त्यांचे व्यवसाय व उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही संधी विद्यार्थी व माजी विद्यार्थी, विद्यापीठातील अध्यापक, विद्यापीठाशी विविध संशोधन व विकास प्रकल्पात सहभागी असलेल्या संस्था व कंपन्या, ग्रास रूट इनोवेटर्स आणि अस्तित्वातील कंपन्यांना नवा पुढाकार सुरू करायचा असल्यास त्यांना मिळणार आहे.\nयाद्वारे नाविन्यपूर्ण अशा निवडक प्रस्तावांसाठी १८ महिने पायाभूत सुविधा, व्यवसाय उभारण्यासाठी लागणाऱ्या सेवा तसेच, मेंटॉरशीप उपलब्ध करून दिले जाणार आहे. यापैकी निवडक कल्पनांसाठी सुरुवातीचे भांडवलही उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञान व सामाजिक विषयांशी संबंधित संकल्पनांचा विचार केला जाणार आहे.\nया सेंटरच्या उपक्रमांचे कुलग���रू प्रो. डॉ. करमळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले वेब पोर्टलचे अनावरणही करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, इक्युबेशन सेटरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, सल्लागार समितीचे सदस्य डॉ. सुभाष घैसास, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. अविनाश कुंभार व विद्यार्थी उपस्थित होते.\n‘या पोर्टलद्वारे नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी विविध पाच गटांतून प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची तारीख १४ नोव्हेंबर २०१८ ही आहे. यानंतरही पुढच्या काळात नवे प्रस्ताव देण्याची संधी देण्यात येईल. यासाठी आलेले प्रस्ताव प्राथमिक समितीपुढे ठेवले जातील. त्यातील निवडक प्रस्ताव तज्ज्ञांच्या समितीपुढे मांडले जातील. त्यातून निवडल्या जाणाऱ्या प्रस्तावांच्या संकल्पनांनाबळ दिले जाईल’, अशी माहिती डॉ. पालकर यांनी दिली.\n‘शैक्षणिक संस्थांमध्ये ‘इन्क्युबेशन सेंटर’ असणेही काळाची गरज बनली आहे. त्याद्वारे अनेक नाविन्यापूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देता येऊ शकेल. त्याचीच सुरूवात या इन्क्युबेशन सेंटरतर्फे करण्यात येत आहे,’ असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले.\nअधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. अपूर्वा पालकर- ९८५०५ ०९४५४\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात सहावे ‘दिल्लीत असलो, तरी लक्ष विद्यापीठाकडे असेल’ बांबू हस्तकला केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन ‘पुणे सायक्लोथॉन’मधून पर्यावरण संवर्धनाचा नारा\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T03:07:21Z", "digest": "sha1:4BC6B5SZRGF3ULBFF7XTEXQR732M5Z6O", "length": 8158, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे पुन्हा दिसणार एकत्र | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे पुन्हा दिसणार एकत्र\nएके काळाचे छोट्या पडद्यावरील सुपरहिट कपल सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. याआधी ही जोडी ‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध मालिकेमध्ये पती-पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. या मालिकेतील सुशांत आणि अंकिताच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनीही चांगलीच पसंती दिली होती. यानंतर ही जोडी रिअल लाईफमध्येही एकत्र आली होती. मात्र काही काळाने हे नाते संपुष्टात आले.\nपरंतु प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ही जोडी एकत्र येणार आहे. छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका प्रेक्षकांच्या मागणीवर पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा झी टीव्हीने केली आहे. यासंदर्भातील माहिती झी टीव्हीने सोशल मीडियाद्वारे दिली. झी टीव्हीने पोस्ट केली की, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. तो क्षण आला आहे. शुक्रवारी झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्ता संध्याकाळी ४ वाजता तर जोधा-अकबर मालिका ५ वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहेत.\nदरम्यान, सुशांत सिंह राजपूतचे आत्तापर्यंत ‘काय पो छे’ आणि ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हे चित्रपट आले असून ‘केदारनाथ’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर अंकिता लोखंडे ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखवैय्यांसाठी भैरवी प्युअर व्हेज\nNext articleदिगवेकरने केली रेकी, तर बंगेराने मारेकऱ्यांना दिले प्रशिक्षण\n‘मुळशी पॅटर्न’चा उत्कंठावर्धक ट्रेलर लॉंच\n‘चीट इंडिया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nबिग बीने दिल्या आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआवडत्या सेलिब्रिटीजसह सोनी ये च्या कार्टून्सची बालदिन विशेष पार्टी\n#फोटो : अखेर दीपवीरच्या लग्नाचे फोटो शेअर; लाईक्‍सचा पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/8", "date_download": "2018-11-17T02:58:26Z", "digest": "sha1:LBNTM77YN5ZCW3FUCBAKWMCZ4WACPZS3", "length": 9417, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 8 of 264 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nफेरीवाल्यांविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरू : राज ठाकरे\nऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या फेरीवाल्यांच्या विषयात विशिष्ट धोरण आखावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात राज यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र दिले असून यामध्ये फेरीवाला धोरणाची योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास मनसे पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई ...Full Article\nसरकार नोकरीच्या नावाने फसवणूक ; एकाची हत्या\nऑनलाईन टीम / ठाणे : सरकारी नोकरी लावण्यासाठी पैसे घेऊनही नोकरी न लावल्याने पैसे घेणाऱयाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. अनिल सानप असे हत्या झालेल्या इसमांचे नाव ...Full Article\n‘आंग्रीया’ पर्यटकांच्या सेवेत दाखल\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते क्रूझ सेवेचे उद्घाटन प्रतिनिधी/ मुंबई देशातील पर्यटनाला नवा आयाम देणारी बहुचर्चित ‘आंग्रीया’ ही देशातील पहिलीवहिली आंतरदेशीय क्रूझ सेवा शनिवारी पर्यटकांच्या सेवेत रूजू ...Full Article\nघाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला\nऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील शिवाजी नगर सिग्नलजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात ...Full Article\nराज्यात गेल्या 17 वर्षांत 27 हजार शेतक-यांच्या आत्महत्या\nप्रतिनिधी / जळगाव : राज्यात गेल्या सतरा वर्षांत 26963 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर जळगाव जिह्यात गेल्या तेरा वर्षांत तब्बल 1399 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या ...Full Article\nकांदिवली पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट\nऑनलाईन टीम / मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील मिलाप पेट्रोल पंपावर शनिवारी सकाळी रिक्षामध्ये गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन रिक्षा चालक जखमी झाले असून त्यांना तुंगा हॉस्पिटलमध्ये ...Full Article\nशिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी\nऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना दसरा मेळाव्यानंतर मनसेने सेनाभवनासमोर पोस्टरबाजी केली आहे. अयोध्येला वारीसाठी शुभेच्छा, पण राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय असे पोस्टर शिवसेना भवनसमोर लावण्यात आले आहे. ...Full Article\nनागपुरात भरदिवसा घरात घुसून मित्राकडून तरूणीवर तलवारीने वार\nऑनलाईन टीम / नागपूर : उपराजधानी नागपुरात धक्कादायक घटना घडली. एका तरुणीवर तिच्या परिचयातील मित्राने भरदिवसा घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी तरुणीवर हल्ला करणाऱया शुभम मरसकोल्हे याला अटक ...Full Article\nमुंबई विद्यापीठाच्या सदोष पेपर तपासणीमुळे 35 हजार विद्यार्थी नापास\nमुंबई / प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाची मूल्यांकन प्रक्रिया सदोष असल्याचे आता प्रकर्षाने समोर आले आहे. गेल्या वषीच्या परीक्षेत नापास झालेल्या 97 हजार विद्यार्थ्यांनी पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यातील ...Full Article\nविजेचा धक्का बसल्याने लाईनमनचा मृत्यू\nऑनलाईन टीम / बेंगळूर : विद्युत खांब चढून दुरूस्तुची काम करताना बेस्कॉम लाईनमनचा जागीच मृत्यू झाला. येथील मल्लेश्वरन संपिगे रस्त्यावर बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/tag?tagname=%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%20%E0%A5%A9%E0%A5%AB", "date_download": "2018-11-17T02:53:55Z", "digest": "sha1:TS6LQK4YWBY5UWMYADOGYGPK22XB7WJB", "length": 3860, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nआपल्याला हवंय तरी काय\nसंध्याकाळी घरी आल्यावर मी माझ्या रायटिंग टेबलापाशी जातो. सुलूनं तिथं दिवसभरात आलेली पत्रं ठेवलेली असतात. त्यांच्याकडे एक नजर ��ाकून मी आत जातो. मला पत्रं घाईघाईनं वाचायला आवडत नाही. महत्त्वाची पत्रं वाचायला मला निवांतपणा लागतो. फ्रेश ...\nविशेष प्रतिनिधी अंक ३७ Ank 32 अंक ३६ Ank 27 ank 36 अंक ३५ अंक ३८ अंक ४५ अंक ४६\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/strength-career-and-determination/articleshow/65724640.cms", "date_download": "2018-11-17T03:38:10Z", "digest": "sha1:VDDYYAU4JPEQDNSC442DM7SGNAHTS2ZE", "length": 20941, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: strength, career and determination - कणखर, करारी अन् निश्चयी | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nकणखर, करारी अन् निश्चयी\nदक्षिण आफ्रिकेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असे केरन नदासेन यांना संबोधले जाते...\nदक्षिण आफ्रिकेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असे केरन नदासेन यांना संबोधले जाते. कामाप्रति निष्ठा आणि दूरदृष्टी ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात पाय रोवून त्या भक्कम उभ्या आहेत.\nदक्षिण आफ्रिकेत गेला महिला हा 'विमेन्स मंथ' म्हणून साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने स्त्रियांसंबंधीच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. स्त्री-प्रश्नांचा वेध घेण्यात आला. चर्चा-परिषदा-कार्यशाळांतून अनेक नवे विषय समोर आले. या सगळ्या घुसळणीतून एका मनोगताने लक्ष वेधून घेतले. 'समोरच्याशी नेहमी चांगले वागा, हसून साजरे करा, असे सांगणे हास्यास्पद आहे. तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करायचे असते, तेव्हा तर असे नाहीच करता येत. मी लोकांना काम करायला भाग पाडते. केवळ माझ्या कामाच्या बाबतीत नाही, तर वैयक्तिक आयुष्यात माझ्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबीयांनाही काम करायला प्रवृत्त करते. एखादा प्रश्न उभा राहिला, तर सगळे काही ठीक होईल, असा कोणाला खोटा दिलासा देत बसणार नाही मी. तो प्रश्न कसा सोडवता येईल, याचा विचार लगेचच माझ्या मनात सुरू होतो. मात्र, त्याच वेळ अडचणीत सापडलेल्या माणसाला मी त्याच्यापाशी आहे, याची जाणीवही होऊ देणे भाग असते. ही खरेचच कसरत आहे; पण ए���ादी कंपनी चालविताना, नेतृत्व करताना ही कसरत करावीच लागते.'\nदक्षिण आफ्रिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बडे नाव असलेल्या एका स्त्रीचे हे मनोगत एका कणखर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविते. केरन नदासेन हे त्यांचे नाव. दक्षिण आफ्रिकेतील १०० प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या यादीत केरन यांना स्थान मिळाले आहे. 'आयटी पर्सनॅलिटी ऑफ द इयर' हा राष्ट्रीय पुरस्कारही अलीकडेच त्यांना मिळाला आहे. केरन सध्या 'पेयू एसए' या दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. दक्षिण आफ्रिकेची आर्थिक स्थिती गंभीर आहे आणि राजकीय स्थिती कायमची अस्थिर. 'पेयू एसए' कंपनीचा शेअरही गडगडता आहे; मात्र केरन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने ई-कॉमर्स क्षेत्रात भरारी घेतली आहे. कंपनीचा महसूल १३६ टक्क्यांनी वाढला. चार महिन्यांपूर्वीच त्या आपली प्रसूती रजा संपवून पुन्हा कामाला लागल्या. कंपनीच्या उत्कर्षाला केरन यांच्या अनुभवातून आलेले ज्ञानही कारणीभूत आहे. दक्षिण आफ्रिकेबाहेरील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि दोन स्टार्ट अप्समध्येही त्यांनी काम केले आहे. तंत्रज्ञान, पेट्रोलियम, रिटेल, वैद्यकीय आणि आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ऱ्होड्स विद्यापीठातून त्यांनी कम्प्यूटर सायन्सची पदवी मिळवली. त्यानंतर केप टाउनमधील एका लहानशा कंपनीत 'जावा डेव्हलपर' म्हणून कामाला सुरुवात केली. तेथून त्या ब्रिटनमध्ये गेल्या. तेथे काही काळ काम केल्यावर पुन्हा केप टाउनला परतल्या आणि 'पेयू'मध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथे काम करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी प्रथम कंपनीच्या धोरणात बदल केला. कंपनीचा व्यवसाय स्थानिक पातळीपुरता मर्यादित होता, तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत व्यापक करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. भारत, लॅटिन अमेरिका आणि मध्यपूर्व युरोपातही कंपनीने हातपाय पसरले. 'व्यवसायवाढीसाठी मी सगळ्या क्षेत्रांचा विचार केला. खर्च खूप होता आणि उत्पन्न कमी. कर्मचाऱ्यांची संख्या जरुरीपेक्षा जास्तच होती. काम सुरळीत होणे महत्त्वाचे होते,' केरन यांच्या धोरणांचा उगम या विचारांतून झालेला दिसतो. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच केवळ १७ वर्षांच्या सेवाकाळात त्या जावा डेव्हलपरपासून 'सीईओ'पदापर्यंत पोहोचल्या.\nउच्च पदांवर काम करणाऱ्या स्त्रियांचा दिनक्रम कसा असतो, याची उत्सुकता असते. केरन यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. ट्वीटर, ई-मेल वाचत सकाळपासूनच त्यांचे काम सुरू होते. त्यानंतर काही वेळ स्वत:साठी राखून ठेवलेला असतो. नंतर त्या मुलाला शाळेत सोडतात. गाडीतून जाताना त्या चक्क 'द गिगलबेलीज' (बडबडगीते) ऐकतात. तेथून ऑफिसमध्ये पोहोचायला किमान पाऊण ते एक तास लागतो. या वेळात त्या फोनवरून ऑफिसचे किमान एक काम करतात. ऑफिसमधील सोमवार सकाळ ही 'स्टँड अप मीटिंग'ची असते. आठवडाभरातील प्रमुख कामाच्या रूपरेखेवर या बैठकीचा भर असतो. ती १५ ते ३० मिनिटे चालते. सोमवारचा दिवस प्रामुख्याने विक्री आणि व्यापारासंबंधीचे काम त्या करतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आधीच्या कामाचा सखोल आढावा घेतला जातो. प्रक्रिया, अर्थसंकल्प व लक्ष्य आणि धोरण आदींचा विचार केला जातो.\nखरे तर केरन यांनी लहानपणी डॉक्टर व्हायचे ठरविले होते. तेरा वर्षांच्या असताना त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली होती; पण काही ठरविण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश सोडून कम्प्यूटर सायन्सला प्रवेश घेतला. 'पारंपरिक विचारांच्या माझ्या आई-वडिलांसाठी तो धक्का होता; परंतु त्यांना आता माझ्या निर्णयाचा आनंदच वाटत असेल, याची खात्री आहे,' त्या सांगतात. 'सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान आहे. जर तुम्हाला चौथ्या औद्योगिक क्रांतीचा भाग व्हायचे असेल, तर तंत्रज्ञान शिका. एखादी गोष्ट आपल्याला करायची असते, तेव्हा बहुतेक वेळा आपणच आपल्या मार्गातील अडथळा असतो. आपणच आपले मित्र असतो किंवा शत्रू,' त्या म्हणतात.\nकेरन जेव्हा तंत्रज्ञान क्षेत्रात आल्या, तेव्हा त्यात स्त्रियांचा टक्का खूपच कमी होता. कोणत्याही गटात एखादीच स्त्री असायची. त्यांचे वरिष्ठ कायम एखादा पुरुषच असे. 'अल्पसंख्य असण्याचा मी कधी बाऊ केला नाही. मलाच काय कोणालाही त्यामुळे काही फरक पडू नये. आपण आपल्यावर अशा मर्यादा घालतो, तेव्हा पुढे जाणेच रोखतो,' त्यांचे हे विचार कोणत्याही देशातील, कोणत्याही समाजाला आदर्श ठरावेत. स्त्रियांना तंत्रज्ञानातील फारसे समजत नाही, असा सूर सुरुवातीच्या काळात त्यांना ऐकू येत असे. तसे अनुभवही त्यांच्या गाठीशी आहेत; मात्र तंत्रज्ञानासारख्या किचकट क्षेत्रात स्त्रिया आघा���ीवर राहून काम करू शकतात, हा धडा या कणखर, करारी स्त्रीने दिला आहे.\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\n मराठी तरुणींचा अनोखा विक्रम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकणखर, करारी अन् निश्चयी...\nई ट्यूटर्सना आज ई सलाम...\n१ तास ५९ मिनिटं...सुवर्णपदक...\nप्रलंबित अपील आणि पुनर्विवाह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2018-11-17T02:32:24Z", "digest": "sha1:OKS6DNBQJESZ4DZXCAQ2K4YTA5DTYBFV", "length": 8029, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उच्च माध्यमिक शिक्षण - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१.२ विषयानुसार उत्तीर्णांची टक्केवारी\n४ हे सुद्धा पहा\nपरीक्षेला बसलेल्या 12 लाख 81 हजार 157 पैकी 9 लाख 24 हजार 599 विद्यार्थी (72.17 टक्के) उत्तीर्ण झाले.\nमराठी-- 95.60 हिंदी--94.41 इंग्रजी-- 83 गणित (विज्ञान शाखा)--86 गणित (वाणिज्य शाखा)--92 भौतिकशास्त्र--86 रसायनशास्त्र-- 87 जीवशास्त्र--88 तत्त्वज्ञान--69 तर्कशास्त्र--63 वाणिज्य संघटन --74 चिटणिसाची कार्यपद्धती--74 सहकार--81\nराज्यभरात २०११परिक्षेस तेरा लाख २५ हजार ९३६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी तेरा लाख आठ हजार २७२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्या��ैकी आठ लाख ५८ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच निकालाची एकूण टक्केवारी ६५.६१ टक्के आहे. बारावीला सहा लाख ५६ हजार ७२५ मुले, तर पाच लाख दोन हजार ६३४ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी अनुक्रमे चार लाख ३५ हजार ९९९ आणि तीन लाख ८३ हजार ५०३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून ते ७६.३० टक्के आहे. तर २०११परिक्षेस ६६.३९ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. पुनर्परीक्षार्थीचा निकाल २६.१४ टक्के लागला आहे. २०११परिक्षेस बारावीला १ लाख ४८ हजार ९०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३८ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. बारावीच्या निकालात २०११परिक्षेस एमसीव्हीसी विषयात ८२.५६ टक्के विद्यार्थी, तर विज्ञान शाखेत ८१.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला ६०.१६ टक्के, वाणिज्य ७१.१० टक्के निकाल लागला. [१]\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ\n[[वर्ग:शिक्षण]इ.११वी व १२वी उच्य माध्यमिक स्तर आसतो. इ.११ वी ची परिक्षा शालेय स्तरावर घेतली जाते .इ.१२वी ची परीक्षा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेते.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१६ रोजी १६:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14637", "date_download": "2018-11-17T03:32:05Z", "digest": "sha1:GMWCBTAARWAYC45D2VCFXVCOVJHULJXP", "length": 37660, "nlines": 166, "source_domain": "www.maayboli.com", "title": "When in Rome... (इटली प्रवास: भाग २/२) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nरोमहून सकाळी निघून (पहा इटली प्रवास : भाग १/२) दुपारी फ्लोरेन्सला आलो. लगेच हॉटेलात चेक-इन करून पिसाला निघालो.\nपिसा स्टेशनच्या बाहेरच कलत्या मनोऱ्याला जायला बस मिळते (बहुतेक १ नं. ची). इटलीत बसचे तिकीट बसमध्ये घेतलं तर महाग मिळतं. त्यापेक्षा वृत्तपत्र विक्रेत्याकडे किंवा 'टोब्याको' दुकानात विकत घ्यावं. ही बस मनोऱ्याच्या दाराशीच घेऊन जाते. मनोरा फोटोत बराच मोठ्ठा वाटतो पण प्रत्यक्ष पाहताना शेजारच्या चर्चसमोर अगदीच छोटा दिसतो. इथे गेलेल्या कुणीही आम्हाला 'मुद्दाम ज���यची गरज नाही' हेच सांगितलं होतं. पण ज्या गोष्टींबद्दल आपण लहानपणापासून ऐकत असतो त्या बघायची संधी मिळाली तर सोडवत नाही... हीच गत लिओनार्दोच्या 'मोनालिसा'ची त्यामुळे आम्ही अर्धा दिवस खर्च करून पिसा बघायचं ठरवलं. अगदीच काही अपेक्षा न ठेवता गेलं तर आवडेलही\nउन्हाळा असल्याने सूर्यास्त उशिरा व्हायचा. आम्ही पोचलो संध्याकाळी ६ ला... सूर्याच्या तिरप्या पिवळसर प्रकाशात मनोरा आणि आजूबाजूचा परिसर अप्रतिम दिसत होता. मनोऱ्यासमोरची हिरवळ जास्तच हिरवी वाटत होती\nमनोऱ्यासमोरच्या हिरवळीवर सगळे पर्यटक मनोऱ्याला ढकलत किंवा टेकू देत होते. आम्हीपण आमचा हातभार लावला.\nमनोऱ्याच्या वरतीही जाता येतं पण आम्ही गेलो नाही. इथे आल्यावरच मला कळलं की या मनोऱ्याचं कलणं हा अपघात आहे. मला वाटायचं तो मुद्दाम कललेला बांधला होता. वेळोवेळी केलेल्या डागडुजीनंतर सध्या तो ३.९९ डिग्री कललेला आहे. इथून गॅलिलिओने दोन वेगवेगळया वजनाचे गोळे टाकायचा प्रयोग केला होता असा समज आहे. प्रत्यक्षात तो एक वैचारिक प्रयोग (Thought Experiment) होता.\n[ ते दोन वेगळ्या वजनाचे गोळे एकाच वेळी वरून सोडले तर बरोबरच जमिनीवर पडतात... सामान्यत: जड गोळा पहिल्यांदा जमिनीवर पडेल असं वाटतं. यावर अभियांत्रिकी वसतिगृहात आमची चर्चा झाली होती (बघा आमचे विषय काय असायचे) आम्हीपण तो प्रयोग एक गोल कांगवा आणि लोखंडी कुलूप वापरुन केला... पलंगावर उभारून दोन्ही गोष्टी खाली टाकल्या... त्या एकाच वेळी खाली पडल्या तेंव्हा आमचं समाधान झालं. ]\nएकतर सगळी गावं आणि स्मारकं दिवसा आणि रात्री बघायचीच हा माझा आग्रह असल्याने आम्हाला रात्र होईस्तोवर वेळ घालवणं आवश्यक होतं. शेजारचं चर्च बंद झालेलं. मग आम्ही आजूबाजूच्या गल्ल्यातून फिरत बसलो. एरवी वेळ घालवायचा असेल तर मी जेवण उरकून घेतो पण इथे मनाजोगं (मुख्यतः स्वस्त ) उपाहारगृह सापडलं नाही. माझ्या मित्रांनी सांगितलेलं भारतीय उपाहारगृहपण जवळपास कुठे दिसलं नाही. संध्याकाळी चर्चसामोरील हिरवळीवर पाण्याची कारंजी सुरु झाली. हवेत उकाडा होताच... असं वाटत होतं मस्तपैकी हिरवळीवर पडून भिजावं पण ते तर शक्य नव्हतं. मग ज्या ठिकाणी कारंज्यातील पाणी हिरवाळीबाहेर येत होतं तिथेच ते थोडं अंगावर घेऊन समाधान मानलं. तिथे आलेल्या दोन छोट्या मुलांनी मात्र ही संधी सोडली नाही... कारंज्यामागे पळापळ करतान��� घसरून पडत होते पण त्यांच्या आयांनी मानगुट पकडून नेल्याशिवाय त्यांनी पाय काढला नाही... (येवढा हेवा वाटला मला त्यांचा पण ते तर शक्य नव्हतं. मग ज्या ठिकाणी कारंज्यातील पाणी हिरवाळीबाहेर येत होतं तिथेच ते थोडं अंगावर घेऊन समाधान मानलं. तिथे आलेल्या दोन छोट्या मुलांनी मात्र ही संधी सोडली नाही... कारंज्यामागे पळापळ करताना घसरून पडत होते पण त्यांच्या आयांनी मानगुट पकडून नेल्याशिवाय त्यांनी पाय काढला नाही... (येवढा हेवा वाटला मला त्यांचा\nप्रत्येक पर्यटन स्थळाला असणारी दुकान इथेही होतीच. त्यात थोडा वेळ गेला. शिवाय रस्त्यावर फेरीवाले देखील चिक्कार होते. सगळे आफ्रिकन आणि देसी (पाकिस्तान/बांगलादेश). अशी टंगळ मंगल करत करत शेवटी (पुरेशी) रात्र झाली... पण रोमसारखं इथेपण प्रकाशयोजना काही खास नव्हती.\nरात्रीच्या मनोऱ्याचे फोटो काढून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रात्रीचे साडेआठ वाजले होते. पर्यटक पण बरेच कमी झाले होते. बाहेर येऊन बसची वाट बघत बसलो. बराच वेळ झाला बस आली नाही आणि थांब्यावर आम्ही दोघंच. वेळापत्रक बघितलं तर आठनंतर बसच नव्हती बसच्या रस्त्यांनी थोडं पुढे गेलो तर रस्ता सामसूम होऊ लागला. मग पुन्हा मागे जाऊन एका दुकानदाराला विचारलं तेंव्हा अजून एका बसबद्दल कळलं... २१ नंबर थोडी लांबून पिसा रेल्वे स्थानकावर जाणारी बस. ती बस आल्यावर हायसं वाटलं. मग रात्री पिसा रेल्वे स्थानकावर मॅक-डीत जेवण घेऊन परतीच्या गाडीत बसलो. आता उद्या फ्लोरेंस\nफ्लोरेन्स मला आवडलं. त्याचा इतिहास बराच थोर आहे. मला जास्त काही माहिती नाही पण कलेच्या क्षेत्रातले फार महात्याचे शहर होते. आम्ही नेहमीप्रमाणे पर्यटन कार्यालयात जाऊन सगळी माहिती घेतली. बसचा नकाशा घेतला आणि फिरायला निघालो. पहिल्यांदा गेलो गावाचे मुख्य चर्च बघायला. आजू बाजू भरपूर टपऱ्या आहेत ज्यात काहीही स्वस्त मिळत नाही. चर्चचं नाव बासिलिका दे सांता मारिया दे फिओरा... सांता मारिया म्हणाल्यावर पुन्हा Mind your language च्या जीओवानीची आठवण झाली... त्याच्या तोंडी पदोपदी हेच असायचं चर्च बाहेरून बघण्यासारखे आहे. एकदम वेगळं स्थापत्य आहे. हिरवा दगड दुसरीकडे कुठे वापरलेला पहिला नाही. आतमध्ये जायला ड्रेस कोड आहे (व्हॅटिकन सारखं). आम्ही काय कधीही या ड्रेस कोड मधून पास होतो \nयानंतर मायकलअन्जेलो निर्मित डेविड बघायला गालेरीआ दे'लाकाडेमिया (Galleria dell'Accademia) या संग्रहालयात गेलो तर तिथे ही मोठ्ठी रांग... या उकाड्यात रांगेत उभं राहणं शक्यच नव्हतं. त्यापेक्षा थोडे जास्त पैसे देऊन नंतरच्या वेळेचे तिकीट बुक केलं आणि आम्ही थोडी पेटपूजा करून परतलो. संग्रहालयात बऱ्याच वस्तू आहेत. एक भाग जुन्या संगीत उपकरणांचा आहे. पण मुख्य आकर्षण म्हणजे मायकलअन्जेलो चा डेविड. इथे पिसाच्या मनोऱ्याच्या (किंवा मोनालिसाच्या) उलट प्रतिक्रिया उमटते. आपल्या अपेक्षेपेक्षा पुतळा भव्य आहे. तोही एका अखंड संगमरवरातून केलाय. मागच्या साल्झबर्ग प्रवासात मायकलअन्जेलो वरची बीबीसीची डॉक्युमेंट्री बघितली होती. त्यानंतर इटली प्रवासात त्याच्या कलाकृती बघायला मजा येत होती. या डेविडलापण बघत राहावं असं वाटतं. पिळदार शरिराचा डेविड एकाग्र होउन 'गोलिएथ' बरोबर कसं लढायचं याचा विचार करत उभा आहे.\nयानंतर गावातून फिरता फिरता आलो पिअझ्झा डेला सिग्नोरिया (Piazza della Signoria)ला. इथे पूर्वी डेविडचा पुतळा होता. आता या जागी त्याची नक्कल आहे. अजूनही बरेच पुतळे आजुबाजूला आहेत.\nयानंतर फ्लोरेन्सचे सगळ्यात उल्लेखनीय स्मारक म्हणजे पोंते वेशिओ (Ponte Vecchio) बघितला. हा आर्नो नदीवरचा पूल वैशिष्टपूर्ण आहे. नुसता पूल नसून त्यावर सोनारांची दुकानंही आहेत.\nइथून बस घेऊन आम्ही पिआझाले मायकलअन्जेलो (Piazzale Michelangelo) ला गेलो. हे ठिकाण शेजारच्या डोंगरावर असल्यामुळे इथून सगळं फ्लोरेन्स दिसतं. आम्ही गेलो तेंव्हा संध्याकाळ होत होती. त्यामुळे हलक्या लाल-निळ्या आकाशाखाली नुकत्याच सुरु झालेल्या मिणमिणत्या दिव्यांनी नटलेले फ्लोरेन्स सुंदर दिसत होतं. इथेही डेविडची ब्राँझमधली नक्कल आहे.\nअसे न ठरवता आम्ही योग्य जागी योग्य वेळी येत गेलो, त्यामुळे पिसा आणि फ्लोरेन्सचा प्रवास अनपेक्षितरीत्या चांगला झाला... आता उद्या सकाळी व्हेनिससाठी निघायचे होते.\nदुपारी रेल्वेनी व्हेनिसला पोचलो. व्हेनिस हा बेटांचा समूह आहे. इथे यायला एकतर रेल्वे घ्यायची नाहीतर कारनी येऊन रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या थांब्यावर गाडी सोडून गावात बोटीने फिरायचे. इथेही आम्ही रेल्वे स्थानकाजवळचेच हॉटेल घेतले होते. पण इतर शहरांप्रमाणे सरळसोट रस्ते इथे नसल्याने हॉटेल शोधून काढणे जसा अवघड जाणार होते. रेल्वे स्थानाकावरच्या पर्यटन कार्यालयात जाऊन नकाशे आणि इतर माहिती घेतली. इथे फिरा���ला सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बोटी आहेत. आम्ही ७२ तास (२० युरो) चा पास घेतला. हॉटेलला कसे जायचे ते पण विचारून घेतले आणि बोटीत जाऊन बसलो. ग्रान्ड कॅनाल या मुख्य कालव्यातून आमची बोट पुढे चालली होती.\nइच्छित थांब्याला उतरून नकाशा उलटा-पुलटा करून बघितलं तरी हॉटेल कुठे असेल त्याचा अंदाज येत नव्हता. इथे एकतर पाण्याचे कालवे आहेत नाहीतर छोट्या गल्ल्या. शिवाय विचारायचे कुणाला... सगळेच पर्यटक शेवटी असेबसे एकदाचे ते हॉटेल सापडले. हॉटेल जुन्या इमारतीत होते. लाकडी आणि दगडी बांधकाम असलेल्या. खोली बऱ्यापैकी मोठ्ठी होती. तशीही बेटावरची हॉटेल छोटी आणि महाग असतात. बरेच पर्यटक प्रत्यक्ष बेटावर राहत नाहीत तर बाहेर राहून रेल्वे किंवा बसनी व्हेनिसला येतात.\nया गल्लीत आमचे हॉटेल होते...\nचेक-इन करून आम्ही फिरायला बाहेर पडलो. आजूबाजूला जुन्या इमारती, त्यामधून जाणाऱ्या छोट्या छोट्या गल्ल्या, मधेच लागणारा पूल, खाली कालव्यातून जाणाऱ्या गंडोला बोटी सगळं अगदी ऐकलं होतं तसंच\nया छोट्या गल्ल्या एखाद्या मोठ्या गल्लीला जाऊन मिळत. ती गल्ली पर्यटकांनी फुललेली असे. दोन्हीकडे बड्या बड्या फॅशन ब्रान्डस् ची दुकानं होती. मला काय त्यांची नावं माहित नव्हती (आणि उत्सुकताही नाही) पण काही गोऱ्या मुली त्या दुकानांसमोर आपले फोटो काढत होत्या त्यावरून अंदाज येत होता. तशी ती दुकानं कमी आणि संग्रहालयच जास्त होती) पण काही गोऱ्या मुली त्या दुकानांसमोर आपले फोटो काढत होत्या त्यावरून अंदाज येत होता. तशी ती दुकानं कमी आणि संग्रहालयच जास्त होती लोकं नुसतीच आतमध्ये बघून यायची. आम्ही प्रत्येक चौकात नकाशा बघून आणि बरोबर गल्ली निवडून शेवटी व्हेनिसच्या मध्यवर्ती ठिकाणी 'पिआझा सान मार्को' ला पोचलो. इथे मध्ये मोठ्ठी जागा, तीन बाजूला इमारती, एका बाजूला चर्च आणि मोठ्ठी मिनार होती. आम्ही चर्च आणि मिनारीत गेलो नाही एकतर फार मोठ्ठी रांग होती आणि आता एवढी उत्सुकताही राहिली नव्हती.\nहे त्याच जागेच रात्री काढलेले फोटो.\nसान मार्कोला थोडा वेळ पाण्यात पाय घालून बसलो पण पाणी काही स्वच्छ नव्हते. मग इथून आम्ही लिडो बेटावर जाणारी बोट पकडली. मध्यवर्ती व्हेनिसवरची बेटं अगदी जवळ जवळ असल्याने पुलांनी जोडली आहेत. या समूहाव्यतिरिक्त अजून बरीच बेटं आजूबाजूला आहेत जिथे बोटीनीच जावं लागतं.\nलिडो त्यातलंच एक. एका बाजुला व्हेनिस आणि दुसरीकडे भुमध्य समुद्रामध्ये हे चिंचोळे बेट पसरले आहे. इथे चक्क मोटारी आणि बसेस दिसल्या. बेटाची रुंदी जास्त नाही, त्यामुळे बोटीतून उतरून सरळ चालत पलीकडे गेलं की बीच लागतो. आम्ही संध्याकाळी पोचल्यामुळे सगळेजण परतत होते. (इथे काय सुर्यास्त बघत भेळ खायला लोकं समुद्रकिनारी येत नाहीत) कोकणाचा किनारा मला अतिशय प्रिय... इथे आल्यापासून समुद्रात जाताच आलं नव्हतं. एरवी पाणी भयानक थंड असायचं. त्यामुळे लिडो बीचला आल्यावर मी खुश होतो. या खुशीतच पाण्यात शिरलो... पण... इथेही पाणी स्वच्छ नव्हतं... माती, पाण-वनस्पती... थोडा वेळ चालून बाहेर आलो ... आणि लोकं असल्या पाण्यात पोहत होते... कोकण किनाऱ्याची सर याला नाही. थोडं फिरून गुमान परतीची बोट पकडली. बोटीतून सूर्यास्त मस्त दिसला.\nपुन्हा सान मार्कोला उतरल्यावर समोरच्या चर्चचा घेतलेला फोटो.\nदुसऱ्या दिवशी व्हेनिस दर्शनाचा बेत होता. त्याप्रमाणे सकाळी उठून आजूबाजूची चर्च बघितली. मुख्य कालव्याचा पॉन्टे द'लाकाडेमिआ या पुलावरुन घेतलेलेआ हा फोटो...\nपुन्हा त्याच गल्ल्या, तोच भुलभुलैय्या आणि तीच नकाशाशी झटापट करून आम्ही 'फेनीस' नावाच्या व्हेनिसच्या ओपेरा हाउस ला पोचलो. माझ्या फ्रेंच बॉसने याचं फार कौतुक केलं होतं म्हणून आतली टूर घेतली. एकदम सही निघालं. फेनीस म्हणजे फिनिक्स... हे सभागृह देखील दोनदा आगीच्या भक्षस्थानी पडून पुन्हा उभे राहिले आहे. नुकतेच याचं नुतनीकरण पूर्ण झालं आणि पूर्वी जसं होतं तसचं पुन्हा उभं केलंय. आतून अतिशय सुंदर दिसतं.\nथोडं फिरल्यावर आम्ही बोटीनी व्हेनिसचे मुख्य आकर्षण 'रिआल्टो पूल' बघायला आलो.\nपुलाच्या आसपास पुन्हा तिचं दुकानं होती. मग मुरानो वरील काचेचा कारखाना बघायला बोट पकडली. तिकडे उतरल्यावर समोरच एक जण उभा होता त्याने सगळ्यांना एका काचेचे समान बनवणाऱ्या कारखान्यात नेलं. पर्यटकांमध्ये जवळपास सगळे देसीच होते. युरोपात तसं देसी लोकात प्रसिद्ध म्हणजे पॅरिस, अ‍ॅमस्टरड्याम जवळील टुलिपच्या बागा, स्वित्झरलंड, रोम, व्हेनिस आणि इंस्ब्रुकचे स्वारोस्की संग्रहालय बास एकाच ठिकाणी कोण कोण काय काय अपेक्षेनी येईल सांगता येत नाही. व्हेनिसला काही गोरे बीचवर पडायला यात, काहींना खाजगी संगीत मैफिलीत रस असतो तर देसी लोकांना बाकी व्हेनिसबरोब हे काच कारखाने बघायचे असतात. (तसचं अ‍ॅमस्टरड्याम गोऱ्यांच्यात नाईट लाइफ आणि मादक पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे तर आपल्यात ट्युलिपच्या बागांसाठी....)\nतर, पूर्वी हे कारखाने मुख्य बेटावर होते पण कधीतरी व्हेनिसला आग लागली. त्यानंतर हे कारखाने बाहेर हलवले. इथे आम्हाला काचेच्या गरम गोळ्यापासून काचेचा घोडा आणि पाण्याचा जग तयार करून दाखवला. खरोखर फार कौशल्याचं काम आहे. आताच्या चायना मेड युगात हे कारखाने कसेबसे तग धरून आहेत. प्रात्यक्षिकानंतर कारखान्याच्या दुकानात थोडी खरेदी केली.\nव्हिडीओ १, व्हिडीओ २.\nआता आमचं व्हेनिस तसं बघून झालं होतं पण परतीचं विमान उद्या दुपारी असल्याने अजून एक दिवस इथे काढायचा होता. हा एक दिवस जाता जाईना... इकडे तिकडे फिरायचं म्हणल तर नकाशाबरोबर दोन हात करणं नकोसं झालं होतं... त्या चिंचोळ्या गल्ल्या अंगावर येत होत्या. गन्डोलातली सफर तर परवडण्यासारखी नव्हतीच. त्यातूनच उन काही कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. त्यामुळे कधी इथे सावलीत बस कधी तिथे असं करत दिवस घालवला. रात्री एक भारतीय उपहारगृह शोधून मस्त जेवण केलं.\nव्हेनिस शहरात तशी काही जान नाही. मुख्य गल्लीतून फिरताना पर्यटकांची हीss गर्दी... असं वाटत एखाद्या शॉपिंग मॉल मधून फिरतोय ज्याची थीम 'जुनं शहर' अशी आहे इकडच्या तिकडच्या गल्लीत शिरलं की याविरुद्ध, अगदी सुनसान... असं वाटत एखाद्या सिनेमाच्या सेटवर आहोत. इथे दिसतात आपल्यासारखेच नकाशा घेऊन वाट शोधणारे पर्यटक इकडच्या तिकडच्या गल्लीत शिरलं की याविरुद्ध, अगदी सुनसान... असं वाटत एखाद्या सिनेमाच्या सेटवर आहोत. इथे दिसतात आपल्यासारखेच नकाशा घेऊन वाट शोधणारे पर्यटक मुख्य बेटावर बहुतेक जास्त रहिवासी राहत नाहीत (किंवा उन्हाळ्यात व्हेनिस सोडुन निघुन जातात). किराणा दुकान, शॉपिंग सेंटर, शाळा असं काही कुठे दिसलं नाही... सगळीकडे फक्त पर्यटक आणि त्यावर पोट असणारी दुकानं... म्हणजे हॉटेल, उपहारगृह, मोठ्या ब्रांडची दुकानं आणि सोव्हेनिअर शॉप्स.\nत्यामुळे व्हेनिसला एक (जास्तीत जास्त दोन) दिवसांहून जास्त न राहिलेलंच चांगलं पहिल्या दिवशी सुरु झालेला 'ट्रेजस हंट'चा खेळ दिवसागणिक 'प्रिसन एस्केप' मध्ये बदलत जातो पहिल्या दिवशी सुरु झालेला 'ट्रेजस हंट'चा खेळ दिवसागणिक 'प्रिसन एस्केप' मध्ये बदलत जातो पण एकंदरित जेवढी हवा आहे तेवढं तरी नक्कीच आवडलं नाही.\nशेवटी, व्हेनिस���े प्रसिद्ध मुखवटे,\nआणि कालवे व गंडोला,\nपरतीचा प्रवास इसी-जेटनी करायचा होता. आता स्वस्तातली विमान सेवा आम्हाला काय नवीन नव्हती. पण, यांचा काय नवीनच फंडा, चेक-इन केल्यावर सीट नंबर मिळत नाही. जास्त पैसे देऊन आधी आत जाता येतं... हव्या त्या जागी बसायला आम्ही (अर्थातच) वरचे पैसे भरले नाहीत आम्ही (अर्थातच) वरचे पैसे भरले नाहीत मग बोर्डिंग गेटला, आपल्याकडे एसटीला जशी झुंबड लागते तशी लागली होती. आम्हाला नशिबाने शेजारच्या दोन जागा मिळाल्या आणि दहा दिवसाच्या या प्रवासाच्या आठवणी घेऊन आम्ही परत घरी निघालो.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nसमिर, वाचल रे. मस्त. वर्णन\nवाचल रे. मस्त. वर्णन आणि फोटो दोन्ही.\nत्या दोन लहान मुलान्चे पाण्यात खेळतानाचे फोटो पण गोड\nसही रे सॅम.. भारी आहेस तू..\nभारी आहेस तू.. कसले पटापट युरोप मधले देश पालथे घालत असतोस.\nवर्णन आणि फोटो दोन्ही मस्त \nवर्णन आणि फोटो दोन्ही मस्त \nऑस्ट्रियात काही महिने राहुन सुद्धा इटलीला गेलो नाही ह्याच अजुनही वाईट वाटत.\n अगदी डीटेल वर्णन करता\n अगदी डीटेल वर्णन करता तुम्ही, त्यामुळे आणि अर्थातच फोटोंमुळे अगदी वाचनीय होतं प्रवासवर्णन.\nछान फोटू, सुरेख वर्णन\nछान फोटू, सुरेख वर्णन\nसॅम - झक्कास वर्णन आणि फोटो\nसॅम - झक्कास वर्णन आणि फोटो सुद्धा \nमस्त वर्णन आणि मस्त फोटो. एकच\nमस्त वर्णन आणि मस्त फोटो.\nएकच ठिकाण दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा बघण्याबद्दल एकदम अनुमोदन\nसही... रोम पाहुन झाल आहे पण\nसही... रोम पाहुन झाल आहे पण बाकिच इटली बघायच आहे...माहितीचा उपयोग होइल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/jeevan-ghatate-satat-2/", "date_download": "2018-11-17T03:13:09Z", "digest": "sha1:U2EGMG3KZKHPACLL46CTX6CJV4QICNGA", "length": 7085, "nlines": 136, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जीवन घटते सतत – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeकविता - गझलजीवन घटते सतत\nSeptember 10, 2018 डॉ. भगवान नागाप��रकर कविता - गझल\nक्षणा क्षणाला घटते जीवन, जाण त्याची येईल कोठून\nमोठे प्रसंग आम्ही टिपतो, तेच सारे लक्षांत ठेवतो,\nजीवनाच्या पायऱ्या मोजता, मना विचारा काय राहता\nढोबळतेचा विचार होतो, सूक्ष्मपणाला विसरूनी जातो,\nमृत्यू येई तो हर घडीला, जाण नसते त्याची कुणाला\nगेला क्षण तो परत न येई, आयुष्य तेवढेच व्यर्थ होई,\nसमाधान जे मिळे तुम्हाला, देता किंमत प्रत्येक क्षणाला\nघटनांची क्रिया चाले सतत, झिजवावा देह प्रभू सेवेत,\n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1229 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\nलोप पावू लागलेली स्त्रीलज्जा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-dsk-money-laundering-case-bank-maharashtra-cases-employees-3553", "date_download": "2018-11-17T02:29:58Z", "digest": "sha1:N5FQVVRUXNFOUG7DZTYSJNMSAZQNQQFU", "length": 8891, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news DSK money laundering case bank of maharashtra cases on employees | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार\nडीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार\nडीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार\nडीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोध���तील गुन्हे मागे घेणार\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nपुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे.\nपुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे.\nगुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पद आणि अधिकाराचा गैरवापर करत कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता आणि विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली होती.\nमराठे यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती. कुलकर्णी यांना आभासी तारणावर कर्ज दिल्याप्रकरणी पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई नियमबाह्य असल्याचेही अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते. 'अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी योग्य यंत्रणा अस्तित्त्वात आहे. ही कारवाई करताना काही नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते', असेही या अधिकाऱ्याने नमूद केले होते.\nपुणे गुंतवणूकदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis money laundering bank of maharashtra\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारक���े सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/tag?tagname=%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%20%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2018-11-17T02:11:58Z", "digest": "sha1:U5RFBHCWIP4UYYDLDPBZX7UTF6IZMWSX", "length": 3877, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nनागपंचमी आली, की दूध पाजण्याच्या निमित्ताने नागावर अत्याचार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या पुराकथांमधून सजीवपणा, विश्वाची चक्राकार गती, अशी विविध प्रतीकांचं दर्शन सर्पांमधून घडतं. देशविदेशातील पुराकथांमधील सर्पाच्या कहाण्यांविषयी ...\nविशेष प्रतिनिधी अंक ३७ Ank 32 अंक ३६ Ank 27 ank 36 अंक ३५ अंक ३८ अंक ४५ अंक ४६\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-FLS-UTLT-meena-kumari-birthday-story-5928973-PHO.html", "date_download": "2018-11-17T02:43:34Z", "digest": "sha1:JECLXVAKSDEHMG5ZOGAXH4K64ROGSHM4", "length": 13455, "nlines": 176, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Meena Kumari Birthday Story | Facts:दुःखात गेले 'ट्रॅजेडी क्वीन'चे आयुष्य, असे आहेत त्यांच्या आयुष्यातील काही फॅक्ट्स", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nFacts:दुःखात गेले 'ट्रॅजेडी क्वीन'चे आयुष्य, असे आहेत त्यांच्या आयुष्यातील काही फॅक्ट्स\n'ट्रॅजेडी क्वीन' या नावाने एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री मीनाकुमारी यांची आज 1 ऑगस्ट रोजी बर्थ अॅनिवर्सरी आहे.\n'ट्रॅजेडी क्वीन' या नावाने एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री मीनाकुमारी यांची आज 1 ऑगस्ट रोजी बर्थ अॅनिवर्सरी आहे. 1 ऑगस्ट 1933 साली जन्मलेल्या मीना कुमारी यांचे खरे नाव महजबी बानो होते. ते त्यांचे प्रोफेशनल लाईफ तसेच पर्सनल लाईफमुळे फार चटर्चेत राहिल्या. त्���ांचे व्यक्तिगत आयुष्य फार त्रासात गेले. त्या कायम त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम शोधत राहिल्या पण त्यांचा शोध त्यांच्या मृत्यूसोबतच संपला.\nअसे म्हणतात की, त्या 'साहिब, बीवी और गुलाम' (1962) चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दारुच्या नशेत बुडाल्या. त्यांना दारु पिल्याशिवाय शूटिंग केले जात नसे. प्रेमात नेहमीच आलेले अपयश त्यांच्या दुःखाचे मुळ कारण होते. प्रेमात असताना त्यांना अनेकदा धोका, अपमान सहन करावा लागला. या सर्वांमुळे त्यांचे आयुष्य एक दुःखद कथा बनले होते. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना लिव्हर सिरोसिस आजार झाला होता.\nपुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि वाचा, धर्मेंद्र यांनी मीनाकुमारी यांना मारली होती कानाखाली...\nधर्मेंद्रने मारली होती मीनाकुमारी यांच्या कानाखाली..\nअसे म्हणतात की, पती कमाल अमरोही यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर मीनाकुमारी यांचे धर्मेंद्रबरोबर अफेअर होते. धर्मेंद्र त्यावेळी चित्रपटसृष्टीत अतिशय नवखे होते अशावेळी मीनाकुमारी यांनीच धर्मेंद्र यांना फार मदत केली होती. परंतू धर्मेंद्र यांनी सेटवर असताना मीनाकुमारी यांच्या कानाखाली मारली होती. हे प्रकरण त्यावेळी फार गाजले होते.\nघटस्फोटाने नैराश्यात गेल्या होत्या मीनाकुमारी..\nएका चित्रपटाच्या सेटवर मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांची पहिली भेट झाली होती. मीना कुमारीपेक्षा कमाल अमरोही 15 वर्षांनी मोठे आणि विवाहीत होते. तरीसुद्धा मीना कुमारी यांनी त्यांच्यासोबत लग्न केले. पण लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांच्या नात्यात प्रॉब्लेम सुरु झाले आणि ते वेगळे झाले. 1964 साली मीना कुमारी-कमाल अमरोही यांचा घटस्फोट झाला.\nमीना कुमारी यांचे लहानपण एका\nमुस्लिम आश्रमात गेले. त्यांचे वडील अली बख्श थिएटरमध्ये काम करत असत तर त्यांची आई बेगम अली बख्शी अली बख्शी यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मीना कुमारी यांना दोन बहिणी होत्या.\nतब्येत खराब असूनही 'पाकिजा' चित्रपटात केले काम..\nघटस्फोट झाल्यानंतर मीनाकुमारी आणखी जास्त ड्रिंक करू लागल्या. जास्त ड्रिंक केल्यामुळे मीनाकुमारीचे सौंदर्य पूर्वीप्रमाणे दिसत नव्हते, परंतु तरीदेखील त्यांनी 'पाकिजा'मध्ये काम करून स्वत: वेगळी ओळख दिली. 'पाकिजा' क्लासिक सिनेमांमध्ये सामील झाला\nनिधनानंतर हिट झाला 'पाकिजा'\nपाकिजा सिनेमा ��ेब्रुवारी 1972मध्ये रिलीज झाला आणि त्याच्या दोन आठवड्यांनी मीनी कुमारी यांची प्रकृती जास्त खालावली. 31 मार्च 1932 रोजी त्यांनी जगाला निरोप घेतला. मात्र, त्यांचा 'पाकिजा' सुपरहिट झाला.\nआयुष्याच्या शेवटच्या काळात आला होता एकाकीपणा..\nअनेक सिनेमांमध्ये काम करून उत्कृष्ट अभिनेत्रीचा दर्जा मिळवूनसुध्दा मीना कुमारी यांच्याकडे आयुष्याच्या शेवटच्या काळात स्वत:वर उपचार करण्यासाठी पैसे उरले नव्हते. 1972मध्ये जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा रुग्णालयाचे पैसे कसे फेडणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. विशेष म्हणजे, त्यांचे घटस्फोटीत पती कमाल अमरोहीसुध्दा त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात आले नव्हते. मानी कुमारी यांनी आजारपणातसुध्दा कमाल अमरोही यांच्या 'पाकिजा' सिनेमात काम केले होते. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यात मीना कुमारी यांनी जगाचा निरोप घेतला होता.\nअनेक पुरुषांसह जुळले मीनाकुमारीचे नाव...\nमीना कुमारी यांचे नाव अनेक पुरुषांसोबत जुळले होते. 'बैजू बावरा' या सिनेमाच्यावेळी नायक भारत भूषण यांनी मीना कुमारी यांच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. याशिवाय अभिनेता राजकुमार यांचेही मीना कुमारी यांच्यावर प्रेम जडले होते.\nया अॅक्ट्रेससोबत रात्र घालवण्यासाठी हात धुवून मागे लागले होते अंडरवर्ल्ड डॉन; घाबरून सोडला देश, 30 वर्षांपासून बेपत्ता\nशाहरुख-ऐश्वर्यामागे एक्सट्रा डान्सर्स होते हे सुपरस्टार्स या गाण्यात हृतिकच्या मागे नाचला सुशांत; काजल, दिया मिर्झाही होते Background Dancers\nखरंच सनी देओलने हेमा मालिनीवर चाकूने केला होता हल्ला धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने मुलाखतीत सांगितली हकीकत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathakrantimorcha-laid-siege-deputy-director-education-latur-133149", "date_download": "2018-11-17T03:39:46Z", "digest": "sha1:FTECCEOZFODGXQ65VCPD3KSI4OKFLCRY", "length": 13251, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha laid siege of Deputy Director of Education in Latur #MarathaKrantiMorcha लातुरात शिक्षण उपसंचालकांना घेराव | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha लातुरात शिक्षण उपसंचालकांना घेराव\nमंगळवार, 24 जुलै 2018\nमराठा समाजाला शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात आल्याचे राज्य शासन सातत्याने सांगत आहे, याचा आदेश दाखवावा या मागणीकरीता मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांनाच घेराव घातला. पण य���चा आदेशच नसल्याने उपसंचालकही या कार्यकर्त्यासमोर हतबल झाले होते. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याच्या नावाने बोंबाही मारल्या.\nलातूर - मराठा समाजाला शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात आल्याचे राज्य शासन सातत्याने सांगत आहे, याचा आदेश दाखवावा या मागणीकरीता मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांनाच घेराव घातला. पण याचा आदेशच नसल्याने उपसंचालकही या कार्यकर्त्यासमोर हतबल झाले होते. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याच्या नावाने बोंबाही मारल्या.\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात आल्याचे राज्य शासन सातत्याने सांगत आहेत. पण अद्याप याचा आदेशच काढण्यात आलेला नाही. मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने मंगळवारी झालेल्या लातूर बंदच्या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय गाठले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्केची सवलत देणारा आदेश दाखविण्याची मागणी त्यांनी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांना केली. पण त्यांच्याकडे हा आदेशच नव्हता.\nवरिष्ठ कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधला. तेथून अद्याप असा आदेशच निघाला नसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर चिडलेल्या कार्यकर्त्यांनी उपसंचालक खांडके यांना त्यांच्याच कार्यालयात घेराव घातला. यावेळी आदोलकांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांविरुध्द जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या नावाने बोंब ठोकली. त्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सलवतीचा आदेश निघाला नाही. खांडके यांनी लेखी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कार्यालय सोडले.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप ��रत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/congress-do-not-friendship-mim-37005", "date_download": "2018-11-17T02:56:50Z", "digest": "sha1:S2XOZXBAKPZQQQVUIW7HUQ2DYKGO5YFD", "length": 11670, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress do not friendship with mim 'एमआयएम'शी हातमिळवणी नको' | eSakal", "raw_content": "\nरविवार, 26 मार्च 2017\nपुणे - महापालिकेतील स्वीकृत सदस्यपद पदरात पाडून घेण्यासाठी कॉंग्रेसने \"एमआयएम'बरोबर आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच, या पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या एका पदासाठी \"एमआयएम'सारख्या जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी करू नये, अशी मागणी पक्षाचे नगरसेवक आबा बागूल यांनी केली. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न असताना अन्य पक्षाच्या कुबड्या घेणे परवडणारे नाही, असेही बागूल यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र पाठविले आहे.\nमहापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची पीछेहाट झाली असून, पक्षाला जेमतेम दहा जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेलाही दहा जागा मिळाल्याने एका स्वीकृत सदस्यपदासाठी आता चिठ्ठी काढावी लागणार आहे. मात्र, या पदासाठी कॉंग्रेसमधील काही घटका��नी \"एमआयएम'च्या नगरसेविका अश्‍विनी लांडगे यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, त्याला बागूल यांनी विरोध केला आहे.\nबागूल म्हणाले, 'निवडणुकीत पक्षाची पडझड झाल्याने पक्षविस्तार करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीतही काहीजण पक्ष संपविण्याचा कट रचत आहेत. अनेक प्रभागांमध्ये पक्षाचे अस्तित्वही राहिलेले नाही.\n\"एमआयएम'च्या लांडगे ज्या प्रभागातून निवडून आल्या, तेथे कॉंग्रेसने निवडणूक लढविली होती. तेव्हा, या पक्षाबरोबर घरोबा केल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचे\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊज��� सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/security-issues-of-comman-man-during-riots-and-agitations/", "date_download": "2018-11-17T02:34:09Z", "digest": "sha1:KVTB4FWN3A5W2WTQCPHAHMJF7C4DV5PW", "length": 29816, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हिंसक आंदोलनात सुरक्षा सामान्य माणसांची – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeनियमित सदरेहिंसक आंदोलनात सुरक्षा सामान्य माणसांची\nहिंसक आंदोलनात सुरक्षा सामान्य माणसांची\nAugust 29, 2018 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nसर्वात मोठा दुष्परिणाम सामान्य माणसांवर\nराज्यकर्त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम आहे सामान्य जनतेची सुरक्षा करणे. त्याकरता कायदा सुव्यवस्था राखणारे पोलिस अजुन सक्षम करण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. मग तो हिंसाचार भीमा कोरेगावचा हिंसाचार, औरंगाबादेतला गोंधळ असो, दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि आता मराठा आरक्षणातला हिंसाचार, यामध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ज्यानी ही आंदोलने पुकारले त्यात शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी संपत्तीचे,राज्य परिवहनच्या बसेस, खाजगी वाहाने आणि खाजगी संपत्तीचे नुकसान झाले आहे. एसटी हे गरीब सामान्य जनतेच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे एसटी नुकसानीचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा सामान्य माणसांवर होतो.\nशाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.रोजची रोटी रोज कमावणार्यांना रोजी रोटी मिळत नाही.आजारी पडलेल्याना हॉस्पिटल किंवा डॉक्टरांकडे जाता येत नाही. प्रवासाकरता गावाच्या बाहेर पडलेल्याचे रस्ते बंद पडतात. राज्यातील महत्त्वाचे रस्ते बंद केल्यास अर्थव्यवस्थेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान ह���ते.\nसर्व हिंसाचारात सामान्य नागरिक बळी\nगुजरात मध्ये पटेलांचे, पाटीदारांचे आंदोलन, हरियाणात जाट आंदोलन, राजस्थानात गुज्जरांचे आंदोलन या सर्वांतील हिंसाचारात सामान्य नागरिक मारले गेले व जखमी झाले. सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले. तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही धक्का पोहोचला. त्यामुळे महागाई वाढली.हिंसक आंदोलने हा सुद्धा दहशतवादाचा एक प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणुन हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. एखाद्या समाजाला, संस्थांना सरकारकडून कोणतीही मागणी मान्य करुन घ्यायची असेल ती कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे. अशा प्रकारचा बंद आणि हिंसाचारामुळे फक्त देशाचेच नुकसान होते. येत्या 2018-2019 मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात आणि एकच एक दृष्य, फोटो सतत दाखवली जातात. या प्रकारचे वृत्तांकन थोडक्या शब्दांत न करता सतत तेच ते दाखवून त्यात तेल ओतण्याचे काम का केले जाते.हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे.\nअशा प्रकारच्या हिंसाचाराला तोंड देण्याचे सामर्थ्य पोलिस,राजकिय पक्ष/राज्यकर्त्यांमध्ये असलेच पाहिजे. मतपेटीच्या राजकारणासाठी हिंसाचार कोण घडवतो आहे हे माहित असूनही तो थांबवण्याचा प्रयत्न केला जात नाही. अशा हिंसक आंदोलनात एक लक्ष्मणरेषा असली पाहिजे.लक्ष्मणरेषा ओलांडली जाते जेंव्हा आंदोलक सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीची नासधूस करतात. तेव्हा त्यांना थांबवणे हे पोलिसांचे,राजकिय पक्ष/राज्यकर्त्यांचे व सर्वांचे काम आहे. मतपेटीसाठी हे सर्व गप्प बसतात. आंदोलक एकत्र येतात आणि हिंसाचार भडकवण्याची साधने बरोबर बाळगतात. पोलिसांची संख्या कमी पडते. त्यामुळे हिंसाचार नियंत्रित करण्यावर मर्यादा येतात. जिथे हिंसाचार होतो तिथे पोलिस आणि सुरक्षा दले यांची संख्या वाढवण्याच���ही गरज आहे. जेणेकरून रस्त्यावरील लोकांची सुरक्षा शक्य होईल.\nव्हिआयपी सुरक्षेचे प्रस्थही कमी करुन अधिक पोलिस कर्मचार्यांना सामान्य माणसाच्या रक्षणासाठी रस्त्यावर आणले पाहिजे. पोलिसांकडे अनेक व्यवस्थापकीय कामे आहेत. त्यातुन त्यातून पोलिसांना मुक्त करता येईल का हे सुद्धा तपासले पाहिजे.\nपोलिसांची संख्या लगेच वाढवण्यासाठी\nआज महाराष्ट्रात अडीच ते तीन लाख निवृत्त पोलिस कर्मचारी आहेत त्यामधून 50 ते 60 हजार व पोलिस अधिकारी ज्यांनी आपल्या कारकीर्दीत उत्तम काम केले होते आणि ते शारीरिक आणि मानसिक द़ृष्ट्या आज सक्षम आहेत, त्यांना पुन्हा पोलिस दलात काही काळासाठी का आणले जाऊ शकत नाही. अर्थातच त्यांची पोलिसदलात काम करण्याची तयारी हवी.\nराज्याकडे होम गार्डची संख्या वाढवून कार्यालयीन कामकाज,व्हीआयपी सेक्युरीटी त्यांना दिल्या जाऊ शकतात. प्रशिक्षित पोलिस हे रस्त्यावर हिंसाचाराचा सामना करण्यासाठी उतरु शकतात. निव्रुत्त अनुभवी पोलिसांचा वापर आपण का करु शकत नाही\nहिंसाचाराविषयी गुप्तहेर माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. त्याकरता गुप्तहेर खात्याची ताकद व क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्याकरता निवृत्त सक्षम गुप्तहेर अधिकार्यांचा पुन्हा एकदा वापर करु शकतो. आज जम्मू काश्मिर, ईशान्य भारतात आणि इतर ठिकाणी देशात अनेक गुप्तहेर संस्था काम करतात. त्यात गुप्तहेर खाते, रिसर्च अनालिसिस विंग, सैन्य गुप्तहेर खाते, महसूल, आयकर या विभागांची गुप्तहेर खाती कार्यरत असतात. त्यांनी प्रत्येक महिन्याला एकत्र येऊन गुप्तहेर माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे.पोलिस अधिकार्यांनी गुप्तहेर संस्थांना कोणती माहिती मिळवावी याविषयी काम द्यावे. हिंसक आंदोलनाची आगाऊ माहिती मिळवावी. त्यासाठी सर्व गुप्तहेर संस्थांची बैठक राज्य, जिल्हा पातळीवर होणे गरजेचे आहे.अशा प्रकारच्या बैठका या मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस संचालक,जिल्हा पालक मंत्री आदींनी घेतल्या पाहिजेत.\nटेक्निकल इंटेलिजन्सने संशयित दंगलखोऱांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लक्ष ठेवणे शक्य आहे. या सर्व उपायामुळे पोलिसांना कुठे काही गडबड होणार असेल तर त्याची माहिती आधीच कळेल व ते हिंसाचार वेळेवर थांबवु शकतिल.\nअर्धसैनिक दले, सैन्य,तैनात करा\nराज्यात सीआरपीएफ, बीएसएफ यांचे प्रशिक्षण केंद्रे आहेत तसेच गरज भासल्यास गृहमंत्रालयाकडून आपल्याला अर्धसैनिक दले तैनात करता येतिल. म्हणून राज्यातील राज्य राखीव पोलिस दलाबरोबर या अशा प्रकारच्या अर्धसैनिक दलांची मदत घेऊन लवकरच हिंसाचार थांबवला पाहिजे.हिंसाचाराची व्याप्ती राज्यभर पसरली तर पोलिसांची संख्या कमी पडते.\nआज राज्यात सैन्याच्या अनेक कॅन्टोन्मेंट मुंबई, पुणे, भुसावळ, औरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी आहेत. सैन्याचा वापर पण हिंसाचार गंभिर झाल्यास केला जाऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्याचा वापर देशात अनेकदा केला गेला आहे. जाट आणि गुज्जर आंदोलनाच्या वेळी हरियाणा आणि राजस्थानमध्ये पोलिसांना हिंसाचार थांबवता आला नाही, तेव्हा सैन्याला पाचारण करण्यात आले होते. म्हणून हिंसाचार अधिक भडकण्याची वाट न पाहता तो नियंत्रित करण्यासाठी कारवाई केली पाहिजे.\nआधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करणे गरजेचे\nपोलिसांना दंगेखोरांवर काबू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे आहेत. हे तंत्रज्ञान जम्मू काश्मिर पोलिस वापरत आहेत. यामुळे पोलिस दंगलखोरांवर काबू मिळवू शकतिल. सध्या अश्रुधुराशिवाय दंगलखोरांवर काबू मिळवण्याचे इतर अनेक उपाय आहेत.\nआंदोलक संघटनांना आंदोलनात झालेले नुकसान भरून देणे न्यायालयाने बंधनकारक केले पाहिजे. जेणेकरून भविष्यातील हिंसाचार, नुकसान टाळण्यास मदत होईल. आंदोलकांवर खटले जलदगती न्यायालयात चालवून आंदोलकांना शिक्षा मिळाली पाहिजे, जेणेकरून कायद्याची भीती आंदोलकांना बसेल.\nयात सोशल माध्यमे, छापील माध्यमांनी आंदोलनांचे वार्तांकन करताना हिंसाचाराला महत्त्व न देता वार्तांकन करावे. हिंसक आंदोलनांला अनेक संस्था आर्थिक मदत करतात. त्यांच्यावरही कारवाई करावी. जसे राष्ट्रीय गुप्तहेर संस्थेने हुरियत कॉन्फरन्सच्या आर्थिक नाड्या आवळते आहे तशाच पद्धतीने या आंदोलकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या पाहिजेत.\nस्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ़्री फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करुन पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरुन हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल. हिंसक आंदोलक आंदोलनाचे विविध मार्ग अनुसर��ात पोलिसांनीही एक पाऊल पुढे जाऊन हा हिंसाचार थांबवला पाहिजे. त्याकरता सामान्य माणसांनीही पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे.म्हणुनच हिंसक आंदोलने थांबवण्याकरता सर्व समावेशक उपाय जरुरी आहेत.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t211 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८, मुंबई वाचविणसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची मोहीम\nनॅशनल सिक्युरिटी गार्ड सैन्याचे कमांडो\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nदि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर हल्ला केला होता, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर ...\nपाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता\nपाकिस्तानचे समुद्री हल्ल्याचे नियोजन\nइंटेलिजन्स ब्युरोकडून एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ...\nहिंदुस्थान एअरोनॉटिक्स आणि राफेल विमान\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( एचएएल: Hindustan Aeronautics Limited) या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद ...\nरोहिग्यांची म्यानमारमधे वापसी – एक योग्य निर्णय\nभारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक ऐतिहासिक निर्णय घेत म्यानमारमधून येऊन भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या सात रोहिंग्या ...\nभारत नेपाळ व्यापार संबंध मजबूत करुन चीनला शह\nनेपाळला चीनच्या बंदरांतून व्यापार करणे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक ठरणार आहे. ही बाब लक्षात आणून ...\nसामान्य माणूस देशासाठी काय करू शकतो\n२९ तारीख हा सर्जिकल स्ट्राइक दिवस म्हणून साजरा करावा अशी विद्यापीठे कॉलेजेस आणि शाळांना सांगण्यात आले ...\nहैदराबादच्या स्वतंत्र-संग्रामाची सांगता सैन्याच्या ऑपरेशन पोलोने\n१५/०८/१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या रचनेनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व ...\nआफ्स्पाविषयी गैरसमज आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nइतिहासात पहिल्या वेळा सैनिक सर्वोच्च न्यायालयात\nआर्म्ड फोर्सेस स्पेशल पावर्स ऍक्ट, १९५० (अफस्पा) अंतर्गत दहशतावादी ...\nपोलिस दलाच्या सक्षमीकरणाकरता काही उपाययोजना\nगेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी ...\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A4%88-%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T02:33:28Z", "digest": "sha1:IEEQCCQSTV5GX2FE5KWDCMLTLU7BX5WI", "length": 6064, "nlines": 91, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पपई हनी स्मुदी – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 16, 2018 ] भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ८ – मानसोल्लास ग्रंथ\tलेख\n[ November 15, 2018 ] भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ७ – मौल्यवान ग्रंथसंपदा\tलेख\n[ November 14, 2018 ] भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ६ – जैन, बुद्ध, मौर्य आणि गुप्त काळ\tलेख\n[ November 13, 2018 ] भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ५ – रामायण-महाभारत काळ\tलेख\n[ November 12, 2018 ] भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ४ – ख्रिस्तपूर्व काळ\tलेख\nFebruary 28, 2017 संजीव वेलणकर सरबते\nसाहित्य :- १ कप पपईचे कापलेले तुकडे, अर्धा कप थंड दूध, १ कप घट्ट दही, अर्धा कप व्हेनिला आईस्क्रिम, १ चमचा मध, थोडस केशर (एक चमचा कोमट दुधात बुडवून ठेवा)\nकृती :- ब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ८ – मानसोल्लास ग्रंथ\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ७ – मौल्यवान ग्रंथसंपदा\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ६ – जैन, बुद्ध, मौर्य आणि गुप्त काळ\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ५ – रामायण-महाभारत काळ\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ४ – ख्रिस्तपूर्व काळ\nडाएट पॅनमध्ये अन्न शिजवण्याच्या टिप्स\nडाएट पॅन – एक वरदान\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३ – ऋग्वेद्काल\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/163?page=3", "date_download": "2018-11-17T02:32:17Z", "digest": "sha1:APYAUNTI7JATHCSHVBSIV7IOH57UY2TN", "length": 11578, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राजकारण : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राजकारण\n(देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निकालाचं पहिलं वाहिलं विश्लेषण..)\nRead more about \"राजकारणावर बोलू काही..\nRead more about 'लोकपाल' फक्त आंदोलनापुरतेच..\nRead more about रोगापेक्षा इलाज भयंकर..\n मी मायबोलीचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक लेख घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.\nअगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल.\nस्पेशल प्रॉसीक्यूटर रॉबर्ट म्यूलर आणि आतापर्यंतच्या घडामोडी\nगेले काही महिने स्पेशल प्रॉसीक्यूटर रॉबर्ट म्यूलर आणि त्यांचे काम याबद्दल अमेरिकन माध्यमातून वेळोवेळी वाचायला, ऐकायला मिळत होते. दोन्ही राजकीय पक्ष आपआपल्या दृष्टीने त्याला रंग देत होते. अगदी शुक्रवार सकाळपर्यंत रॉबर्ट म्यूलर ला काढून टाकण्याच्या मागण्या होत होत्या.\nRead more about स्पेशल प्रॉसीक्यूटर रॉबर्ट म्यूलर आणि आतापर्यंतच्या घडामोडी\nहात नगा लाऊ त्याचा गाडीला\nसंजयचा बाप्यानी युपीचा या भैयानी\nमुम्बई ही काढली विकरीला\nहात नगा लाऊ त्याचा गाडीला\nनिरूपम हा चाले कसा तोर्या ने\nपैसे ओढितो हा कसा खोर्या ने\nभाउ लोकाना घाली पाठीला\nहात नगा लाऊ त्याचा गाडीला\nघालतो हा छटपूजा कशी जोमात\nमनसैनिक येता जाईल कोमात\nत्यानी याचा मिशीचा केस का हो ओढिला\nहात नगा लाऊ त्याचा गाडीला\nलाज थोडी ठेव राहतया जागेची\nमाज नको करु खात्या अन���ना ची\nमुम्बई हया नगरीने तुला का ग पोशिला\nहात नगा लाऊ त्याचा गाडीला\nRead more about हात नगा लाऊ त्याचा गाडीला\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nअमेरिकेतला गन व्हायोलन्स, गन कंट्रोल आणि राजकारण\nकाल व्हेगासमधे झालेल्या शूटींगनंतर हा धागा काढावासा वाटला. खरंतर ती दुर्घटना राजकारणापलीकडे असायला हवी. पण गन्स आणि अमेरिकेतलं राजकारण इतकं जवळ आहे की हा धागा नुसता चालू घडामोडीत चालणार नाही.\ncnn वर एक वाचनीय लेख आहे.\nRead more about अमेरिकेतला गन व्हायोलन्स, गन कंट्रोल आणि राजकारण\nमु. पो. १६०० पेन्सिल्व्हानिआ अ‍ॅव्हेन्यू (आणि मार-अ-लागो फ्लो. , बेडमिन्स्टर न्यू. जर्सी)\nडॉनल्ड ट्रंप आणि अमेरिकेतील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी हा धागा. फक्त राजकीय घडामोडी आणि त्यांचे परिणाम यांची चर्चा करायला हा धागा वापरा.\nRead more about मु. पो. १६०० पेन्सिल्व्हानिआ अ‍ॅव्हेन्यू (आणि मार-अ-लागो फ्लो. , बेडमिन्स्टर न्यू. जर्सी)\nअमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष डानल्ड टृंप यांच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी हा धागा. राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयाचा परिणाम तळागाळातल्या माणसांपासुन \"टू बिग टु फेल\" संस्थांवर होत असल्याने इथे अगदि एलिमेंटरी शाळेच्या बाकापासुन ते इमिग्रेशनच्या डाका पर्यंत आणि झालंच तर रशियन कॉल पासुन मेक्सिकन वॉल पर्यंत चर्चा करायला हरकत नाहि.\nRead more about ट्रंपच्या राज्यात...\nभारताबाहेरच्या देशातल्या राजकारणाबद्दलचं हितगुज.\nRead more about राजकारण - भारताबाहेर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2539?page=6", "date_download": "2018-11-17T02:37:02Z", "digest": "sha1:7E6KDHQRYD4TQFLNHPTXMLHF5XLMLWQX", "length": 14388, "nlines": 286, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रेम : शब्दखूण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रेम\nआज राणी आठव कधी प्रेम केलं होतं\nखुळ्या झुल्यावर मन उंच गेलं होतं\nकाही दिसेना जगात, फक्त दोन उरलं होतं\nगुलाबी धुक्यात मन गुलाबी झालं होतं\nडोळे पाहती तुलाच, बाकी काहीच दिसेना\nतुझ्या आठवणीविना दिनरातही सरेना\nजप तुझ्याच नावाचा, घुमे सदा अंतरात\nफक्त तुच आणि तुच, दुजं काहीच सु��ेना\nवेडा वाराही आणतो तुझाच धुंद गंध\nस्पर्शाच्या कळ्यांना जाणवे तुझाच अनुबंध\nभाषा तेवढीच उरे, तुझे नाव, एक शब्द\nपहाया प्रेमाचा उत्सव, सारे जग झाले स्तब्ध\nRead more about दिवस प्रेमाचा\nझोकून देऊन प्रेम करावं \nझोकून देऊन प्रेम बीम पुस्तकी भाषा वाटते नाही. पण प्रत्येकाच्या मनात हि असीम प्रेमाची अढी असतेच कुठेतरी. प्रेम हवंच असतं कुणाचतरी. आपल्यावरही अगदी कुणी झोकून देऊन प्रेम करावं अस वाटत असतंच. पण करतांना मात्र आपण प्रेम करतो ते हातचं राखूनच…. प्रेम मिळवण्यापेक्षा स्वतः प्रेमात असतांना मिळणार सुख अधिक असतं. मिळवतांना किती मिळतंय ह्याचा हिशेब आपल्या हातात कुठेय पण देतांना हातचा सुद्धा शिल्लक न ठेवता अगदी अगदी ऋणात राहूनही देता येतं. सतत २४/७ प्रेमात राहण्याचं सुख ते काय ना \nRead more about झोकून देऊन प्रेम करावं \nसाथ तुझी कधीच सुटलेली\nतरी तुझ्या असण्याचा भास\nत्या एका वाईट क्षणाचाच\n''तो जरा 'हटके' असावा''\n''मला समजून घेणारा असावा''\n''दिसण्यातही नाकीडोळी मस्त असावा''\n''मुख्य म्हणजे माझ्याहून जास्त शिकलेला असावा......MBA वगैरे....''\n''बघूया पदरात काय येतंय ते..........''\nती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (६)\nRead more about ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (६)\nमी गुलाब आणले होते..\nमी गुलाब आणले होते\nकाटे काटे ते काढून\nमी गुलाब आणले होते\nमी गुलाब आणले होते\nमी गुलाब आणले होते\nमाझे मीच ते तेव्हा\nसुन्न झालं होत अंग\nदेऊ आता त्या नदीला\nगेला हात बाजूला ते\nनव्हते तिथे ते गुलाब\nRead more about मी गुलाब आणले होते..\nह्याच प्रेमाच्या आधारावर जग अजुनही टिकून आहे.\nकधी कधी आपण फारच गुरफटत जातो. प्रेम ही एक हळुवार भावना आहे. तारुण्य वेगवान आहे. गंमत म्हणजे, प्रेम उमलतच मुळी तारुण्यात. वेगवान आयुष्यात थांबायला लावणारे क्षण इथेच येतात. एकीकडे करीयर असतं, तर दुसरीकडे हळुवार भावना. ह्या दोघांची सांगड म्हणजेच गुरफटणं.\nजगात सगळ्याच गोष्टी \"मी\"पाशी येवून थांबतात. सुरुवात प्रेमाची \"मी\"नं होते. मी आहे म्हणून तर प्रेम आहे, किंबहूना हे सगळं जग आहे.\nRead more about ह्याच प्रेमाच्या आधारावर जग अजुनही टिकून आहे.\nगेलीस तू मला आशेचा किरण देऊन,\nवाटलं होतं येशील परत फिरून \nका गेलीस तू मध्येच निघून,\nखेळ आपुला अर्धवट सोडून \nवाट पाहत आहे तुझी डोळ्यात प्राण आणून,\nबसलो आहे अन्न पाणी सोडून \nडोळे आले आहेत अश्रूंनी भरून,\nपण गेलो आहे ���ुझ्या प्रेमाने भारावून \nस्वप्न होते मनी वसून,\nपण राहिले ते फोल ठरून \nवाटले एकदा हे जग जावे सोडून,\nपण तू बसलीस मार्ग अडवून \nवाट पाहता पाहता जाईन मरून,\nआपल्या प्रेमाची साक्ष ठेवून \nपण अजूनही आहे आशा मनी धरून,\nस्वागत करीन तुझे चुंबन घेऊन \nहोणे वेडे दिवाणे ..२\nपुन्हा वितळून जाणे ..३\nजीव घोर लावणे ..५\nतुझे येणे जाणे ...\nRead more about तुझे येणे जाणे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2833", "date_download": "2018-11-17T02:31:04Z", "digest": "sha1:GA7USLSP7HJHG3VAJHRYACVLUBTP5556", "length": 10499, "nlines": 191, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्रोशा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /क्रोशा\nजादुची सुई- टोपी २\nRead more about जादुची सुई- टोपी २\nRead more about जादुची सुई-पर्स २\nपर्स करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.त्यामुळे छोटीशिच केली आहे.\nCoin bag म्हणुन वापरता येइल.\nRead more about जादुची सुई-पर्स\nजादुची सुई- टोपी १\nमाझ्या पहिल्याच धाग्याला इतका छान प्रतिसाद मिळाला कि दुसरा धागा काढल्यावाचुन रहावेना.\nपुन्हा एकदा सर्वान्चे आभार\nआणी हि टोपी घातलेली साची (माझी मुलगी)....\nRead more about जादुची सुई- टोपी १\nजादुची सुई या चित्रमालेमधुन माझे क्रोशेकाम शेअर करनार आहे\nगिनिज रेकॉर्ड भारतीय स्त्रियांच्या खिशात (डोनेट केलेल्या काही फोटोंसह),(इबुक लिंक सह)\nऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले\nगिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले\nमला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता.\nजगातले सर्वात मोठे ब्लँकेट\nRead more about गिनिज रेकॉर्ड भारतीय स्त्रियांच्या खिशात (डोनेट केलेल्या काही फोटोंसह),(इबुक लिंक सह)\nगिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लार्जेस्ट ब्लँकेट, मदर इंडिय���ज क्रोकेट क्विन, पुणे मीट\nचेन्नईच्या सुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.\nआता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.\nRead more about गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लार्जेस्ट ब्लँकेट, मदर इंडियाज क्रोकेट क्विन, पुणे मीट\nएका गोंडुस बाळासाठी खास\nआणि हा आमच्या चिऊसाठी\nRead more about संक्रांत स्पेशल\nअजून थंडी पडेच ना\nनेहमी मी क्रोशाने लोकरीचे फ्रॉक्स विणते. पण या वर्षी थंडी पडेच ना. मग काय करणार दो-यानेच विणला हा फ्रॉक. बघा आवडतोय का\nक्रोशाने नेटवरती बरेच पँटर्न असतात. पण मला कॉपी पेस्ट पेक्षा स्वत:च डिझाईन करून विणायला आवडते. हा तसाच मीच डिझाईन केलेला पँटर्न.\nRead more about अजून थंडी पडेच ना\nराधा ही बावरी, हरीची...\nएकटा कृष्णकाही बरा दिसेना, शेवटी राधेला पर्याय नाहीच ना\nRead more about राधा ही बावरी, हरीची...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5132856503393380645&title=Award%20to%20Rhythm%20Wagholikar&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T02:20:49Z", "digest": "sha1:P5XH2U5L7QBJ53HOWWBJT6X6SO5ZELBP", "length": 9229, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "र्‍हिदम वाघोलीकर यांना ‘महात्मा गांधी सन्मान’ प्रदान", "raw_content": "\nर्‍हिदम वाघोलीकर यांना ‘महात्मा गांधी सन्मान’ प्रदान\nलंडनच्या ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव\nपुणे : युवा लेखक र्‍हिदम वाघोलीकर यांना लंडनमधील ‘हाउस ऑफ कॉमन्स’ येथे झालेल्या ग्लोबल अचिव्हर्स कॉनक्लेव्हमध्ये ‘महात्मा गांधी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.\n‘एनआरआय वेल्फेअर सोसायटी ऑफ इंडिया’ (लंडन) संस्थेतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आले. जगभरातून ४५ नागरिकांना हा सन्मान दिला जातो. हा पुरस्कार मिळविणारे वाघोलीकर हे सर्वात तरुण भारतीय आहेत. हा पुरस्कार २५ ऑक्टोबर २०१८ रोजी देण्यात आला. या वेळी भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, पद्मविभूषण डॉ. अनिल कोहली आणि मान्��वरांना गौरविण्यात आले. या वेळी वाघोलीकर यांचे वडील सुधीर यांसह भारत व इंग्लंडमधील मान्यवर उपस्थित होते.\n‘या सन्मानामुळे भारताचा झेंडा ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये उंचावल्याचा आनंद वाटतो’, असे वाघोलीकर यांनी सांगितले.\nवाघोलीकर हे सामाजिक विषयांवर जनजागृतीचे काम करणाऱ्या ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत. गौरी सावंत यांच्यासमवेत ते अनाथ मुलींसाठी काम करतात. त्यांनी लता मंगेशकर यांच्यावर ‘स्वरलता- र्‍हिदमिक रेमिनिसेस ऑफ लता दीदी’ आणि किशोरी अमोणकर यांच्यावर ‘द सोल स्टिरिंग व्हॉइस-गानसरस्वती किशोरी आमोणकर’ ही पुस्तके लिहिली आहेत.\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंडित बिरजू महाराज यांनी वाघोलीकर यांच्या लेखन उपक्रमाचे कौतुक केले आहे. वाघोलीकर यांना इस्मा इन्स्टिट्यूटतर्फे (इंटरनॅशनल स्पिरिच्युलिटी मार्केट) अध्यात्म क्षेत्रातील दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच ‘एशियन थाई इंडियन बिझनेस लीडरशिप’ परिषदेत युवा उद्योजक सन्मान, कला गौरव राष्ट्रीय पुरस्कार, इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्कार (दुबई), सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘फेमिना मोस्ट पॉवरफूल ऑफ दी इअर २०१८’ पुरस्कार मिळाले आहेत.\nTags: पुणेर्‍हिदम वाघोलीकरमहात्मा गांधी सन्मानPune​​LondonEnglandRhythm WagholikarMahatma Gandhi Sammanप्रेस रिलीज\nर्‍हिदम वाघोलीकर यांना ‘महात्मा गांधी सन्मान’ जाहीर र्‍हिदम वाघोलीकर यांना पुरस्कार प्रदान किशोरीताईंच्या सुरेल आठवणी पुस्तकरूपात वाघोलीकर, रचना यांना ​इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्कार वाघोलीकर, रचना शहा यांना वॉव अॅवॉर्ड\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-17T02:04:15Z", "digest": "sha1:P32QMOKG6BTLVGY4WSGS2VKHQQEM4YGZ", "length": 5014, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नीता विजय रांजणे, एरोली, नवी मुंबई (सेल्फी विथ बाप्पा) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनीता विजय रांजणे, एरोली, नवी मुंबई (सेल्फी विथ बाप्पा)\nनीता विजय रांजणे, एरोली, नवी मुंबई (सेल्फी विथ बाप्पा) – वर्ष – २०१७\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआधुनिकीकरणासाठी राफेल करार महत्वाचा : मोदी सरकारचे हवाई दलाकडून समर्थन\nNext article#फोटो : हुतात्मा बाबू गेनू गणेशोत्सव मंडळाची तयारी अंतिम टप्यात\nमंडप, विसर्जन रथांचा “विसर’\nअनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार\nयंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव\nगणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट\nपालिकेची लेखी परवानगी दर्शनीय भागात न लावलेले मंडप बेकायदेशीरच\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T02:04:26Z", "digest": "sha1:OZRR3LISOB5DURJKEZVNYYJKWZSH22I3", "length": 7634, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईत शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक व फटाक्यांवर बंदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबईत शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक व फटाक्यांवर बंदी\nमुंबई: बृहन्मुंबईत शांतता क्षेत्र वर्गीकृत करण्यात आली आहेत. या शांतता क्षेत्रामध्ये रूग्णालये/शैक्षणिक संस्था/धर्मस्थळ व न्यायालये यांचा समावेश आहे. शांतता क्षेत्रे ही 24 तास म्हणजेच दिवस व रात्रीसाठी शांतता क्षेत्र घोषित केले असल्याने या क्षेत्रामध्ये ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर), संगीत वाद्य, फटाके इत्यादी वाजविण्यास संपूर्णपणे बंदी आहे.\nशांतता क्षेत्र वगळून इतर ठिकाणी आवश्यक परवाना घेऊन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, संगीत वाद्य यांचा वापर आवाजाची ठरविण्यात आलेल्या पातळीच्या उल्लंघनाशिवाय करता येणार आहे.\nकायद्यानुसार आवाजाची मर्यादा औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल व रात्री 70 डेसिबल, विपणन क्षेत्रात दिवसा 65 व रात्री 55 डेसिबल, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 व रात्री 45 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात 50 डेसिबल व रात्री 40 डेसिबल अशी ठरविण्यात आली आहे.\nया नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी मुख्य नियंत्रण कक्षातील 100 क्रमांक तसेच 738144144/7738133133 या क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधंदेवाईक लैंगिक शोषण आणि मुलींचे पुनर्वसन (भाग-१)\nNext articleगणेशोत्सव स्पेशल: चुरम्याचे मोदक\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नवीन महामार्ग आणि रस्त्यांची निर्मिती : नितीन गडकरी\nपानाच्या पिचकारीचे डाग सहज होणार “स्वच्छ”\nसोने व्यापाऱ्याकडून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा\n#नोटाबंदीची दोन वर्ष: ‘याला’ हुकुमशाही मनोवृत्ती म्हणू नये, तर दुसरं काय\nतुघलकी निर्णयाने सामान्यांचं जीवन उद्ध्वस्त ; नोटबंदीवरून राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल\nधारावीच्या पुनर्विकासावरुन पुन्हा वाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/lonavala-pune-news-sahara-city-issue-75678", "date_download": "2018-11-17T03:21:46Z", "digest": "sha1:6M4UWTPEFYEBHDSJF46JAHUWD3QEVMJH", "length": 14254, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "lonavala pune news sahara city issue ‘सहारा’ने केले स्थानिकांना ‘बेसहारा’ | eSakal", "raw_content": "\n‘सहारा’ने केले स्थानिकांना ‘बेसहारा’\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nलोणावळा - सहाराचे ॲम्बी व्हॅली सिटी प्रकल्प अवसायनात निघाल्याने १९ ऑक्‍टोबरनंतर बंद होणार आहे. त्यामुळे सहाराचे कर्मचारी ‘बेसहारा’ होणार आहेत. अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी सोळाशे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची नोटीस कंपनीने बजावली आहे. ॲम्बी व्हॅलीच्या सभोवताली असलेल्या गावांतील ९२४ स्थानिकांवर या निर्णयामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून, अनेकांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. ४) ॲम्बी व्हॅली कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे धरत तीव्र संताप व्यक्त केला.\nलोणावळा - सहाराचे ॲम्बी व्हॅली सिटी प्रकल्प अवसायनात निघाल्याने १९ ऑक्‍टोबरनंतर बंद होणार आहे. त्यामुळे सहाराचे कर्मचारी ‘बेसहारा’ होणार आहेत. अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी सोळाशे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची नोटीस कंपनीने बजावली आहे. ॲम्बी व्हॅलीच्या सभोवताली असलेल्या गावांतील ९२४ स्थानिकांवर या निर्णयामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असू��, अनेकांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. ४) ॲम्बी व्हॅली कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे धरत तीव्र संताप व्यक्त केला. कंपनीचा हा निर्णय अन्यायकारक असून त्या विरोधात कामगार कल्याण विभाग व न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली. कंपनीजवळ पोलिस बंदोबस्त तैनात होता.\nॲम्बी व्हॅलीचा खर्च भागविणे अवघड जात असल्याने सहाराच्या संचालक मंडळाने हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nप्रशासकीय कर्मचारी वगळता अन्य सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना घरी बसविण्यात आले आहे. अन्य कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासंदर्भातही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांचा पगार देण्यात येणार असून, त्यानंतर कामावर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंत्राटी कामगारांसह कायम कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. गेली अनेक वर्षे ॲम्बी व्हॅली कंपनीने सेवा दिल्यानंतर आता जायचे कुठे असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला. कंपनीच्या या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया नीलेश मेंगडे यांनी दिली. काही कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले आहे. मात्र, पंधरा दिवसांनंतर पुढे काय असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला. कंपनीच्या या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया नीलेश मेंगडे यांनी दिली. काही कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले आहे. मात्र, पंधरा दिवसांनंतर पुढे काय असा प्रश्‍न उभा राहत आहे. कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन थकले असून, थकीत वेतनासह कर्मचाऱ्यांना त्यांचे लाभ मिळाले पाहिजेत, असे मेंगडे यांनी सांगितले.\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अ��कलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-modak/modak-recipe-118091000011_1.html", "date_download": "2018-11-17T03:19:46Z", "digest": "sha1:LJHPQLJZMYHXCP4HX7MXR6KYKC3CTPPJ", "length": 12432, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तळलेले मोदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n200 ग्रॅम खोबरं बुरा\n200 ग्रॅम साखर बुरा\n1 लहान चमचा वेलची पावडर\n2 चमचे तेल मोहनसाठी\nकृती: मैद्यात मोहन घालून पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. खोबरं बुरा, साखर बुरा, वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स मिसळून घ्या. मैद्याच्या लहान-लहान लाट्या करा. लहान पुर्‍या लाटा. त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या.\nफ्राइंग पॅनमध्ये तूप गरम करा. मोदक हलके सोनेरी होयपर्यंत तळून घ्या.\nका दाखवतात मोदकाचा नैवेद्य\nपनीर - नारळाचे लाडू\nगणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे करा\nपोस्टाच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक\nयावर अधिक वाचा :\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अह���कार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nप्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\n\"वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\n\"नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये...Read More\nआरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ...Read More\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ...Read More\n\"ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा....Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील...Read More\n\"आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय...Read More\n\"आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात...Read More\n\"दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल...Read More\n\"जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी...Read More\n\"व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/tag?tagname=%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%20%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2018-11-17T03:10:04Z", "digest": "sha1:DZGXOAZJSV53POBUSONLY5KBJXXQD7CD", "length": 3897, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nनवी मुंबई विमानतळालाही धाेका\nकेरळमधील अतिवृष्टीच्या हाहाकारात कोची विमानतळ आठवडाभराहून अधिक काळ बंद ठेवावा लागला. विमानतळाच्या धावपट्टीसह टर्मिनल इमारत, टॅक्सीवे ही सर्व ठिकाणे पाण्यात बुडाली आणि सव्वादोनशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. गाढी व उलवे नदीचे प्रवाह वळवून ...\nविशेष प्रतिनिधी अंक ३७ Ank 32 अंक ३६ Ank 27 ank 36 अंक ३५ अंक ३८ अंक ४५ अंक ४६\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mumbai-hospital-treatment-patient-residence-133250", "date_download": "2018-11-17T03:22:27Z", "digest": "sha1:NDXXVHJGZPVDY3FXQEPXBW7JVMLBTQPK", "length": 13962, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai hospital treatment patient residence मुंबईत उपचाराला जाणाऱ्यांना निवारा | eSakal", "raw_content": "\nमुंबईत उपचाराला जाणाऱ्यांना निवारा\nबुधवार, 25 जुलै 2018\nकोल्हापूर - उपचारासाठी मुंबईत जाणे म्हणजेच एक व्याप आणि त्यात मुंबईत गेल्यावर रुग्ण, नातेवाइकांची राहण्याची सोय करणे म्हणजे त्याहून मोठा व्याप; पण अनेक वेळा अपरिहार्यता असते आणि अक्षरशः कसरत करत मुंबईत राहावे लागते; पण आता कोल्हापुरातून मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्यां���ी चांगली सोय झाली आहे. चैतन्य प्रतिष्ठान व सावली केअर सेंटतर्फे मुंबईत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी निवास व्यवस्था सज्ज केली आहे. महात्मा फुले रोड, नायगाव दादर येथे ही निवास व्यवस्था आहे.\nकोल्हापूर - उपचारासाठी मुंबईत जाणे म्हणजेच एक व्याप आणि त्यात मुंबईत गेल्यावर रुग्ण, नातेवाइकांची राहण्याची सोय करणे म्हणजे त्याहून मोठा व्याप; पण अनेक वेळा अपरिहार्यता असते आणि अक्षरशः कसरत करत मुंबईत राहावे लागते; पण आता कोल्हापुरातून मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. चैतन्य प्रतिष्ठान व सावली केअर सेंटतर्फे मुंबईत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी निवास व्यवस्था सज्ज केली आहे. महात्मा फुले रोड, नायगाव दादर येथे ही निवास व्यवस्था आहे.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई महापालिकेचे वैद्यकीय शिक्षण व रुग्णालय संचालक डॉ. अविनाश सुपे व अंजली पाटील यांच्या हस्ते या निवास व्यवस्थेचे काल उद्‌घाटन झाले.\nउपचारासाठी मुंबईत येणाऱ्या २० रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाइकांसाठी असे मिळून साठ जणांची येथे सोय आहे. त्यांच्याकडून अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे. ही निवास व्यवस्था वातानुकूलित तर आहेच; पण तेथे तात्पुरत्या वैद्यकीय उपचाराचीही सोय आहे.\nमुंबईत रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे राहण्याची व्यवस्था नसल्याने हाल होतात. काही जणांचे नातेवाईक मुंबईत असतात; पण मुंबईतील जागेची स्थिती पाहता तेथे रुग्णांना काही दिवसांसाठी राहणे सोयीचे होऊ शकत नाही.\nकाही जणांची व्यवस्था होते; पण ती खूप लांब असते. त्यामुळे टॅक्‍सी, लोकल, बेस्टचा प्रवास करावा लागतो. सोबत रुग्ण असताना असा प्रवास खूप अडचणीचा होतो.\nया पार्श्‍वभूमीवर मुंबईत नायगाव-दादर अशा मध्यवर्ती भागात ही निवास व्यवस्था आहे.\nकोल्हापुरातून जाणाऱ्यांनी अगोदर संपर्क करून गेल्यास तेथे राहता येणार आहे. त्यासाठी (९७६९५६८२८३ विकास देशमुख) हा संपर्क क्रमांक आहे.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/overnight-travel-by-trains-could-soon-be-fast-around-200-to-250-kmph-time-consuming-for-travelers-1631131/", "date_download": "2018-11-17T03:06:06Z", "digest": "sha1:JFPXP2OZKFE2A635X4XNG4KLMV77XZ26", "length": 12079, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "overnight travel by trains could soon be fast around 200 to 250 kmph time consuming for travelers | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nरात्री प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर\nरात्री प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nरेल्वे प्रवास हा सर्वात सुखकर प्रवास असल्याने देशात सर्वाधिक प्रवाशांक���ून या माध्यमाचा वापर केला जातो. रात्रीच्या वेळी प्रवास करताना तर रेल्वे सर्वात जास्त सोयीची असते. रात्री चालणाऱ्या रेल्वेंचा वेग वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल तर तुमचा हा प्रवास कमी वेळात पूर्ण होणार आहे. त्यासाठी वेगळा हायस्पीड कॉरीडॉर तयार करण्याची तयारी सुरु आहे. या मार्गावर २०० ते २५० किलोमीटर ताशी वेगाने रेल्वे धावतील. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी या कॉरीडॉर्सच्या निर्मितीसाठी काम करण्याचे आदेशही नुकतेच दिले आहेत.\nहा हायस्पीड मार्ग लवकरात लवकर पूर्ण करायचा असल्याने त्याचे काम वेगाने होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील १० हजार किलोमीटरचा टप्पा एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या मुंबई-पुणे या मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसला हा पल्ला पार करण्यासाठी ३ तासांचा कालावधी लागतो. मात्र ही वेळ कमी करुन ती एक ते दीड तासाने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन हायस्पीड कॉरीडॉर झाल्यास रोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय अतिशय उपयुक्त ठरेल.\nतसेच सध्या रेल्वेच्या विविध प्रकल्पांवर करण्यात येणारा खर्चही येत्या काळात कमी करण्यात येईल असे पियूष गोयल म्हणाले. त्यामुळे रेल्वेचा निधी वाचविण्याचा प्रयत्न येत्या काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या प्रकल्पातीलही अनेक गोष्टी कमीत कमी खर्चात करण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही नवीन जागा घेण्यात येणार नसून सध्या रेल्वेकडे असलेल्या जागेतच हा प्रकल्प केला जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृ���ी इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t31037/", "date_download": "2018-11-17T02:17:06Z", "digest": "sha1:Q65ULHSULLKD5SX5Q2FK65LT5KSKBOBS", "length": 2352, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कविता", "raw_content": "\nप्रेमजग ते वेगळेच असते\nजिथे फक्त प्रेम आणि प्रेमच असते\nजेंव्हा प्रेमी सोबत असतात\nतेव्हाही जेंव्हा क्षण दुराव्याचे असते\nप्रेमजग ते प्रेमीयांचे असते\nसारखे चेहरा एकमेकांचा निहाळणे\nरंगीबेरंगी घालून कपडे नटणे\nहाकेच्या अंतरावर असतात दोघे\nदोघांचीही भुमीका मुक्याची असते\nव्यापक व्याप्ती प्रेमाची असते\nभिती तव नसते प्रेमीयांना कशाची\nप्रेमजग सर्व दोघांचेच असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/katta-gang-my-group/commitment-to-society/articleshow/65694162.cms", "date_download": "2018-11-17T03:47:24Z", "digest": "sha1:N7S47E2S4Q2MOUUCJ6KZQR3XBYTPZX4W", "length": 11986, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "katta gang, my group News: commitment to society - समाजाप्रती बांधिलकी | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\n- प्रा. सुहास लेले\nआपण ज्या समाजाचा भाग असतो त्या समाजाचं ऋण फेडणं ही आपली नैतिक जबाबदारी असते; हा संस्कार अगदी लहानपणापासूनच आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु तो सर्वच मनात रुजत नाही. काही मनांना तो भावतो परंतु, नेमकं काय करावे हेच उमगत नाही.\nमाजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या शाळा-कॉलेजसाठी भरीव कार्य करण्याची कौतुकास्पद उदाहरणं आज समाजात मोठ्या संख्येनं दिसत आहेत. कीर्ती कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनीही समाजाच्या गरजा ओळखत त्यांची पूर्तता करण्याचं शिवधनुष्य पेलण्याचं धाडस दाखवलं आहे. त्यांच्या आपसातल्या म��त्रीचे बंध घट्ट आहेतच. पण, गंमत म्हणून सहलीला गेलेल्या या आणि आणखी काही विद्यार्थ्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. या सहलीवरून ते घरी परतले ते वृद्धाश्रमाची उभारणी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून महत्त्वाचं म्हणजे, या विधायक प्रवासात त्यांनी आजचे विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांनाच मनापासून सहभागी करून घेतलं.\nना नफा ना तोटा या तत्त्वावर हे कार्य पूर्ण करता यावं आणि कामातील पारदर्शकता कायम राहावी म्हणून 'कीर्ती संजीवन चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टतर्फे कल्याणमधल्या कोलम इथे ३५ हजार चौरस फुटांच्या आणि २५ खाटांच्या वृद्धाश्रमाची बांधणी 'सौ. विमलताई सखाराम शिंदे आनंदालय' या नावानं पूर्ण झालेली आहे. इथून पुढे या संस्थेचं काम सुरू होणार आहे. मैत्रीचे बंध जपतानाच समाजासाठी काहीतरी भरीव कार्यही त्यांच्याकडून घडणार आहे. मैत्रीबरोबरच होणाऱ्या या समाजकार्याबद्दल त्यांना नक्कीच शुभेच्छा देता येतील.\nमिळवा लाइक अँड शेअर बातम्या(like & share... readers own page News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nlike & share... readers own page News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nकट्टा गँग याा सुपरहिट\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द होणार\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nRafale Deal: राफेल करार दोन सरकारांमधील नव्हे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B8_%E0%A4%8F%E0%A5%A9%E0%A5%AE%E0%A5%A6", "date_download": "2018-11-17T02:24:21Z", "digest": "sha1:44BYDEEEAXZJKBBCB2VLZDU5ICZUI6AH", "length": 12940, "nlines": 228, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअरबस ए३८० - विकिपीडिया", "raw_content": "\nलांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे चार इंजिनांचे जेट विमान\nऑक्टोबर २५, २००७ (सिंगापूर एअरलाइन्स)\nएमिरेट्स, सिंगापूर एअरलाइन्स, एअर फ्रान्स, क्वांटास, लुफ्तांसा\n४१ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलर\nएअरबस ए३८० हे फ्रान्समधील एअरबस ह्या कंपनीने विकसित व उत्पादित केलेले लांब पल्ल्याचे, जगातील सगळ्यात जास्त प्रवासीक्षमता असलेले दोनमजली विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅलस ते सिडनी दरम्यान विनाथांबा जाऊ शकते. एअरबस ए३८० चे पहिले उड्डाण २७ एप्रिल २००५ रोजी पार पडले तर ह्या विमानाची पहिली प्रवासी सेवा सिंगापूर एरलाइन्स ह्या कंपनीने २५ ऑक्टोबर २००७ रोजी पुरवली.\nएअरबसने प्रतिस्पर्धी विमान उत्पादक बोइंगचे लांब पल्ल्याच्या विमानांवरील वर्चस्व मोडून काढण्यासाठी जून १९९४ मध्ये ह्या विमानाची घोषणा केली. १९ डिसेंबर २००० रोजी एअरबसच्या प्रशासनाने ८.८ अब्ज युरो इतक्या खर्चाचा एअरबस ए३८० विमान विकासाचा आराखडा मंजूर केला. २३ जानेवारी २००२ रोजी ह्या विमानाच्या पहिल्या सुट्या भागाचे उत्पादन सुरू झाले. पहिले विमान बांधून पूर्ण होईपर्यंत ह्या पूर्ण परियोजनेचा एकूण खर्च ११ अब्ज युरोंवर पोचला होता. अतिविशाल आकाराच्या ह्या विमानाचे सुटे भाग फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम व स्पेन ह्या देशांमध्ये बनवले जातात व तुलूझमधील प्रमुख कारखान्यामध्ये एकत्र जोडले जातात. ह्या विमानामधील अत्यंत गुंतागुंतीच्या विद्युत जोडण्या करण्यासाठी ५३० किमी लांबीच्या तारा वापरल्या जातात. एअरबसने महिन्याला ४ ए३८० विमाने पूर्ण करण्याची क्षमता बनवली आहे.\n१ मागण्या व ग्राहक\n३ संदर्भ आणि नोंदी\nनोव्हेंबर २०१४ मध्ये एअरबसकडे ए३८० विमानाच्या एकूण ३१८ मागण्या (ऑर्डर्स) होत्या ज्यांपैकी १४७ विमाने ग्राहकांना हास्तांतरीत करण्यात आली आहेत.\nएशियाना एअरलाइन्स 2014 6 2 [३]\nब्रिटिश एअरवेज 2013 12 7 8 [४]\nचायना सदर्न एअरलाइन्स 2011 5 5 [५]\nएतिहाद एअरवेज 2014 10 5 1 [७]\nकिंग्डम होल्डिंग कंपनी 1\nकोरियन एअर 2011 10 10 [८]\nलुफ्तान्सा 2010 14 12 [९]\nमलेशिया एअरलाइन्स 2012 6 6 [१०]\nकतार एअरवेज 2014 10 3 2 [१२]\nसिंगापूर एअरलाइन्स 2007 24 1 19 [१३]\nथाई एअरवेज 2012 6 6 [१४]\nट्रान्सएरो एअरलाइन्स 2015 4 [१५]\nव्हर्जिन अटलांटिक 2018 6 6 [१६][१७]\nए३८० विमानासाठी रोल्स-रॉईस कंपनीची ४ इंजिने वापरली जातात.\nपहिले पूर्ण झालेले ए३८०\nपहिल्या उड्डाणानंतर उतरणारे ए३८०\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31059/", "date_download": "2018-11-17T02:17:29Z", "digest": "sha1:B7JNG4OBBX3HFMF4NX455XAOQWLO5CYW", "length": 2845, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-ईस्ट-वेस्ट", "raw_content": "\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nघेतली सुट्टी कामावरूनी रेस्ट आहे\nमेजवानीचा घरी भारीच फेस्ट आहे\nनांदतो प्रेमभाव येथे समजून स्वर्ग हा\nनिर्मिलेले असे हे आमचे नेस्ट आहे\nकरावी लागते थोडीफार हेल्प तीला\nदेणे चिरून कांदा ही खरी टेस्ट आहे\nनकोसे वाटावे काम असले रडविणारे\nयेणार डोळा पाणी हे पण बेस्ट आहे\nजगावे म्हणतो कोणी जीवन आनंदाने\nसारीच धडपड एरव्ही तशी वेस्ट आहे\nविस्तारले शहर ऐवढे येथे आजकाल\nकळेना ईस्ट कोणती दिशा वेस्ट आहे\nऐकला होता चिपळीनाद मी पुर्वी कधी\nहाती बाबांच्या हल्ली डेंटल पेस्ट आहे\n© शिवाजी सांगळे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/540098", "date_download": "2018-11-17T03:23:36Z", "digest": "sha1:CVZP2MPMNRS72SYQ4LET3VAZGVLM6LEU", "length": 5964, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे\nखारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे\nऑनलाईन टीम / नवी मुंबई :\nखारघरमधील रिक्षाचालकांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.खारघर एकाता रिक्षा युनियनने संप मागे घेत असलयाची घोषणा केली.आंदोलन मागे खारघरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.\n21 नोव्हेंबर रोजी हद्दीच्या वादातून खारघर रेल्वे स्थानाकावर रिक्षाचालकांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.या घटनेत एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता, या प्रकरणी सात रिक्षाचालकांना अटक करण्यात आली होती.यानंतर खारघरमधल्या 800 रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता.\nतळोजा रिक्षाचालकांनी दगडफेक करून मारहाण केली असतानही खारघर रिक्षाचालकांना अटक केली, असा आरोप खारघरमधील रिक्षाचालकांनी केला होता. रिक्षाचलकांच्या संपामुळे खारघरमधील रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला,पण 28 नोव्हेंबर रोजी संप मागे घेत असल्याची घोषणा रिक्षा युनियनने केली होती.पण दुसऱया दिवशी संघटनांनी मुजोरी कायम ठेवत ,संप सुरूच ठेवला होता. त्यानंतर पनवेल आरटीओने ज्या रिक्षा संपात सहभागी झाल्यात अशा सर्वांना परवाने रद्द करण्याच्या नोटिसाही बजावल्या होत्या.आरटीओच्या कठोर भूमिकेनंतर रिक्षाचालक संघटनांनी सावध पवित्रा घेत, आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.आज दुपारी 3 वाजल्यापासून रिक्षा पुन्हा सुरू होतील,अशी माहिती खारघर एकता रिक्षा युनियनच्या वतीने देण्यात आली.\nत्यागींमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का : सीबीआय\nफुटिरवादी नेते देशद्रोही : अजमेर दिवाण\nतब्बल 36हजार बेस्ट कर्मचारी संपावर\nउत्तराधिकारी बाबतच्या शंकांना बाबा रामदेवांकडून पूर्णविराम\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/government-resolutions", "date_download": "2018-11-17T02:42:51Z", "digest": "sha1:3CFADX2EFDFTAWXRKIZ754MYRYXNLMFW", "length": 4665, "nlines": 89, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "शासन निर्णय | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\n��� केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nव्हॅट आणि इतर कायदे\nमहाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा, २००२\nकेंद्रीय विक्रीकर कायदा, १९५६\nमहाराष्ट्र राज्य ऐषआराम कर, १९८७\nमहाराष्ट्र राज्य स्थानिक क्षेत्रामध्ये मालाच्या प्रवेशावरील कर, २००२\nमहाराष्ट्र राज्य व्यवसाय, धंदे, आजीविका आणि नोकरीवरील कर कायदा, १९७५\nमहाराष्ट्र राज्य स्थानिक क्षेत्रामध्ये वाहनाच्या प्रवेशावरील कर, १९८७\nमहाराष्ट्र राज्य ऊस खरेदी कर, १९६२\nमोटार स्पिरिट कर कायदा\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1915.html", "date_download": "2018-11-17T02:54:58Z", "digest": "sha1:2XOWRFQCORXODJKROYEJAI6N6JM4LRP3", "length": 7946, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यात देशी दारूचे दुकान फोडले,दीड लाखाचा ऐवज लंपास - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Shrigonda श्रीगोंद्यात देशी दारूचे दुकान फोडले,दीड लाखाचा ऐवज लंपास\nश्रीगोंद्यात देशी दारूचे दुकान फोडले,दीड लाखाचा ऐवज लंपास\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यात चोरीच्या, दरोड्याच्या अनेक घटना घडत असतानाच श्रीगोंदा शहरातील कैकाडी गल्ली येथील काही महिन्यांपासून बंद असलेल्या सरकारमान्य देशी दारूचे दुकान काही अज्ञात चोरांनी फोडले. या दुकानातून सुमारे १ लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत माहिती अशी की, श्रावण कुमार रामलु कुरैमुला रा.पंतनगर, श्रीगोंदा यांनी शहरातील कैकाडी गल्ली येथील सुमारे पंचवीस वर्षांपासून सुरू असलेले सरकारमान्य देशी दारूचे दुकान २००६ मध्ये विकत घेतले. परंतु मार्च मार्च २०१७ मध्ये सर्वोच्य न्यायालयाच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील देशी व विदेशी दारूचे दुकाने बंद करण्याच्या निर्णयाने कुमार यांनी सुमारे २ लाख ५० हजार रूपयांचा माल दुकानात ठेवून दुकान बंद करून ३१ मार्च रोजी ते हैदराबाद येथील त्यांच्या मूळगावी गेले.\nते काल दि.१�� रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते या दुकानासमोर गेले असता त्यांना त्यांच्या दुकानाची दहा फूट उंचीची पक्की भिंत पाडलेली दिसली तसेच दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. दुकानातील सामानाची चोरी झाल्याचे लक्षात आले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nचोरी गेलेल्या सामानात १२ टेबल,२७ खुच्र्या,५ सिलिंग फॅन,टीव्ही, आडवा फ्रिज, एक इन्व्हर्टर बॅटरी, दुकानाचे पत्रे, लोखंडी अँगल असा एकूण १ लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून. याबाबत श्रावण कुमार रामलू कुरैमुला यांनी बाबू महादू माने (गायकवाड), बापू बाबा माने (गायकवाड) व सचिन विठ्ठल जाधव या तिघांविरोधात दि.३१/ ३ / २०१७ ते १७ /७ /२०१७ या काळात त्यांच्या मालकीचे सरकारमान्य देशी दारूचे दुकानाचे कुलूप तोडून, भिंत पाडून या तिघा संशयितांनी सदर मुद्देमाल चोरून नेल्याची श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या तिघाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून, पुढील तपास पो उप नि महावीर जाधव हे करीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49012", "date_download": "2018-11-17T02:23:13Z", "digest": "sha1:OIDFENRWZATTAFNVGUS27EGLBT47FMJL", "length": 3837, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखनस्पर्धा - २०१४ संयोजन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेखनस्पर्धा - २०१४ संयोजन\nलेखनस्पर्धा - २०१४ संयोजन\nलेखनस्पर्धा - २०१४ संयोजन\nमनोविकास प्रकाशन व मायबोली.कॉम आयोजित लेखनस्पर्धेचा निकाल लेखनाचा धागा\nAug 3 2015 - 4:03am मायबोली स्पर्धा संयोजक\nलेखनस्पर्धा २०१४ - विषय, स्वरूप, बक्षिसं व नियम लेखनाचा धागा\nलेखनस्पर्धा - २०१४ - परीक्षका��ची व प्रायोजकांची माहिती लेखनाचा धागा\nमनोविकास प्रकाशन - मायबोली.कॉम आयोजित लेखनस्पर्धा - २०१४ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nलेखनस्पर्धा - २०१४ संयोजन\nसुरुवात : मे 17 2014\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-shivsena-gulabrao-patil-political-blig-ashok-surwase-3214", "date_download": "2018-11-17T02:15:43Z", "digest": "sha1:GVZCHBWQAYPJH7NOMPHCJMNTGVQIENK3", "length": 14119, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news shivsena gulabrao patil political blig by ashok surwase | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nBLOG - शिवसेनेचा 'काटेरी गुलाब'\nBLOG - शिवसेनेचा 'काटेरी गुलाब'\nBLOG - शिवसेनेचा 'काटेरी गुलाब'\nBLOG - शिवसेनेचा 'काटेरी गुलाब'\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nभारतीय राजकारण जातीपातीच्‍या पलिकडं कधी जाणारच नाही, असा प्रश्‍न वारंवार विचारला जातो. पण ही जबाबदारी एकट्या मतदारांवरच येते का राजकारण्‍यांना यातनं कायमस्‍वरुपी सूट दिली गेलीय का राजकारण्‍यांना यातनं कायमस्‍वरुपी सूट दिली गेलीय का असा प्रश्‍न आता उपस्थित झालाय. याचं कारण म्‍हणजे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्‍त विधान असा प्रश्‍न आता उपस्थित झालाय. याचं कारण म्‍हणजे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्‍त विधान गुलाबराव पाटलांनी राज्‍य मंत्रिमंडळात संधी मिळेल की नाही, या प्रश्‍नावर उत्‍तर देताना गुलाबरावांची जीभ घसरली. मुख्‍यमंत्री ब्राह्मण आहेत म्‍हणून ते पंचांग पाहूनच विस्‍ताराचा मुहूर्त काढतील आणि राहू, केतू कोण, हेही पाहतील, असं विधान केलं.\nभारतीय राजकारण जातीपातीच्‍या पलिकडं कधी जाणारच नाही, असा प्रश्‍न वारंवार विचारला जातो. पण ही जबाबदारी एकट्या मतदारांवरच येते का राजकारण्‍यांना यातनं कायमस्‍वरुपी सूट दिली गेलीय का राजकारण्‍यांना यातनं कायमस्‍वरुपी सूट दिली गेलीय का असा प्रश्‍न आता उपस्थित झालाय. याचं कारण म्‍हणजे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्‍त विधान असा प्रश्‍न आता उपस्थित ���ालाय. याचं कारण म्‍हणजे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्‍त विधान गुलाबराव पाटलांनी राज्‍य मंत्रिमंडळात संधी मिळेल की नाही, या प्रश्‍नावर उत्‍तर देताना गुलाबरावांची जीभ घसरली. मुख्‍यमंत्री ब्राह्मण आहेत म्‍हणून ते पंचांग पाहूनच विस्‍ताराचा मुहूर्त काढतील आणि राहू, केतू कोण, हेही पाहतील, असं विधान केलं. जातीपातीच्‍या पलिकडचा विचार करण्‍याचा पायंडा पाडलेल्‍या बाळासाहेब ठाकरेंच्‍या शिवसेनेतल्‍या नेत्‍यानं असं वक्‍तव्‍य करावं आणि सेना नेतृत्‍वानं चकार शब्‍दही काढू नये, याचं खरंच आश्‍चर्य वाटतंय. राजकारण म्‍हटलं की मतभेद आलेच. पण हे मतभेद व्‍यक्‍त करताना थेट एखाद्याला जातीवरुनच टार्गेट केलं जावं, हे पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी धक्‍कादायकच आहे. बाळासाहेबांनी शिवसेना उभी करताना कोण कोणत्‍या जातीचा, त्‍याच्‍या मागं त्‍याची 'माणसं' किती आहेत, हे कधीच पाहिलं नाही. उलट केवळ आणि केवळ त्‍या माणसाची पात्रता, त्‍याची लायकी, त्‍याचा प्रामाणिकपणा अशा राजकारणात न चालणा-या निकषांना प्राधान्‍य दिलं आणि त्‍यांना राजकारणाच्‍या मुख्‍य प्रवाहात 'वाहते' केलं.\nबाळासाहेबांच्‍या याच धाडसाचं केवळ राज्‍याच्‍याच नाही, तर देशाच्‍या राजकारणातही मोठं कौतुक केलं गेलं आणि आजही होतंय. पण बाळासाहेबांच्‍या याच मंत्राला, शिकवणीला हरताळ फासण्‍याचं काम गुलाबरावांसारखे 'काटेरी गुलाब' करत आहेत. असे गुलाब समाज भानाला, सामाजिक ऐक्‍याला रक्‍तबंबाळ करण्‍याआधीच त्‍यांना बाजूला करण्‍याचं काम शिवसेनेच्‍या नेतृत्‍वानं करावं, एवढीच महाराष्‍ट्राची माफक अपेक्षा आहे. प्रत्‍येक वेळी सहकारी पक्षाच्‍या धोरणांवर टीका करण्‍याची संधी शोधत बसण्‍यापेक्षा आपल्‍याच पक्षात, पक्षाच्‍या मूलभूत ढाच्‍यालाच धक्‍के देणा-या अशा 'गुलांबा'कडं पाहण्‍याचं धारिष्‍ट्य दाखवलं पाहिजे.\nआपलं स्‍वतःचं कर्तृत्‍व झाकण्‍यासाठी इतरांच्‍या जातीवर भाष्‍य करणं कुठल्‍याही परिस्थितीत स्‍वीकार्य नाही. महाराष्‍ट्र अशा गोष्‍टींना कधीच थारा देत नाही, हे महाराष्‍ट्रानं वेळोवेळी दाखवून दिलेलं असतानाही, गुलाबराव पाटील असं धाडस कोणाच्‍या जोरावर करत असावेत शिवसेनेचं नेतृत्‍व या गुलाबावर येऊ लागलेले काटे का खुडून काढत नाही, असा प्रश्‍न माझ्यासारख्‍या अनेकांना प���लेला आहे.\nशिवसेनेनं यावर वेळीच ब्रेक लावला नाही, तर शिवसेनेची सर्वसमावेशक अशी जी प्रतिमा बाळासाहेबांनी कळत-नकळतपणे उभी केलीय आणि तोच शिवसेनेचा यूएसपी ठरलाय, त्‍याला सुरुंग लागेल, हे वेगळं सांगायला नको. राजकारणात एखाद्या पदावर पोहोचलेला माणूस हा त्‍याच्‍या जातीमुळं नाही, तर त्‍याच्‍या कर्तृत्‍वामुळं पोहोचलेला असतो. गुलाबराव पाटीलही त्‍याला अपवाद नसावेत. जातीपेक्षा कर्तृत्‍व श्रेष्‍ठ असतं, आहे असं आपण, आपले बापजादे नेहमीच सांगत आलेत. पण त्‍याच बापजाद्यांना खोटं ठरवण्‍याचा खटाटोप गुलाबराव पाटलांसारखे काटे करु लागलेत. या काट्यांना जितक्‍या लवकर खुडून काढता येईल, तितक्‍या लवकर तसे प्रयत्‍न केले जावेत, हीच अपेक्षा. असे काटे फक्‍त शिवसेनेतच आहेत, असंही नाही. अशा काटेरी निवडुंगाचं पीक इतर राजकीय पक्षांमध्‍ये फोफवायला फारसा वेळ लागणार नाही. त्‍यामुळं शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी अशा काटेरी गुलाबांना कात्री लावण्‍याची गरज आहे.\nभारत राजकारण politics गुलाब rose गुलाबराव पाटील ब्राह्मण बाळ राजकीय पक्ष political parties shivsena\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त...\nकेंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार...\nबंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री आणि दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय...\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत....\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\n'अमित शहा यांना कॉंग्रेसमुक्त भारत नाही मुस्लिम मुक्त भारत करायचा...\nहैदराबाद : विधानसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये 'एमआयएम'चे नेते असदुद्दीन...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/actor-vinod-mehra-birthday-marriage-with-rekha-mother-beating-chappals-1631099/", "date_download": "2018-11-17T03:28:21Z", "digest": "sha1:PZFZLQ2ZFEPRHY5RNS3RGWQWPSROCKOD", "length": 15725, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "actor vinod mehra birthday marriage with rekha mother beating chappals | या अभिनेत्याच्या आईने रेखावर फेकली होती चप्पल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nया अभिनेत्याच्या आईने रेखावर फेकली होती चप्पल\nया अभिनेत्याच्या आईने रेखावर फेकली होती चप्पल\nकमला यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रेखांना शिवीगाळ केली\nरेखा आणि विनोद मेहरा (सौजन्य - यूट्युब)\nहिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांकडे पाहून अनेक होतकरु तरुण प्रेरणा घेतात. त्यांच्यासारखेच आपणही आयुष्यात काही तरी करावे अशी त्यांची इच्छा असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या चाहत्यांच्या मनावर यशस्वी छाप पाडली आहे. अनेक कलाकारांची सिनेकारकीर्द फार मोठी नसली तरी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत काही कमतरता नाही. याच कलाकारांमधील एक अभिनेता म्हणजे विनोद मेहरा.\n१३ फेब्रुवारी १९४५ मध्ये अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म झाला. ‘रागनी’ या सिनेमाद्वारे बालकलाकार म्हणून विनोद मेहरा यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी किशोर कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक थी रिटा’ या सिनेमात विनोद यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ‘ऐलान’, ‘घर’, ‘नागिन’, ‘अनुरोध’, ‘अमर दीप’ या विविध धाटणीच्या सिनेमांतून विनोद यांनी आपला असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. सिनेसृष्टीत सुगीचे दिवस सुरु असतानाच विनोद मेहरा यांनी वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.\nरुपेरी पडद्यावर गाजलेल्या या अभिनेत्याचे खासगी आयुष्यही तितकेच वादग्रस्त घटनांनी ग्रासलेले होते. वैवाहिक आयुष्य आणि सिनेकारकिर्दीला लागलेल्या उतरत्या कळेमुळे कळत- नकळत त्यांच्या आयुष्यावरही त्या सर्व घटनांचा परिणाम झाला. ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते म्हणजे अभिनेत्री रेखासोबतचे त्यांचे नाते सर्वांसमोर उघड झाल्यानंतर.\nआपल्या अभिनयाने ८०-९० चे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर���याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. पण रेखा आणि विवेक यांचे लग्नही त्यांच्या करिअरप्रमाणेच वादग्रस्त ठरले. यासिर उस्मान यांच्या ‘रेखाः द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात रेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाचा एक किस्सा मांडण्यात आला. रेखा जेव्हा कलकत्ता येथे विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी गेल्या तेव्हा रेखा यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेरही हकलवून लावले होते. रेखा यांच्या आयुष्यातील अनेक घटनांपैकी ही एक अशी घटना आहे जी रेखा अजूनही विसरलेल्या नाहीत.\nकलकत्ता येथे लग्न केल्यानंतर रेखा आणि विनोद मेहरा मुंबईला आले. त्यानंतर ते थेट त्यांच्या घरी पोहचले. मेहरा रेसिडेंस येथे पोहचताच रेखा त्यांच्या सासूचा म्हणजेच कमला मेहरा यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेल्या. त्या पाया पडण्यासाठी वाकताच कमला यांना त्यांना हटकले. तसेच, त्यांना घरात प्रवेश देण्यासही नकार दिला. कमला यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रेखांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा विनोद यांनी आपल्या आईला समजवण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांनी काहीच ऐकले नाही. उलट त्यांनी पायातली चप्पल काढून रेखा यांना जवळपास मारण्याचाच प्रयत्न केला. आपल्या सासूच्या अशा वागण्याने रेखा अचंबित झाल्या होत्या. आजूबाजूची सर्व मंडळी जमली होती. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून नंतर निघून गेल्या. पण विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले. रेखासोबत विनोद मेहराचे हे तिसरे लग्न होते. पण, त्यांचे नाते जास्त दिवस टिकले नाही. या घटनेने रेखा यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी आली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nजर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनवर हरित लवादाकडून १०० कोटींचा दंड\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वां��ा उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/emraan-hashmis-new-film-cheat-india-is-trending/", "date_download": "2018-11-17T02:30:00Z", "digest": "sha1:ACTYZQ4IT6G2R2QSQAORY4X4KRGWAW3C", "length": 17739, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिक्षण व्यवस्थेतील गुन्ह्यांवर भाष्य करणार ”चीट इंडिया” | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\n20 आणि 21 नोव्हेंबरला शिवसेना भवनात स्पर्धा रंगणार\n‘मृद्गंध’ पुरस्कार, विक्रम गोखले यांना जीवनगौरव\nमुंबई ‘अल कायदा’चे लक्ष्य गुप्तचर खात्याचा इशारा\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : म��ओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nशिक्षण व्यवस्थेतील गुन्ह्यांवर भाष्य करणार ”चीट इंडिया”\nबॉलिवूडमध्ये किसिंग बॉय अशी प्रतिमा असलेला अभिनेता इमरान हाश्मी लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चीट इंडिया’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील गुन्ह्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट असणार आहे.\nया चित्रपटात इमरान मुख्य भूमिकेसह सहनिर्मातेपदही सांभाळणार आहे. ‘चीट इंडिया’ हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवार महिन्यात प्रदर्शित होणार असून इमरानने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून केली आहे. इमरानने कॅप्शन देताना असे म्हटले की, ”गेल्या काही दिवसातच मी वाचलेल्या पटकथांपैकी ‘चीट इंडिया’ ची पटकथा खूपच दमदार आहे. या चित्रपटातील माझी भूमिका माझ्या करिअरमधील सर्वात्कृष्ठ भूमिका असेल अशी माझी खात्री आहे”.\n‘चीट इंडिया’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शक सौमिक सेन असणार आहेत. या चित्रपटाबाबत बोलताना इमरानने सांगितले की, ‘चीट इंडिया’ ची पटकथा आणि शीर्षक खूपच सशक्त आहे. मी या चित्रपटात भूमिका साकरण्यासाठी फारच उत्साही आहे. दिग्दर्शक सौमिक सेन, त्याशिवाय सहनिर्माते भूषण कुमार, तनुज गर्ग व अतुल कासबेकर यांच्यासोबत काम करण्यासही मी फार उत्सुक आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविल्सन कॉलेजमध्ये रंगला ‘अडोरे’\nपुढीलसंभाजी भिडे गुरूजींची पुन्हा हाफिज सईदशी तुलना\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/two-woman-died-due-to-scrub-typhus/", "date_download": "2018-11-17T02:50:33Z", "digest": "sha1:S5QIGP56N3YI5LH4WNYJ2JRSA3YFMGHA", "length": 15656, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्क्रब टायफसमुळे आणखी दोन महिलांचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nतरुणीने ट्विट करताच रोडरोमिओ गजाआड\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ ���िघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nस्क्रब टायफसमुळे आणखी दोन महिलांचा मृत्यू\nस्क्रब टायफस या जंतुसंसर्गातून होणाऱ्या आजारामुळे गुरुवारी आणखी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या आजारामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे.\nचित्रलेखा साहू आणि सिमा भलावी या दोन्ही महिलांना गेल्या आठवड्यात स्क्रब टायफसचं निदान झालं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण प्रकृती खालावल्याने, काल दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलडॉक्युमेंट्रीवरून FTII मध्ये वाद, विद्यार्थ्याचा ‘अभाविप’वर आरोप\nपुढीलराम कद���ांचं चाललंय काय सोनाली बेंद्रेला जिवंतपणी वाहिली श्रद्धांजली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5", "date_download": "2018-11-17T03:08:49Z", "digest": "sha1:UJAHNPDW4FP3ZLJZD4GJGHQTU452G5R3", "length": 4160, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोथ - विकिपीडिया", "raw_content": "\nपायाच्या बोटांना झालेला कोथ\nशरिरातील उती मरण्याच्या स्थितीला कोथ असे म्हणतात. हा एक भयानक व जीवघेणा आजार आहे. इजा, दुखापत, जंतुसंसर्ग किंवा रक्ताभिसरणाच्या समस्येमुळे हा आजार होऊ शकतो. कोरडा कोथ, ओला कोथ आणि वायू कोथ असे या रोगाचे तीन प्रकार आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिर��क्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dnalive24.com/2017/07/increase-in-amount-of-award-of-murder-case.html", "date_download": "2018-11-17T03:17:51Z", "digest": "sha1:XXVAUW3ZEZIJYV5W5EWXOS6VQ2L3KGPI", "length": 5760, "nlines": 62, "source_domain": "www.dnalive24.com", "title": "केकताई हत्याकांड : आरोपीची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस", "raw_content": "\nमुख्यपृष्ठCrimeकेकताई हत्याकांड : आरोपीची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस\nकेकताई हत्याकांड : आरोपीची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस\n DNA Live24 - केकताई डोंगराच्या परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या शोधासाठी एमआयडीसी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले होते. आरोपीची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे पोलिसांनी सांगितले होते. आता या बक्षीसाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून ती २५ हजार करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपीचे सुधारित रेखाचित्रही पोलिसांनी जारी केले आहे. हा आरोपी खून केलेल्या साधूची घोडी घेऊन पसार झालेला आहे.\nवडगाव गुप्ता परिसरातील केकताई डोंगराच्या परिसरात असलेल्या आश्रमात १३ जुलैला पहाटेच्या सुमारास एका साधू महाराजांसह त्यांच्या भक्ताचा जाळून खून करण्यात आला. सुदाम नामदेव बांगर उर्फ सूरजनाथ महाराज (रा. वडगाव गुप्ता) व यादव उर्फ बाबासाहेब बाबूराव कराळे (रा. शेंडी) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.\nकेकताई आश्रमाजवळच देवीचे मंदिर होते. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरहून एक युवक तेथे रहायला आला होता. तो स्वत:ला सूरजनाथ महाराज यांच्या सेवेकरी असल्याचे सांगत होता. गुरूवारी दुहेरी हत्याकांड झाल्यापासून तो फरार आहे. या युवकानेच हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० हून अधिक जणांची चौकशी केली आहे. आरोपींची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याशी मोबाईल क्रमांक ९० ११ ०९० ९७५ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nमुरमी दरोड्यातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद- नगर एलसीबीची धाडसी कामगिरी\nमंगळवार, नोव्हेंबर १३, २०१८\nअहमदनगर मनपा निवडणूक - शिवसेनेच��� दुसरी यादी जाहीर\nरविवार, नोव्हेंबर ११, २०१८\nभाजप उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी : खा. दिलीप गांधी\nबुधवार, नोव्हेंबर १४, २०१८\nअँड्र्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kokan-news-rain-raigad-district-77557", "date_download": "2018-11-17T03:32:57Z", "digest": "sha1:S4KUXTVFZWNG66RTZLVZ7LWCPFPWDOQQ", "length": 19300, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kokan news Rain in raigad district परतीच्या पावासाने दिवाळी केली भकास | eSakal", "raw_content": "\nपरतीच्या पावासाने दिवाळी केली भकास\nसोमवार, 16 ऑक्टोबर 2017\nअाकाश कंदिल लावणार कुठे\nमुलांनी अाकाश कंदिल अाणन्याचा हट्ट केला आहे. परंतू अवकाळी पडणारर्या पावसामुळे अाकाश कंदिल लावायचा कुठे हा प्रश्न आहे.पावसामुळे खरेदीसाठी देखिल बाहेर पडता येत नाही. तसेच फटाके सुद्धा फोडता येणार नाहीत. सगळ्यांचाच मोठा हिरमोड झाला आहे.\n- दिलीप सोनावणे, नागरिक, नागोठणे\nपाली : दिवाळी तोंडावर येवून ठेपली आहे. परंतू जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मात्र सुकसूकाट अाहे. कारण मागील काहि दिवसांपासून परतीच्या पावासाने जिल्ह्यात सर्वत्र धुडगूस घातला आहे. पावासामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत नाहित.तसेच शेतकर्याचे पिक अजुनही शेतात आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हाती पैसा नाही. पाऊस अाणि दिवाळिचे गंमतीदार मेसेज फेसबुक अाणि व्हाॅट्सअपवर व्हायरल होत आहेत.\nविजांच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाटात परतीचा पाऊस येतो.अशा वेळी दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाहेर पडत नाही. व्यापारी व दुकानदारांनी दिवाळीचा लाखो रुपयांचा माल भरुन ठेवला आहे.परंतू ग्राहक नसल्याने एैन दिवाळीत वस्तुंना उठाव नाही. त्यामुळे व्यवासयिक व व्यापारी पुरते हवालदिल झाले आहेत. अजुन शेतकर्याचे धान्य शेतात अाहे. सुगाीच्या दिवसांना अजुन सुरुवात झालेली नाहि. त्यात परतीच्या पवासाने भाताचे (पिकांचे) पुरते नुकसान केले आहे. हाती शिल्लक राहिलेले धान्य विकल्याशिवाय शेतकर्याच्या हाती पैसा नाही. तो धास्तीत अाणि हताश आहे. महिन्याच्या मध्यावर दिवाळी अाली असल्याने अनेकांचा हिशोब अाणि टाळेबंद बिघडला आहे. जीएसटीमुळे अाकाश कंदिल, इलेक्ट्रिक वस्तू अादिंचे भाव वाढले आहेत. अशा सर्व कारणांमुळे सध्या बाजारपेठा ओस पडल्या आहेत. अाज उद्या पाऊस थोडा थांबल्यास काहि अशी बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ शकते.\nअाकाश कंदिल अाणि लाईटिंग, दिव्यां��्या किंमती वीस ते तीस टक्यांनी वाढल्या\nजीएसटीमुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी अाकाश कंदिल,इलेक्ट्रिक वस्तू अाणि लाईटिंग दिव्यांच्या किंमतीमध्ये वीस ते तीस टक्यांनी वाढ झाली आहे. बाजारात खरेदीसाठी येणारा ग्राहक वस्तुंचा भाव कमी करुन मागतो. उदा. मागील वर्षी शंभर रुपये असलेला अाकाश कंदील अाता एकशे वीस ते एकशे तीस रुपयांना मिळतो.ग्राहक हा कंदिल शंभर रुपयांनी मागतात परंतू भाव कमी करुन देणे दुकानदारास परवडत नाही. परिणामी नाईलाजाने ग्राहकाला परत पाठवावे लागते. पालीतील एका दुकानदाराने सांगितले की पावसामुळे एकतर ग्राहक येत नाहीत अाणि वाढीव किंमतीमुळे वस्तू विकल्या जात नाहीत.\nफटाके, कपडे अादी दुकाने देखिल ओस\nसततच्या पावसामुळे फटाक्यांचा माल खराब होत आहे. दुकानाबाहेर विक्रिसाठी सुद्धा फटाके ठेवता येत नाही. तसेच पणत्या, दिवे व रांगोळी विक्रेत्यांना देखिल पावसाचा फटका बसला आहे. मातीचे दिवे किंवा पणत्या तर पावसामुळे ओल्या होऊन खराब होत अाहेत.अशी अवस्था फटाके विक्रेत्यांची आहे. तर कपडे विक्रेते देखिल पावसामुळे ग्राहक न अाल्याने मेटाकूटीला अाले आहेत.\nदिवाळित बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मशगुल असते. परंतू सततच्या पावासाने मुलांना किल्ले बनविता येत नाहीत. ज्यांनी किल्ले तयार केले अाहेत त्यांचे किल्ले सुद्धा पावसामुळे खराब झाले किंवा तुटले आहेत. तसेच पावसामुळे फटाके फोडता येवू शकत नाही. घराबाहेर हौशीने अाकाश कंदील व पणत्या लावता येत नसल्याने बच्चे कंपणीचा हिरमोड झाला आहे.\nपाऊस अाणि दिवाळीचे मेसेज फेसबुक अाणि व्हाॅट्सअपवर व्हायरल\nएैन दिवाळीच्या तोंडावर अाणि अाॅक्टोंबर महिन्याच्या मध्यावर पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे लोकांची कशी फजिती अाणि दैना उडत आहे. पावसामुळे काय काय परिणामांना सामोरे जावे लागत आहे. याचे लज्जतदार मेसेज फेसबुक अाणि व्हाॅट्सअपवर व्हायरल होत आहेत. या दिवाळीला एकच काम करायचे..........सकाळी उटणे लावून बाहेर जाऊन फक्त बसायचे अांघोळ काय ते पाऊस बघून घेईल, हे वरुण देवा… एक ईचारू काय अामी दिवाळीत नवी कापडं घालून हिंडायचं, का रेनकोट घालून ते सांग… अस कुटं अासतंय व्हयं अामी दिवाळीत नवी कापडं घालून हिंडायचं, का रेनकोट घालून ते सांग… अस कुटं अासतंय व्हयं, मी काय म्हणतोय यंदाच्या दिवाळित पाऊस लावायचा .… कि, पहायचा...., मी काय म्हणतोय यंदाच्या दिवाळित पाऊस लावायचा .… कि, पहायचा.... अशा प्रकारचे काही गमतीदार मेसेज व्हायरल होत आहेत.\nपरतीच्या पावसामुळे लोक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बाजारपेठांध्ये सुकसूकाट आहे. मागील वर्षी दिवाळित खुप चांगला व्यवसाय झाला होता. परंतु यावर्षी मात्र पावसामुळे दिवाळीच्या तोंडावर देखिल ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.\n- प्रल्हाद खाडे, व्यवसायिक\nअाकाश कंदिल लावणार कुठे\nमुलांनी अाकाश कंदिल अाणन्याचा हट्ट केला आहे. परंतू अवकाळी पडणारर्या पावसामुळे अाकाश कंदिल लावायचा कुठे हा प्रश्न आहे.पावसामुळे खरेदीसाठी देखिल बाहेर पडता येत नाही. तसेच फटाके सुद्धा फोडता येणार नाहीत. सगळ्यांचाच मोठा हिरमोड झाला आहे.\n- दिलीप सोनावणे, नागरिक, नागोठणे\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nमाफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...\nबंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...\nकल्याणमध्ये महापालिकेने हटविली पदपथावरील अतिक्रमणे\nकल्याण : शहरातील पदपथावर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालता येत नसल्याच्या तक्रारी पाहता पालिका आयुक्त गोविंद बोडके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-excavation-sensitive-area-radhanagari-wildlife-sanctuary-104831", "date_download": "2018-11-17T03:02:17Z", "digest": "sha1:L73BFGAXPX7PTP2CQAIRJYA7NTTJWGLL", "length": 14282, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Excavation in the sensitive area of Radhanagari Wildlife Sanctuary राधानगरी अभयारण्याच्या संवेदनशील परिसरातच उत्खनन | eSakal", "raw_content": "\nराधानगरी अभयारण्याच्या संवेदनशील परिसरातच उत्खनन\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nराशिवडे बुद्रुक - एकीकडे जंगल संरक्षणावर कोट्यवधीचा खर्च आणि कायदे कडक केले असताना राधानगरी अभयारण्यासारख्या संवेदनशील परिसरातच उत्खनन सापडते, तेही वन्यजीव कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर ही गंभीर बाब पुढे आली आहे.\nराशिवडे बुद्रुक - एकीकडे जंगल संरक्षणावर कोट्यवधीचा खर्च आणि कायदे कडक केले असताना राधानगरी अभयारण्यासारख्या संवेदनशील परिसरातच उत्खनन सापडते, तेही वन्यजीव कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर ही गंभीर बाब पुढे आली आहे.\nनुकताच या उत्खननावर जिल्हाधिकारी कार्यालयातील खणीकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना छापा टाकला. यामध्ये राधानगरी-भुदरगड तालुक्‍यातील काही बड्यांचा हात असल्याची चर्चा होत आहे. वृक्षतोड आणि खणण याकडे डोळेझाक का झाली, याच्या चौकशीची आता मागणी होत आहे.\nराधानगरी अभयारण्यात विनापरवाना कुणी पाय टाकला तरी वनखाते कारवाई करते. स्थानिकांना वाळक्‍या लाकडाला जरी हात लावला तरी डोळे वटारले जातात. जंगलात वाहन फिरवणे, लाकूड तोडणे किंवा उकरणे ही गंभीर बाब समजली जाते. असे असतानाही या अभयारण्याच्या कक्षेत व नियमित हद्दीजवळ वर्षापासून विनापरवाना बॉक्‍साईटचे उत्खनन सुरू होते आणि याचा थांगपत्ताही वन्यलीव विभागाला नसावा, ही आश्‍चर्याची गोष्ट घडलेली आहे.\nराधानगरी वन्यजीव क्षेत्रातील पडळी बीटमध्ये जोंधळेवाडी, मिसाळवाडीच्या मालकी क्षेत्रामध्ये बॉक्‍साईटचे उत्खनन सुरू होते. यासाठी वृक्षतोड करून उत्खनन सुरू असल्याची माहिती आता पुढे येत आहे. या परिसरासाठी वनखात्याचा स्वतंत्र कर्मचारी नियुक्त आहे. दर दिवशी त्याचा फेरी त्याच्या कार्यक्षेत्रात असने बंधनकारक असताना मोठमोठ्या यंत्रांद्वारे सुरु असलेले हे उत्खनन दिसून आले नाही, असे म्हणणेही मूर्खपणाचे आहे.\nगेल्याच आठवड्यात खणीकर्म विभागाने यावर छापा टाकला. यात सातशे टन बॉक्‍साईट जप्त केले. मग याचा जराही सुगावा तालुक्‍यातील अधिकाऱ्यांना का नव्हता, हा मुद्दा अधोरेखीत होत आहे. छापा पडल्यानंतर याची आता चर्चा रंगली आहे.\nयाबाबत येथील सहायक वनसंरक्षक ए. डी. पाटील यांना विचारले असता सुरु असलेले उत्खनन व गेल्या आठवड्यात पडलेल्या छाप्याची आपल्याला काहीच माहिती नाही. वनक्षेत्रपालांना विचारून सांगतो, असे त्यांनी सांगितले.\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था\nखामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरन��शनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/prithviraj-pawar-gets-three-months-punishment-104935", "date_download": "2018-11-17T03:10:57Z", "digest": "sha1:PSHZBXIC3DX2UNENJ5IF3455G5A2AL75", "length": 12514, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prithviraj Pawar gets three months punishment पृथ्वीराज पवार यांना तीन महिन्यांची शिक्षा | eSakal", "raw_content": "\nपृथ्वीराज पवार यांना तीन महिन्यांची शिक्षा\nशुक्रवार, 23 मार्च 2018\n'सर्वोदय'चे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना तीन महिने कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. इस्लामपूर न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली.\nसांगली - कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून सुरु असलेल्या संघर्षात राजारामबापू कारखान्याची मानहानी केल्या प्रकरणी \"सर्वोदय'चे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना तीन महिने कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे.\nइस्लामपूर न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली. त्यांना अपीलासाठी 15 दिवसांची मुदत असून तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला. पृथ्वीराज माजी आमदार संभाजी पवार यांचे चिरंजीव असून शिवसेनेच्या युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे. कारखाना हक्कप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी त्यांचा संघर्ष पेटला आहे.\nसर्वोदय कारखाना काही करारान्वये राजारामबापू साखर कारखान्याला दहा वर्षांपूर्वी चालवण्यास दिला होता. तो सध्या राजारामबापू कारखान्याकडेच असून त्याचे युनिट क्रमांक 3 म्हणून चालवला जातोय. त्यांनी करार संपला तरी कारखाना परत दिला नाही, तो हडपण्याचा घाट घातला आहे, असा आरोप करत पृथ्वीराज पवार यांनी आरोप केले होते. सन 2012 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी राजारामबापू कारखाना आणि जयंत पाटील यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले होते. त्यात कारखान्याची मानहानी झाल्याचा दावा दाखल करत इस्लामपूर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी सुरु होती. आज त्याचा निकाल झाला. त्यात पवार यांना तीन महिने कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी\nऔरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...\nमाढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-education-primary-teacher-demands-and-shrad-pawar-105137", "date_download": "2018-11-17T03:46:42Z", "digest": "sha1:TCSNVSRYLGJW6K2IRPJIDY7EFS2ASSVS", "length": 13211, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news education primary teacher demands and shrad pawar शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु: शरद पवार | eSakal", "raw_content": "\nशिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु: शरद ��वार\nशनिवार, 24 मार्च 2018\nकुर्डु (सोलापूर): राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शिक्षक सहकार संघटना व जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने आज (शनिवार) मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी निवेदन देण्यात आले.\nकुर्डु (सोलापूर): राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शिक्षक सहकार संघटना व जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने आज (शनिवार) मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी निवेदन देण्यात आले.\nया निवेदनामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेतील नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, मृत कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे, राज्यात मागासवर्गीय कक्षाप्रमाणे खुला प्रवर्ग कक्ष स्थापन करणे, आंतरजिल्हा बदली प्रकिया पारदर्शकपणे राबविणे,12 वर्ष सेवाकाल पुर्ण झाल्यानंतर दिल्या जाणाऱ्या वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीचा 2 अक्टोंबर 2017 चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, MSC-IT प्रशिक्षण पुर्ण न केलेल्या शिक्षकांच्या होणार्‍या वसुलीला स्थगिती देणे या प्रलंबित असलेल्या राज्यातील शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होणेबाबत राज्य सरकारशी चर्चा करुन या मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.\nयावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य समन्वयक संभाजी पोळ, दत्ता मदने, जिल्हाध्यक्ष नितीन तिडोळे,शाहू भारती, सुदर्शन वांगदरे, पांडुरंग ढाकरे, प्रशांत शेळके, विष्णू भोसले, मुकेश बारगळ, गणेश लांडगे, सुनील तुमराम, बाळासाहेब गहिरे, तुकाराम बोराडे, उपस्थित होते.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्य���ची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/ltt-darbhanga-pawan-express-passengers-prevented-passengers-from-sleeping-the-whole-night-because-of-his-snorts-1630965/", "date_download": "2018-11-17T02:48:30Z", "digest": "sha1:C2H354AGXPHADUE5IMPWEQGWWQ2C6C3A", "length": 11880, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "LTT Darbhanga Pawan Express passengers prevented passengers from sleeping the whole night because of his snorts | पवन एक्स्प्रेसमध्ये हास्यास्पद प्रकार, घोरणाऱ्या प्रवाशाला ठेवलं दिवसभर जागं | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपवन एक्स्प्रेसमध्ये हास्यास्पद प्रकार, घोरणाऱ्या प्रवाशाला दिली जागरणाची शिक्षा\nपवन एक्स्प्रेसमध्ये हास्यास्पद प्रकार, घोरणाऱ्या प्रवाशाला दिली जागरणाची शिक्षा\nत्यांच्यामुळे इतरांना झोप येत नव्हती\nप्रवासात सहप्रवाशांच्या घोरण्याचा त्रास अनेकांना होतो. घोरण्याची समस्या ही नैसर्गिक त्यामुळे सहप्रवाशांना आपण बोलणार तरी काय तेव्हा कानात बोळे घालून याकडे दुर्लक्ष करण्यापलिकडे आपल्याकडे काही पर्यायच नसतो. पण पवन एक्स्प्रेसमध्ये मात्र घोरणाऱ्या प्रवाशाला इतर प्रवाशांनी चक्क दिवसभर जागं ठेवल्याचा हास्यास्पद प्रकार घडला आहे.\nलोकमान्य टिळक टर्मिनन्सवरून धारबंगाला निघालेल्या पवन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला इतर प्रवाशांनी संध्याकाळपर्यंत जागं ठेवलं असल्याचं मुंबई मिररनं आपल्या बातमीत म्हटलं आहे. रामचंद्र असं या प्रवाशाचं नाव असून पहाटे ४ वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत सहप्रवाशानं त्यांना झोपू दिलं नाही. यावेळी बोगीत जवळपास १० माणसं होती. रामचंद्र यांच्या घोरण्याचा आवाज जास्त असल्यानं इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्यांची झोपमोड होत होती त्यामुळे प्रवाशांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. बोगीत सुरू असलेला गोंधळ पाहून तिकीट तपासनिस गणेश विरा तिथे पोहोचले. प्रवाशाची झोपमोड करणं योग्य दिसत नाही असं त्यांनी इतर प्रवाशांना समजावले. पण घोरणाऱ्या रामचंद्र यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी लावून धरली.\nअखेर तडजोड करत रामचंद्र यांनी पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळपर्यंत न झोपण्याचं मान्य केलं. यामुळे प्रवासात आठ ते दहा जणांना शांतपणे झोपता आलं. अनेकदा घोरण्यामुळे सहप्रवाशांना त्रास होतो आणि यामुळे गाडीत भांडणं होतात. दर महिन्यात अशी एक तरी तक्रार आमच्याकडे येते असंही विरा यांनी ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या प्रतिक्रीयेत सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची म���ेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/11718", "date_download": "2018-11-17T02:51:10Z", "digest": "sha1:O5LGM3W2RUBEPGUR2H4AYY6ZNSEQD7TK", "length": 10613, "nlines": 177, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ट्रिक ऑर ट्रिट. :) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /सीमा यांचे रंगीबेरंगी पान /ट्रिक ऑर ट्रिट. :)\nट्रिक ऑर ट्रिट. :)\nया वेळी नेहमी प्रमाने pumpkin कार्विंग केलच. पण उर्विका लहान असल्यामुळे चाकु अजुन वापरता येत नाही. म्हणुन मग दुसरा काहीतरी पर्याय शोधत होते. शोधताना potterybarn वर \"हॅलोवीन डेकोरेशन \" साठी काही तयार सेट दिसले. त्या पासुन inspire होवुन आम्ही हे सेट स्वतःच तयार केले.\nहॉबीलॉबी मधुन back side ला स्टिकी सरफेस असलेले फेल्ट मिळतात ते आणले.\nसाध्या कागदावर अगोदर pattern काढुन घेतला. आणि मग तो फेल्ट च्या मागच्या साईडला काढला.\nमुलीने ते सगळे pattern कापले. (काही अवघड भाग मी कापले)\nमग फेल्ट चा मागच कागद (पील ऑफ कागद असतो) काढला आणि भोपळ्यावर चिकटवला.\nकाही भाग टुथ पिक च्या सहाय्याने pumpkin ला जोडले.\nजीथे धाग्यान विणल्यासारख दाखवायच होत तीथे ब्रशने अ‍ॅक्रिलिक पेंट वापरुन ठिपक्यांसारख काढले.\nकॅट,स्पायडर, कवटी,पायरेट पम्पकिन तयार.:)\nमुलीन खुप enjoy केल. स्टिकी फेल्ट असल्यामुळ पाहिजे तस लावता येत होत. काढता येत होत.\nउर्विका sleeping beauty झाली आहे. कार्विंग केलेल्या पम्पकिनचा फोटो नंतर टाकते.\nसगळ्याना भरपुर कँडी मिळुदे हीच ड्रॅकुला चरणी प्रार्थना.\nसीमा यांचे रंगीबेरंगी पान\nगुलाबी शेवंती खूपच सुंदर\nगुलाबी शेवंती खूपच सुंदर आहे काय फुलली मस्तं.. सुवास येतो का\nतुझ्या भुतांची भुताटकी पण छान आहे तुझं जुन्या पद्धतीचं घर पण यासाठी छान वाटतं आहे ती हाडं कशी दिसताहेत आणि ती विजेची दोन बटणं.. भारतातील विजेचा खांब आठवला अगदी\nमस्त झालेत. स्पायडर आणि\nमस्त झालेत. स्पायडर आणि पायरेट क्यूट आहेत पण त्यांच्या मधला scary आहे..\n कसले क्यूट झालेत गं\n कसले क्यूट झालेत गं सगळे. मस्तच एकदम.\nसही आहे. नंतर या भोपळ्यांचे\nसही आहे. नंतर या भोपळ्यांचे काय करतात एक भाप्र. महीनाभर डब्यात भरीत\nसीमा - छानच - पुढच्यावेळेस हे\nसीमा - छानच - पुढच्यावेळेस हे नक्की लक्षात ठेवेन.\nसीमा कसले क्युट दिसतायत...\nसीमा कसले क्युट दिसतायत... मस्तच आयडीया.\nमस्तय सीमा. मलाही केपीचाच\nमस्तय सीमा. मलाही केपीचाच प्रश्न पडलाय. या भोपळ्यांच काय करता नंतर \nthanks सगळ्याना. कार्विंग केल असेल तर टाकलेच जातात ते भोपळे. मेन purpose या भोपळ्यांचा decoration हाच .\nअजुन बरेच दिवस fall आहे.त्यामुळ प्लेन भोपळे front yard मध्ये फॉल संपु पर्यंत ठेवता येतात.\nकेपी LOL. भोपळे रोस्ट करुन खरच खुप मस्त लागतात.:) pumpkin pie पण मस्त लागतो. पण गंमत म्हणजे त्यासाठी टिन मधला भोपळा वापरतात. कारण त्याचीच चव जास्त चांगली लागते.\nमस्त आयडिया..छान झालेत सगळे\nमस्त आयडिया..छान झालेत सगळे भोपळे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51093", "date_download": "2018-11-17T02:36:10Z", "digest": "sha1:BEODOTV7DYYQTUSXFHWKRW3ETHBDLTLN", "length": 10741, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सिंगापूर - माहिती हवी आहे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सिंगापूर - माहिती हवी आहे\nसिंगापूर - माहिती हवी आहे\nडिसेंबरच्या सुट्टीत सिंगापूरला जाण्याचा बेत ठरतोय. पुण्यातून कुठल्या ट्रॅव्हल कंपनीने जावे. कुणाचे काही अनुभव असल्यास कळवा. वीणा वल्ड किंवा केसरीचा विचार चालू आहे.\nप्रवासाचे अनुभव - भारताबाहेर\nवीणा वल्ड चांगला अनुभव आहे\nवीणा वल्ड चांगला अनुभव आहे\nसाक्षी, तुम्ही फक्त सिंगापुर\nतुम्ही फक्त सिंगापुर करु नका. ईंडोनेशिया आणि कम्बोडिया हे दोन्ही देश अत्यंत सुरेख आहे. जर तुम्हाला असे तीन वा दोन देशाचे एकत्रित पॅकेज मिळत असेल तर पहा. मलेशिया आणि सिंगापुर दोन्ही सारखेच देश आहे. त्यामुळे कुणी म्हणेल आम्ही मलेशिया दाखवतो तर त्याला बळी पडू नका. हाँगकॉग सुद्धा सिंगापुरच सारखेच आहे थोडा फरक नक्कीच असेल. पण कम्बो आणि ईन्डो दोन्ही फार वेगळे देश आहेत. बाली आणि सियाम रिप हिन्दू माणसाने एकदा तरी बघावेच.\nमी इथे नोकरी करतो अनेक वर्षांपोसून. इथे फिरायला सोपे आहे. तसे पाहता पॅकेजची गरज पडू नये जर आपले आपण फिरायला स्वस्त पडत असेल तर.\nधन्यवाद सुरेख, बी. ~साक्षी\nयेत्या एप्रिल मद्धे सिंगापुर\nयेत्या एप्रिल मद्धे सिंगापुर ला जाण्याचा बेत ठरतोय.\nट्रॅवल कंपनी ने न जाता स्वत: सर्व बुकिंग करुन जाणार आहोत.\n८ मोठे आनि ४ लहान मुले (५-१३ वयोगट) असा ग्रुप आहे.\nस्वतः प्लॅन करुन सिंगापुर ट्रीप केलेले कोणी आहे का \nसिंगापुर मद्धे पब्लीक ट्रान्सपोर्ट ची सोय कशी आहे \nलिटील ईंडीया या भागात राहाण्यासाठी एखादे चांगले बजेट हॉटेल सुचवु शकाल का \nबुकिंग.कॉम वर अनेक हॉटेल्स बघितली पण सगळे मिक्स रीव्यु आहेत. त्यामुळे काही कळत नाहिये.\nसिंगापुर मद्धे पब्लीक ट्रान्सपोर्ट ची सोय कशी आहे \nमस्त..... बस साठी exact change लागते. ४ जण असतिल तर टॅक्सी, उबेर किंवा ग्रॅब ( जसे भारतात ओला आहे तसे सिंगापुर मध्ये ग्रॅब ) तेवढ्याच पैश्यात लवकर घेउन जाते.\n$१५ चे फोन कार्ड (तीन कंप्नया आहेत सगळे जवळपास सारखाच डेटा देतात) घेतल्यास १ जिबीचा डेटा मिळेल जो नॅव्हीगेशन साठी उपयोगाला येईल\nस्वस्तात प्रवेश मिळवण्याकरता https://www.govoyagin.com/ सारख्या साईट वर स्वस्तात तिकिटे मिळु शकतात.\nवेबवर फोटो , प्रवेश शुल्क , प्रवासाचे अंतर , लोक तिथे किती वेळ घालवतात ते बघुन काय बघयाचे ते आधीच ठरवणे.\nहॉटेल बद्दल मला काही कल्पना नाही.\nधन्यवाद साहिल. अजुन काही शंका\nधन्यवाद साहिल. अजुन काही शंका.\n८+४ अशा १२ लोकांना प्रवास करायचा आहे तर त्यासाठी बस/मेट्रो पेक्षा मला टॅक्सी चा पर्याय जास्त सोपा वाटतोय.\nटॅक्सी कुठीही सहज मिळतात का १२ लोकांसाठी प्रत्येक वेळी ३ टॅक्सी बुक करण्यापेक्षा पूर्ण दिवसा साठी भाड्याने वाहन कितपत स्वस्त पडेल \nएखादी मिनी बस (१२-१३ सीटर )पूर्ण दिवस बुक करायची असेल तर महाग पडेल का \nआणि तशी सोय सहज होउ शकेल का \nटॅक्सी ऑफ टाईम ला, पाउस नसेल\nटॅक्सी ऑफ टाईम ला, पाउस नसेल तर लगेच मिळतात. पिक टाईंम, पाउस असेल तर वेळ लागतो. त्यावेळी ग्रॅब -उबेर मध्ये पण रेट वाढलेले असतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारताबाहेर\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-169841.html", "date_download": "2018-11-17T03:17:24Z", "digest": "sha1:7SWJK3TW552AMJHBCQB6ID5LUR5KJLKA", "length": 15682, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई इंडियन्सचं 'किंग',चेन्नईचा पराभव करून जेतेपदाला गवसणी", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्���ंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nमुंबई इंडियन्सचं 'किंग',चेन्नईचा पराभव करून जेतेपदाला गवसणी\n25 मे : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून आपणच किंग असल्याचं दाखवून दिलं. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या आठव्या सीझनचं जेतेपद पटकावलंय. आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईनं चेन्नई सुपर किंग्जचा 41 रन्सनी पराभव केला. मुंबई इंडियन्सचं हे दुसरं आयपीएल जेतेपद ठरलंय .मुंबईने पहिली बॅटिंग करता चेन्नईपुढे 202 रन्सचा डोंगर उभा केला.पण उत्तरादाखल चेन्नई 161 रन्स एवढाच स्कोअर उभा करु शकली..\nफायनलच्या सामन्यात टॉस जिंकून चेन्नईनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि चेन्नईनं पहिल्याच ओव्हरमध्ये मुंबईला दणकाही दिला. पार्थिव पटेल डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर आलेल्या कॅप्टन रोहित शर्मानं लेंडल सिमन्सच्या साथीनं तुफान फटकेबाजी केली. सिमन्स आणि रोहित दोघांनीही शानदार हाफ सेंच्युरी ठोकल्या. सिमन्सनं 45 बॉल्समध्ये 68 तर रोहित शर्माने 26\nबॉल्समध्ये 50 रन्स ठोकले. पण मुंबईच्या इनिंगचा स्पीड पोलार्ड आणि रायडूनं कायम राखला पोलार्डनं 18 बॉल्समध्ये 36 रन्स ठोकले. तर रायडूनं 24 बॉल्समध्ये 36 रन्स ठोकले. पण, आज हार्दिक पांड्या काही कमाल करु शकला नाही आणि मुंबईनं चेन्नईसमोर विजयासाठी 203 रन्सचं आव्हान उभारलं.\n203 धावांचा पाठलाग करणार्‍या चेन्नईच्या बॅटिंगची सुरुवात खराब झाली. माईक हसी 4 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण ड्वेन स्मिथ आणि सुरेश रैनानं तुफान फटकेबाजी केली. पण ते टीमला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. मुंबईच्या मिचेल मॅक्लिनागन ने सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. लसिध मलिंगा आणि हरभजल सिंगने प्रत्येकी दोन विकेटस् काढल्या आणि चेन्नईची टीम 8 विकेटंसच्या बदल्यात फक्त 161 रन्सवर बनवू शकली आणि मुंबईनं दुसर्‍यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं.\nमुंबई इंडियन्सची आयपीईएल जेतेपदाला दुसर्‍यांदा गवसणी घातली. आज रात्री वानखेडे स्टेडियमवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. आज रात्री आठ वाजता वानखेडे स्टेडियमवर विजयोत्सव रंगणार आहे. हा विजयोत्सव मुंबईकरांना अनुभवता येणार असून सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2018-11-17T02:22:33Z", "digest": "sha1:YXMMHNNL6WAN6Z7OOTFAHJOKQWHNZQWS", "length": 11597, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेश���ला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\nदहशतवादी घुसखोरी करून याच फिरोजपूर जिल्हात आले असून दिल्लीकडे कूच करण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची माहिती आहे.\nराम मंदिराआधी अयोध्येत उभारणार रामाचा पुतळा\nशबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश नाहीच, पुजाऱ्यांची मंदिर बंद करण्याची धमकी\nपाच वर्ष आणि मोहन भागवतांची ती पाच भाषणं ज्यातून मोदींना दिला संदेश\nमोहन भागवतांवर मोक्का लावा : प्रकाश आंबेडकर\nआजपासून संघाची व्याख्यानमाला, मोहन भागवतांच्या भाषणाकडे लक्ष\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nसमाज तोडणाऱ्या जातीय राजकारणाला संघाचा विरोध - भैय्याजी जोशी\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का \nराहुल गांधींना संघाचं निमंत्रण 'भारताचं भविष्य' कार्यक्रमात बोलण्याची विनंती\nराहुल गांधी हे 'नफरत के सौदागर', पीयुष गोयल यांचा पलटवार\nहाच आहे नरेंद्र मोदींचा क्रूर 'न्यू इंडिया', राहुल गांधींचा ट्विटरवरून हल्लाबोल\nभिवंडी कोर्टानं निश्चित केलेले आरोप राहुल गांधींनी फेटाळले, पुढची सुनावणी 10 आॅगस्टला\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-university/", "date_download": "2018-11-17T03:14:00Z", "digest": "sha1:5SA3UNQSRWINIRKJNXOXD5OZM4VOJBAN", "length": 11560, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune University- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने ��मावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nभारतीयांना जिथे छळलं, त्या पुणे विद्यापीठातील भुयार होणार सर्वसामान्यांसाठी खुलं \nभुयारातून आपण जसजसा पुढे जातो. तसतसा भुयाराची निर्मिती किचन ते मुख्य इमारतीला जोडण्यासाठी करण्यात आल्याचं इतिहास अभ्यासकांनी सांगितलं.\nमैदानावरून सेट हटवा, पुणे विद्यापीठाचा नागराज मंजुळेंना आदेश\nमहाराष्ट्र Jan 19, 2018\nचार वर्षाच्या आजारी मुलाला संपवून पुण्यात दाम्पत्याने केली आत्महत्या\nमहाराष्ट्र Nov 28, 2017\nपुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर,राजकारण्यांच्या नातेवाईंकांची सरशी\nपुणे विद्यापीठात बिर्याणी खाऊन 'भीम आर्मी'चा निषेध\nशेलारमामा सुवर्णपदकाच्या 'शाकाहारी' वादावर पुणे विद्यापीठाचा खुलासा\nब्लॉग स्पेस Nov 10, 2017\nसुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी व्हा, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.फिल, पी.एच.डीच्या जागांमध्ये घट\nपुणे विद्यापीठ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ \nपुण्यात MBA चे पेपर फुटले, व्हॉटसअ ॅपवर मिळाले \nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-death-of-the-woman-due-to-a-ventilator/", "date_download": "2018-11-17T02:40:11Z", "digest": "sha1:HID4AGT4TPVDBLLO4MUSCPPK363BJ46K", "length": 10875, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्हेन्टिलेटर अभावी महिलेचा मृत्यू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nव्हेन्टिलेटर अभावी महिलेचा मृत्यू\nनागपुरातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक घटना\nनागपूर : नागपूर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान ‘व्हेन्टिलेटर’ न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता घडली. लीलाबाई खोब्रागडे (५५) रा. पिपळा डाकबंगला, सावनेर रोड असे त्या मृतक दुर्देवी महिलेचे नाव आहे. आवश्यकतेपेक्षा कमी ‘व्हेन्टिलेटर’ असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nनागपुरातील मेडिकल रुग्णालयात सुमारे दीड हजार रुग्ण भरती असतात, तर दररोज २२०० हून अधिक रुग्ण बाहय़रुग्ण विभागात उपचार घेतात. मेडिकल हे मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असल्यानंतरही रुग्णांना पाहिजे त्या आरोग्यसेवा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत लीलाबाईंना पोटाचा विकार होता. सावनेरला त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना पोटाच्या विकारासह डेंग्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सावनेरच्या डॉक्टरांनी लीलाबाईंना नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात किंवा मेडिकलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २३ तारखेला लीलाबाईंना मेडिकलच्या वार्ड क्र. २४ मध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीरच होती. दिवस कसाबसा काढल्यानंतर २४ तारखेला सक��ळपासून त्यांना ‘व्हेन्टिलेटर’ची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ‘व्हेन्टिलेटर’ उपलब्ध नसल्यामुळे काहीच करता येणार नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. सकाळपासून कुटुंबीय ‘व्हेन्टिलेटर’च्या प्रतीक्षेत होते. मात्र, अतिदक्षता विभागात भरती असलेल्या इतर गंभीर रुग्णांना ‘व्हेन्टिलेटर’ लागल्यामुळे त्यांना ‘व्हेन्टिलेटर’ भेटलेच नाही. रात्रीपर्यंत वाट पाहिली. मात्र, ‘व्हेन्टिलेटर’अभावी लीलाबाईंचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.\nगंभीर रुग्ण जास्त आणि ‘व्हेन्टिलेटर’ कमी असल्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचा मृत्यू होत असून, डॉक्टर हतबल आहेत. यवतमाळचे सर्वच शेतकरी ‘व्हेन्टिलेटर’वरमेडिकल रुग्णालयातीळ एकूण व्हेंटिलेटर्सपैकी १८ ‘अँडल्ट’साठी आहेत. अतिदक्षता विभागात 8 ‘व्हेन्टिलेटर’, ‘स्वाईन फ्लू’ वार्डसाठी ४, ‘रिकव्हरी’मध्ये ५, तर ३ पेडियाट्रिक विभागात ३, तर याशिवाय ट्रामा केअर सेंटरमध्ये ८ ते ९ ‘व्हेन्टिलेटर’ आहेत यवतमाळ जिल्हय़ातील ८ ते १० विषबाधित शेतकरी मागील १५ दिवसांपासून मेडिकलच्या अतिदक्षता विभागात ‘व्हेन्टिलेटर’वर उपचार घेत आहेत. त्यामुळे इतर रुग्णांना ‘व्हेन्टिलेटर’ मिळत नाही. परिणामी, इतर गंभीर रुग्णांचा ‘व्हेन्टिलेटर’अभावी मृत्यू होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nटीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळाल��च पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1710.html", "date_download": "2018-11-17T02:06:25Z", "digest": "sha1:MNCYEBNM3P6WGPTEBKHIOCPFJTIT3WKK", "length": 6431, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर महापालिकेला दोन उपायुक्त मिळणार ? - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअहमदनगर महापालिकेला दोन उपायुक्त मिळणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर महापालिकेची वर्षाखेरीस सार्वत्रिक निवडणूक असल्याने त्यासाठीच्या कामांच्या नियोजनासाठी दोन उपायुक्त शासनाकडून तातडीने मिळण्याची शक्यता आहे. महापौर सुरेखा कदम यांच्यासह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर काही दिवसांपूर्वीच रिक्त जागांवरील नियुक्त्या रखडल्याने होणाऱ्या अडचणींची मांडणी केली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने किमान दोन अधिकारी तरी नगरला पाठवण्याची ग्वाही म्हैसकर यांनी दिली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा मनपाला आहे.\nपूर्णवेळ आयुक्त तसेच दोन उपायुक्त, शहर अभियंता, सहायक आयुक्त व लेखाधिकारी या पदांवर सरकारकडून तातडीने अधिकारी देण्याच्या मागणीसाठी महापौर कदम यांनी प्रधान सचिव म्हैसकर यांची भेट घेतली. या वेळी उपमहापौर अनिल बोरुडे, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका भुतकर, उपसभापती सुनीता मुदगल, सभागृह नेते गणेश कवडे, दत्ता मुदगल आदी त्यांच्यासमवेत होते.\nमहापालिकेत पूर्णवेळ वरिष्ठ अधिकारी नसल्याने येणाऱ्या प्रशासकीय कामकाजातील अडचणींची मांडणी या वेळी करण्यात आली.महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ८-९ महिन्यांवर आली आहे, केंद्र व राज्य सरकारच्या कोट्यवधीच्या योजनाही शहरासाठी मंजूर आहेत, अन्य विकासकामेही प्रस्तावीत आहेत, पण केवळ महापालिकेमध्ये वरिष्ठ अधिकारी सरकारने दिले नसल्याने शहराच्या विकासकामांवर पर��णाम झाला आहे, अशी व्यथा मांडली गेली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअहमदनगर महापालिकेला दोन उपायुक्त मिळणार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6179", "date_download": "2018-11-17T02:31:35Z", "digest": "sha1:USK4JTQMQPEP2BMQYBXDILVDZ74AGGJM", "length": 3964, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वेळ पाळणे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वेळ पाळणे\nसंस्कार १ - येतोच... आलोच...\nअतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/atul-kanade/", "date_download": "2018-11-17T03:32:57Z", "digest": "sha1:74CD73BSP5KBRDSZOLVFA4RCYWCBGYW3", "length": 8065, "nlines": 103, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "Atul kanade – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nअतुल कानडे यांनी सांगितलेली topicwise पुस्तकसूची\nपेपर १ इतिहास भूगोलः महाराष्ट्राच्या ��िशेष संदर्भासह भूगोल आणि कृषी पेपर २ भारतीय राज्यघटना आणि भारतीय राजकारण [महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह] आणि कायदे पेपर ३ मानवी साधनसंपत्तीचा विकास आणि मानवी हक्क मानवी साधनसंपत्तीचा विकास मानवी हक्क पेपर ४ अर्थव्यवस्‍था आणि नियोजन विकासाचे अर्थशास्‍त्र आणि कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास\nराज्यात प्रथम आलेले अतुल कानडे यांनी सांगितलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षबाबतच्या टिप्स\nप्रथम आलेले अतुल कानडे यांनी सांगितलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षबाबतच्या टिप्स आणि विषयाच्या topic नुसार संदर्भसूची -अतुल अनिल कानडे (राज्‍यसेवा (2015) मध्‍ये प्रथम क्रमांक) # Some suggestion for mains – 2016 Paper-1 History ला सर्वात कमी वेळ दया. सुरवातीला वाचून नंतर reviseकरत रहा. Geography & Agri – कमी वेळेत जास्‍त Marks. Paper-2 Easy to understane & scoring (I …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://tushar-kute.blogspot.com/2010/03/blog-post.html", "date_download": "2018-11-17T03:20:53Z", "digest": "sha1:2Q2454HOHY2XYG4IPILWHOHK5RUVT2UH", "length": 17514, "nlines": 186, "source_domain": "tushar-kute.blogspot.com", "title": "स्यमंतक: एका पिचकारीसाठी...", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nसंध्याकाळी जेवण झाल्यावर एका दुकानात ���ेलो होतो. तिथे विक्रीसाठी ठेवलेली एक पिचकारी पाहिली. आज होळी असली तरी त्या पॅकेटमधली केवळ एकच पिचकारी विकली गेली होती. तेव्हा, दुपारी ’ई सकाळ’ वर वाचलेल्या एका बातमीची आठवण झाली. ती बातमी वाचली तेव्हाच अस्वस्थ झाले होते. ’ई सकाळ’ वरून ती मी इथे ’पेस्ट’ केली आहे...\nभिवंडी - रंग खेळण्यासाठी पिचकारी आणि साखरगाठ्याची माळ आणण्यासाठी वडिलांकडे पैसे लहान मुलाचा रागाच्या भरात गळा दाबून खून केल्याची विदारक घटना भिवंडी तालुक्‍यातील आनगाव येथे घडली. विटभट्टीवर कामावर असताना ही घटना घडल्याने या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nभिवंडी-वाडा मार्गावरील आनगाव येथे किशोर परशुराम जाधव यांच्या मालकिच्या विटभट्टीवर काम करीत असलेले संतोष पवार (वय ३९, रा. भैरवपाडा) हे त्याच्या कुटुंबासह राहतात. रविवारी होळीचा सण असल्याने सर्वत्र रंग खेळणारी मुले पाहून संतोष पवारांचा मुलगा रोशन पवार (वय ८) याने पिचकारी मागितली. मात्र, जवळ पैसे नसल्याने आणि सारखा मुलाकडून होत असलेल्या अट्टाहासामुळे संतापून मुलाचा गळा दाबून खून केला. या घटनेची गणेशपूरी पोलिस ठाण्यात माहिती मिळताच पोलिस निरिक्षक एस. एम. चौधरी व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी जाऊन संतोष पवार याला अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबातमीवर काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकांनी सरकारवर शरसंधान साधले होते. खरोखर एखादा माणूस अगतिकपणे कोणते कृत्य करू शकतो, याचे हे उदाहरण आहे. आपल्या देशातील गरीबी किती भयानक आहे, याचा विचार आपण करू शकतो. संध्याकाळी ती पिचकारी पाहिली तेव्हा वाटले होते की, यातील एक त्या मुलाला नेवून द्यावी. पण, मी केवळ याचा विचार करू शकत होतो. प्रत्यक्ष कृती नाही...\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nयह है अपनी शिक्षा...\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nनारायणेश्वर, पुरंदर - हेमाडपंथी मंदिरे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाच्या स्थानी आहेत. शिवाची हजारो प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आपल्या राज्यात पाहायला मिळतात. यातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=4750070952122769738", "date_download": "2018-11-17T03:19:15Z", "digest": "sha1:WL33ZGX2G6MWMY2IYDEOGYO5EZBSOJWN", "length": 3847, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nतुम्ही म्हणजे अगदी ‘हे’ आहात\nरात्रीचं जेवण आम्ही डायनिंग टेबलावर सर्वजण एकत्र घेतो. दिवाणखान्यात सोफ्यावर पाय पसरून, एकीकडे टीव्ही पाहत, ताटातलं अन्न चिवडत घशात कोंबणं, आमच्या जेवणाच्या व्याख्येत बसत नाही. यावेळी घरातला टीव्ही बंद असतो. मोबाइल सायलेंट मोडवर असतो ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-startup-67140", "date_download": "2018-11-17T02:54:51Z", "digest": "sha1:GBPNUOL3MWCEFWO3PPSNWGGDIXY6SPKR", "length": 20032, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Startup ‘रायसीन’वरील संशोधनातून साकारले स्टार्टअप | eSakal", "raw_content": "\n‘रायसीन’वरील संशोधनातून साकारले स्टार्टअप\nशनिवार, 19 ऑगस्ट 2017\nलग्नाच्या वयाच्या मुली असो किंवा पन्नाशीतील महिला...चेहऱ्यासह शरीरावर वाढणाऱ्या केसांमुळे त्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर विप��ीत परिणाम होतो. बाजारात सध्या असलेले अनेक पर्याय ‘हेअर रिमूव्हल’ प्रकारात मोडतात, तर काही लेसर पद्धतीचे उपचार उपलब्ध आहेत. मात्र, ते सामान्यांना परवडणारे नाहीत. एका अभ्यासानुसार, ४० टक्के महिला अशा ‘नको असलेल्या’ केसांमुळे त्रस्त आहेत. या महिलांसाठी आता ‘माइंडफार्म नोवाटेक’ या स्टार्टअपने उत्पादन विकसित केले आहे.\nतुम्ही शाळा, कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून वहीच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा काढल्या असतील पण अशाच प्रकारचे केस मुलीच्या किंवा महिलेच्या चेहऱ्यावर दिसल्यास ते कोणालाच आवडत नाहीत. अशा मुली, महिलांना चिडविण्याचे प्रकार तर सर्रास चालतात, पण त्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना कोणालाच नसते. त्यामुळेच आत्मविश्‍वास गमावणे, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर राहणे, एकलकोंडेपणा अशी लक्षणे या महिलांमध्ये दिसतात. लग्नाच्या वयाची मुलगी असल्यास आणखीनच बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर येते. मृण्मयी भूषण यांनी असाच प्रसंग कुटुंबातील एका महिलेवर आल्यानंतर १९९४ मध्ये या अनैसर्गिक केसांच्या वाढीवर उपाय शोधण्याचा निश्‍चय केला. त्यावेळी मायक्रोबायोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या मृण्मयी आणि भूषण विश्‍वनाथ यांनी २००३ मध्ये ‘माइंडफार्म नोवाटेक’ नावाची स्टार्टअप कंपनी स्थापन केली आणि संशोधन सुरू केले.\nमृण्मयी म्हणाल्या, ‘‘अनैसर्गिक केसांच्या वाढीला रोखणारे असे औषध बाजारात आजही उपलब्ध नाही. उपलब्ध पर्याय वॅक्‍सिंग किंवा तात्पुरत्या स्वरूपातील ‘हेअर रिमूव्हल’ प्रकारात मोडतात. लेझर तंत्रज्ञानाच्या आधारे काही उपचारपद्धती उपलब्ध आहेत, पण त्या महागड्या आहेत आणि भारतीय नागरिकांसाठी योग्य नाहीत. इंटरनेटवर सर्च केल्यानंतर आपल्याला अनेक ‘हर्बल प्रॉडक्‍ट’ दिसतात, पण ती विज्ञानाधारित उत्पादने नसतात. त्यातील ‘प्लॅंट एक्‍स्ट्रॅक्‍ट’च्या दाव्यातील तथ्य किती, ते कितपत सुरक्षित आहे, हजारो रुपये खर्चून ‘आउटपूट’ मिळेल का असे अनेक प्रश्‍न आपल्यासमोर असतात.’’\n‘‘एरंडीच्या बियांतून मिळणाऱ्या ‘रायसीन’ घटकाचा योग्य वापर विविध प्रकारच्या उपचारांसाठी होऊ शकतो हे आयुर्वेदातही दिसते आणि ते आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्धही झाले ���हे. पुण्यात धायरीजवळ ॲप्ट रिसर्च फाउंडेशन या संस्थेत संशोधनाला सुरवात केली तेव्हा या ‘रायसीन’ (ricin) नावाच्या ‘ॲक्‍टिव्ह इंग्रिडियंट’वर काम केले. रायसीनमुळे केसांची वाढ रोखता येते, म्हणजे ती नेमकी कशी कमी होते यावर अभ्यास करताना ‘मॉलिक्‍यूलर लेव्हल’वर नेमके काय होते याचा शोध घेतला. त्याचा ‘क्‍लिनिकल स्टडी’ पूर्ण केला. या तंत्रज्ञानाचे रूपांतर ‘कॉस्मेटिक प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंट’मध्ये करताना ‘आयआयटी मुंबई’मधील तज्ज्ञांची मदत घेतली. या संशोधनाबद्दल २००७ मध्ये पहिले ‘इनोव्हेशन ॲवॉर्ड’ मिळाले,’’ असे मृण्मयी यांनी सांगितले.\nऑक्‍सफर्ड विद्यापीठाची फेलोशिप, नॅशनल ॲवॉर्ड फॉर कमर्शियलायझेबल पेटंट्‌स, ‘वर्ल्ड काँग्रेस फॉर हेअर रिसर्च’मध्ये दोन आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकांमध्ये प्रबंधांचे सादरीकरण आणि २०११ मध्ये मिळालेला ‘डीएसटी लॉकहीड इंडिया इनोव्हेशन ॲवॉर्ड’ ही मृण्मयी यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पावतीच म्हणावी लागेल.\n‘रायसीन’ या घटकाविषयी पाश्‍चिमात्य देशात मोठे गैरसमज आहेत. रासायनिक युद्धामध्ये ‘रायसीन’चा वापर होऊ शकतो असा ठाम समज असल्यामुळे आणि शास्त्रीयदृष्टीने त्याच्या चांगल्या कारणांसाठीचे उपयोग आजपर्यंत सिद्ध न झाल्यामुळे हे गैरसमज आहेत. त्यामुळेच ‘रायसीन’चा समावेश आजही ‘केमिकल वेपन कन्व्हेन्शन’मध्ये आहे. प्रत्यक्षात रायसीनमुळे आजपर्यंत एकही माणूस मेलेला नाही. बदनाम झालेले हे ‘प्रोटिन’ उपचारासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे केमिकल वेपन कन्व्हेन्शनमधून ‘रायसीन’ला वगळावे यासाठी भारतात आणि परदेशातही आम्ही वेगवेगळ्या व्यक्तींना, सरकारी पातळीवरील उच्च पदस्थांना पत्रे लिहिली आहेत.\n‘रायसीन’विषयीच्या या गैरसमजांमुळे आम्ही संशोधनाच्या वेळी केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्‍नॉलॉजी’ची वेळोवेळी परवानगी घेतली. त्यामुळे या तंत्रज्ञान विकासाच्या कामात आणि भविष्यात तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या प्रक्रियेत भारतासह जगात कोठेही अडचण येणार नाही. भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये आम्ही तंत्रज्ञानासाठीचे पेटंट घेतले आहे. अजून काही पेटंट मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. येत्या दीड वर्षात ‘फेज २ क्‍लिनिकल ट्रायल’ची प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत. हा टप्पा यशस��वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आमच्या तंत्रज्ञानाला बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मागणी येईल. मात्र, या ‘ट्रायल्स’साठी निधीची आवश्‍यकता आहे आणि त्यासाठी आम्ही गुंतवणूकदाराच्या शोधात आहोत. साधारणतः २५ कोटी रुपयांची, परंतु टप्प्याटप्प्यातील गुंतवणूक आम्हाला अपेक्षित असल्याचे मृण्मयी यांनी सांगितले.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/amitabh-bachchan-tweeted-shahenshah-had-little-hope-for-release-1631166/", "date_download": "2018-11-17T02:46:55Z", "digest": "sha1:QLLN64DQ33CH6V2BA2ZZEKIJLWONPTM3", "length": 11778, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "amitabh bachchan tweeted shahenshah had little hope for release | बिग बींनी ३० वर्षांनंतर सांगितले ‘हे’ गुपित | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nबिग बींनी ३० वर्षांनंतर सांगितले ‘हे’ गुपित\nबिग बींनी ३० वर्षांनंतर सांगितले ‘हे’ गुपित\nअमिताभ बच्चन यांच्यावर तेव्हा सिनेसृष्टीला फारसा विश्वास नव्हता\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘शहेनशहा’ सिनेमाशीसंबंधीत एक मोठे गुपित उघडले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे गुपित सुमारे ३० वर्षांनी सर्वांसोबत शेअर केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर तेव्हा सिनेसृष्टीला फारसा विश्वास नव्हता. त्यांचा विश्वासार्हतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. यावरुनच ‘शहेनशहा’ सिनेमाचे प्रदर्शन करायचे की नाही याबाबत निर्माते संभ्रमात होते. बिग बी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘शहेनशाहची ३० वर्षे. फार सुंदर काळ होता. एक वेळ अशी होती की या सिनेमाचे प्रदर्शन होणार की नाही हे माहित नव्हते. पण सिनेमाने चांगले बॉक्स ऑफिस करत एक यशस्वी सिनेमा झाला. धन्यवाद.’\nटीनू आनंद दिग्दर्शित ‘शहेनशहा’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिनाक्षी शेषाद्री आणि अमरीश पुरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमाची पटकथा जया बच्चन यांनी लिहिली होती. अमिताभ यांच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर ते लवकरच ‘१०२ नॉट आऊट’ सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमातून अमिताभ आणि ऋषी यांची जोडी २७ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमात बिग बी आणि ऋषी यांनी सख्ख्या भावांची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात अमिताभ ऋषी यांचे वडील दाखवण्यात आले आहेत.\nया सिनेमाशिवाय बिग बी ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमात आमिर खान, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेखसोबत दिसतील. यानंतर ते रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/diwate-mastaranchi-fajiti/", "date_download": "2018-11-17T03:03:26Z", "digest": "sha1:MTG7JX6GQCZVSHPNZ66TPC63XG5BRAO7", "length": 21594, "nlines": 162, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दिवटे मास्तरांची फजिती – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nAugust 17, 2018 विजय माने कथा, विनोदी लेख, साहित्य/ललित\nआडगेवाडीत वीस वर्षे तळ देऊन बसलेल्या माळी मास्तरांची बदली झाली आणि त्यांच्याजागी दिवटे मास्तर आले. पहिल्या दिवशीच ते आल्या आल्या एका कारटयाने तक्रार केली, “गुर्जी, आज मुक्या आला नाही.”\n“काय रे, मुक्या कितवीत आहे\n“तिसरीत.” तिसरी सोडून पहिली ते चौथीपर्यंतचे सगळे वर्ग ओरडले.\n“गुर्जी, घेऊन येऊ का त्याला\n“हो जा. घेऊन या.”\nमग तिसरीच्या वर्गातली दोन आणि चौथीच्या वर्गातली तीन मिळून पाचजण बाहेर पळाली. कोण शाळेत आला नसला की त्याची उचलबांगडी करून आणायचे कंत्राट ह्यांच्याकडे असायचे. हे पाचजण मिळून जो कोण शाळेला आला नसेल त्याची वरातच काढत आणायचे. शाळा चुकवणारा स��वत:च्या पायाने शाळेत यायला तयार असला तरीही हे त्याला आडवा पाडायचे आणि झोपाळयासारखे झुलवत त्याला उचलायचे. त्याचा हात आणि पाय असा प्रत्येकी एकेक अवयव आणि एकजण त्याचे दफ्तर घेऊन घोषणा देतच ही मिरवणूक शाळेकडे निघायची.\nपण मुक्याच्या बाबतीत ते शक्य नव्हते. तो चांगलाच बेरका होता. थोडया वेळाने मुक्याच पाचजणांना घेऊन शाळेत आला. वय वर्षे आठ. पण बालशिवाजीच्या तोर्‍यात तो मास्तरांपुढे उभा राहिला, “कशाला बोलवलं वो मास्तर\nमुक्याच्या या सडेतोड प्रश्नाने मास्तर हैराण झाले. मुक्या हा खरोखरचा मुका असावा अशी त्यांची कल्पणा होती. पण हे चित्र वेगळे होते. साक्षात विद्यार्थीच गुरुला शाळेत का बोलवले म्हणून विचारत होता.\n“शाळा सोडून कुठे गेला होतास\n“मग तू शाळू काढतोस काय” मास्तरांना पोरगा काम करतोय म्हणून बरे वाटले.\n“आतापरेंत कुठला सुक्काळीचा ध्येनात ठेवतोय\n“मग काय लक्षात रहातं तुझ्या” मास्तरांनी पाठीत एक धपाटा दिला.\n“मास्तर, मारलं एवढं मारलं. पुन्यांदा अंगाला हात लावायचा न्हाय.”\n” म्हणून मास्तरांनी पुन्हा एक गुद्दा ठेऊन दिला.\n“मास्तर, आपल्याला आपला बाप पण कधी मारत न्हाय.”\n“बापाजवळ रहायला नसतोय. मामाच्यात शिकायला आलोय.”\nथोडयाच दिवसात दिवटे मास्तर चांगलेच फेमस झाले. मास्तरांनी डोक्याला टोपी, अंगात नेहरु शर्ट आणि कमरेला धोतर अडकवले की दिसायला गरीब गायच वाटायचे. पण स्वभाव खूपच मारकुटा होता. कुठल्याही कारणांवरून पोरांना झोडपून काढायचे. एखादं पोरगं प्रार्थना म्हणायला जरी चुकलं तरी त्यांच्या बरोबर लक्षात यायचं. मग प्रार्थना संपल्यावर ते त्या पोराची मानगुट पकडून विचारायचे, “काय म्हणत होतास रे आत्ता\n“पार्थना.” स्वच्छ शब्दांत पोरगा सांगायचा.\n“तुज्या बापानं तर म्हंटली होती का अशी प्रार्थना अन् प्रतिज्ञा म्हणताना हात कुठं आभाळात घालतोस का अन् प्रतिज्ञा म्हणताना हात कुठं आभाळात घालतोस का बाप सगळया गावाची घरं बांधतोय की ओळंब्याने लेवल बघून.”\n“गुर्जी, लेवल पातळीनं बगत्यात. वळुंब्यानं लाईन बगत्यात, लाईन.” वाडीतला प्रत्येक पोरगा गुर्जीचं बारसं जेवलेलाच निघायचा.\nमग त्या पोराला एकतर्फी मार खायला लागायचा आणि सगळी शाळा गुपचूप बसायची. दिवटे मास्तर आल्यापासून माराच्या भीतीनं पोरं शाळा चुकवायला लागली. पण मास्तर कुणाला सोडत नव्हते. चोप चोप चोपायचे. काही जणांनी तर नव्या मास्तरांचा एवढा धसका घेतला होता की पोरं घरातनं शाळेला म्हणून बाहेर पडायची आणि गावाबाहेर असणार्‍या ओढयावर जाऊन मासे पकडत बसायची.\nअसंच शाळा चुकवून पोरांचा एक घोळका मासे पकडत होता. बामणाच्या गण्याचा बाप ओरडतो म्हणून कुणीच गण्याला मासे पकडायला घेत नव्हते. त्याचा सूड म्हणून गण्या चिडून मधेच पाण्याच्या धारेत जाऊन माशांना हुसकून लावत होता. सकाळपासून बंधार्‍याखाली आठदहाजण बसले होते पण म्हणावे एवढे मासे सापडले नव्हते. बराचवेळ झाला, डबक्यात चांगलेच मासे जमले असतील म्हणून सगळेजण मासे पकडायला उठले. एवढयात गण्या माशांना हुसकून लावायला पुढं सरकला. आणि त्याला बघून दिवसभर उन्हाने तापून निघालेला घोळक्यातला संपा ओरडला, “धरा रं त्याला…”\nदिवटे मास्तरांचा डोळा चुकवून हा सगळा कंपू ओढयावर आला होता. कुणीतरी मास्तरांना चुगली केली आणि ते सगळयांचा माग काढत लपतछपत इथे आले. एकतर दिवटे मास्तराचं आणि या टोळक्याचं वाकडं असल्यामुळं मास्तरांना कारणच पाहिजे होतं. आयतीच संधी सापडली म्हणून ते खुश होते, पण त्यांच्या कानावर जसं “धरा रं त्याला…” हा आवाज पडला, तसे ते दचकले. वाडीतली पोरं म्हणजे वेचीव पोरं होती. एकटयाला गाठून काय करतील याचा नेम नव्हता. त्यांनी आमावस्येच्या रात्री एका आगाऊ मास्तराला पोत्यात बांधून पाटलाच्या मळयातल्या चिंचेच्या झाडावर रात्रभर अडकवला होता. जी काही मास्तरगिरी करायची आहे ती शाळेत केलेली बरी, बाहेर नको असा विचार ते करतच होते, तेवढयात पोरांचा घोळका त्यांच्याकडे पळत येताना त्यांना दिसला.\nआपल्या हातून मोठी चूक झाली आहेे त्यांना कळून चुकलं. जशी पोरं “धरा धरा.” म्हणून त्यांच्या दिशेने पळायला लागली, तसं मास्तरांनी धोतराचा सोगा हातात घेऊन धूम ठोकली. आडवळणाला गाठून हे बहाद्दर आपल्याला नक्कीच चोपल्याशिवाय सोडणार नाहीत ही मास्तरांची खात्रीच झाली. धोतराचा सोगा हातात घेऊन सुसाट सुटलेले मास्तर दिसल्यावर काहीतरी घोटाळा झाला हे संपाच्या ध्यानात आलं. आता पुन्हा शाळेत गेल्यावर आपलं काही खरं नाही म्हणून तो, “ओ गुर्जी, तुम्हाला न्हाय. तुम्हाला न्हाय” म्हणून त्यांच्यामागं लागला आणि अजूनच पंचाईत झाली.\nचिंचेचे ओले फोक घेऊन आपल्यामागे आठदहाजण पळताहेत हे बघितल्यावर मास्तरांना उभ्या उभ्याच घाम फुटला. त्यांनी पायातलं पायतान हातात घेऊन वाडीच्या दिशेने पळायला सुरवात केली. डोक्यावरची टोपी केव्हाच वार्‍यावर उडून गेली होती. कमरेला धोतर टिकून होते हेच नशीब होते. पुढे मास्तर आणि मागं पोरं ही वरात तशीच देवळापर्यंत आली. पारावर चारपाच म्हातारी माणसं बोलत बसली होती. मास्तरांना पळून पळून धाप लागलेली. मास्तर आले तसे काही न बोलता जीव गेल्यासारखे त्यांच्यासमोर मटकन खाली बसले. त्यांच्या तोंडातून शब्दच निघेना. ते नुसतेच हिव भरल्यासारखे करायला लागले.\nमास्तरांची अवस्था बघून एका म्हातार्‍याला त्यांची दया आली आणि तो पोरांवर उखडला, “लेकांनो, कोण पोरं हायसा का हैवान हायसा मारून टाकतासा का त्या मास्तराला मारून टाकतासा का त्या मास्तराला जरा तर अक्कल असल्यासारखं वागा की. का गावाचं नाव मातीत मिळीवतासा जरा तर अक्कल असल्यासारखं वागा की. का गावाचं नाव मातीत मिळीवतासा गेलं पटाक्कन मरून तर कोण यईल का मास्तर म्हणून आपल्या गावात गेलं पटाक्कन मरून तर कोण यईल का मास्तर म्हणून आपल्या गावात शानं व्हा की जरा. आणि मास्तर, तुमीबी शीआयडी असल्यासारखं त्यांच्या मागं लागत जाऊ नका. न्हायतर गळयात हातपाय घेऊन बसायला लागंल. येडया डोक्याची पोरं आहेत ही.”\nखाली मान घालून पोरं काही न बोलता निघून गेली आणि म्हातार्‍यांमुळे जीव वाचला म्हणून मास्तरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.\n— © विजय माने, ठाणे\nब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉ��ेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/do-not-wear-your-dirty-shoes-in-your-house-112082200016_1.html", "date_download": "2018-11-17T02:36:54Z", "digest": "sha1:3OEKTWLAPZTCBXIAEUCNSHST3NS3AYIJ", "length": 14317, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरामध्ये चप्पल, बूट घालू नये | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरामध्ये चप्पल, बूट घालू नये\nआजकाल अनेकजण घरात स्लीपर्स किंवा जोडे घालूनच वावरताना दिसतात. प्राचीन काळापासून आपल्याकडे घरी पादत्राणे वापरू नका असे सांगण्यात आल्याचे दिसते. स्वत:ला पुढारलेले समजणारे प्रामुख्यने घरात चपला वापरताना दिसतात, हे आश्चर्यच आहे.\nअसो. घरात चपला घालून वावरू नये कारण आपण बाहेरून घरात येतो तेव्हा आपल्या चपलांबसोबत घाणही येते. असे असताना आपण घरात चपला घालून येण्याने घरातही घार पसरते. असे होणे घरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ठीक नसते. या घाणीत रोगराई पसरवू शकणारे जंतू असू शकतात. यामुळे घरात चप्पल घालून फिरणे योग्य नाही. याशिवाय यामागे धार्मिक कारणही आहेच. घर म्हणजे देवी देवतांचे स्तान मानले गेले आहे. आपण राहतो तेथे दैवी शक्तीचाही वास असतो. असे असताना घरात चपला घालून फिरणे म्हणजे देवतांचा अपमान तर आहेच, शिवाय आपण घराचे पावित्र्यही घालवून बसतो. ज्या घरात पावित्र्य असते तिथे स्थायी रूपाने देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे घराचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. घरात बिना पादत्राणे राहिल्याने त्यानिमित्ताने पायातील अनेक महत्त्वाच्या बिंदूवर दाब पडतो आणि यामुळे अनेक रोग दूर होतात.\n500 कुक आणि 752 शेगडीत तयार होतो भगवान जगन्नाथाचा महाप्रसाद, जाणून घ्या याच्याशी निगडित काही रहस्य\nपुरी येथील जगन्नाथ रथयात्रेस 14 जुलैपासून सुरुवात\nहे दोन हनुमान मंत्र देतील इच्छित वरदान\nएकादशीला या वस्तू ग्रहण करु नये..\nयावर अधिक वाचा :\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संप��ण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nप्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\n\"वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\n\"नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये...Read More\nआरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ...Read More\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ...Read More\n\"ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा....Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील...Read More\n\"आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय...Read More\n\"आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधा���क दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात...Read More\n\"दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल...Read More\n\"जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी...Read More\n\"व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%81-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%87%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T02:07:45Z", "digest": "sha1:LJCHWYBDI24AKRJCE3AC4RIVB57MYXZJ", "length": 9940, "nlines": 115, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "(काव्य) : ‘प्राउड टु बी अॅन् इंडियन (?)’ – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nHomeMarathi Poems(काव्य) : ‘प्राउड टु बी अॅन् इंडियन (\n(काव्य) : ‘प्राउड टु बी अॅन् इंडियन (\n(न्यू यॉर्कमध्ये ‘इंडिया डे’ साजरा झाला, त्यानिमित्तानें)\n‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन \nकम ऑऽन, से द सेऽम इव्हरीवन्’ . १\nआमचा शेजारी-देश आमचा घास गिळतो\nआणि नंतर आम्हालाच छळतो\nआम्हाला कळतंय् त्याचं तंत्र\nपण जपतोय् ना आम्ही ‘अहिंसेचा मंत्र’ \nअहो, कुणाला कशी द्यायची उत्तरं\nहें आधी ठरवा तर खरं\nअन् मग करा त्याचं निष्ठेनं पालन.\nOf Course, आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन \nगर्भातच मुलींचा पडतोय् खून\nपण पोलीस काय करतायत् तें बघून \nविनयभंग, बलात्कार यांचा सुळसुळाट\nअन् मीडियातील बातम्यांचा कलकलाट.\nरोजरोज नवनव्या बातम्या कळतात\nअधिकारी फक्त नक्राश्रूच ढाळतात.\nकुठं गेलं आमचं संवेदनाशील मन \nBut, आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन \nजातपातींची दरी अजून जात नाहीं\nवायफळ बडबडीशिवाय करत नाहीं कुणी कांहीं\nधडपडतायत सारे दाखवायला, ‘मी SC, ST’,\nपण जातभाईंच्या क्लेशांनी होतात त्यांतले कितीक कष्टी \nआतां तर OBC ना सुद्धा हवं आहे आरक्षण.\n आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन \nकिती क्षेत्रांत देशाची झाली आहे प्रगती \nजिंकणार कशा ‘अडथळ्यांच्या शर्यती’ \nएक पुढे गेला की इतर ओढतात पाय\nहवी आहे सार्‍यांनाच, फक्त ‘दुधावरची साय’\nइतरांचा विचार करायचं अजिबात नाहीं कारण.\nकारण, आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन \nपरदेशात ‘इंडिया डे’ साजरा होतोय्\nमात्र इथला शेतकरी राबतोय् अन् मरतोय्\nपाऊस नाहीं, पाणी नाहीं, नाहीं वीज, नाहीं पीक\nकिंवा फास लावून घे\nनंतर आक्रोशायला तयारच आहेत ‘बघे’\nआभाळच फाटतंय्, ठिगळ कसलं \nसारं सारं आयुषष्यऽच नासलं\nइथें सूर्य उगवत नाहीं\n‘अंधारा’च्या फासात जगवत नाहीं\nसुटका होईल, जर येईल मरण .\nतरीपऽण, आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन \nअधोगतीच्या हळहळीचा उपयोग काय \nकरयंय् कां कुणी Long Term उपाय \nकसचं काय नि कसचं काय \nजें काहीं होतंय्, तें पुरणार कां \nसगळे असेऽच मरणार कां \nशेवटी सरकार हरणार कां \nयाचा विचार करतायत कितीजण \nफक्त म्हणतायत, ‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन’ \nउत्तराचा नाहीं पत्ता, फक्त प्रश्न प्रश्न प्रश्नऽ\nप्रश्न राहूं द्या तसेच, आपण मनवूं या ‘जश्न’\nसाजरा करूं ‘इंडिया डे’\nअरे, रोज मरे त्याला कोण रडें \nनागडें असूं द्या शतसहस्त्र तन\nक्लेशांत बुडूं द्या ‘आहत’ जनगण,\nया, जोषानें गर्जू आपण –\n‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन \nबट् , अॅम् आय् \nकृष्णजन्मानिमित्त : गोकुळ – (२) : लई वांड पोर ह्यो\n(आगामी गणेशोत्सवानिमित्त) : गजवदना वंदना -(१) : मोरया हो\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेन��ंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/surail-kehur/articleshow/65727016.cms", "date_download": "2018-11-17T03:38:00Z", "digest": "sha1:FHPOZTE7KIV2XUPK7T744Z572YXNKEI6", "length": 21835, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: surail kehur - सुरेल काहूर | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nसुलभा तेरणीकर 'पूरिया', 'मारवा', 'पूरिया धनाश्री', 'सोहनी' या रागांच्या स्वरावली स्वतंत्र अस्तित्व ठेवून एकमेकांशी नातं ठेवून आहेत...\n'पूरिया', 'मारवा', 'पूरिया धनाश्री', 'सोहनी' या रागांच्या स्वरावली स्वतंत्र अस्तित्व ठेवून एकमेकांशी नातं ठेवून आहेत. त्यांचं व्याकरण, त्यांचा भाव वेगळा असला तरी त्याचा भावार्थ थेट मनात उतरत राहतो.\n…धरतीवर हलकेच उतरणारी सांज कितीही सुंदर असली तर मनात हुरहूर दाटतेच. हा काहीसा उदासीचा भाव क्वचित पुढील प्रहरांना वेढून राहतो. या भावावस्थेला आपल्या संगीतशास्त्रवेत्त्यांनी सूर दिले आहेत. त्या काहुराला सुरेल केलं आहे. 'पूरिया', 'मारवा', 'पूरिया धनाश्री', 'सोहनी' या रागांच्या स्वरावली स्वतंत्र अस्तित्व ठेवून एकमेकांशी नातं ठेवून आहेत. त्यांचं व्याकरण, त्यांचा भाव वेगळा असला तरी त्याचा भावार्थ थेट मनात उतरत राहतो. पण अर्थवाही शब्द संगीतकारांना मिळाले की एक अद्भुत गोष्ट घडते. एका गाण्यातून 'पूरिया' दरवळू लागतो… 'काय अंतरात ते अजून ना कुणा कळे' या भावनेला गदिमा, पुल आणि आशा भोसले हे तिघं मिळून व्यक्तिरेखा देतात. ५३ सालच्या 'अंमलदार'मधलं हे गाणं राग 'पूरिया'चा उदास भाव देऊन जाताना 'देवळा'ऐवजी 'राऊळ' हा सुंदर शब्द आपल्याला बहाल करून जातो. ते केवळ अविस्मरणीय रात्रीचा राजा मानला गेलेल्या 'मारवा' रागाचं वर्णन अगदी 'पूरिया'सारखं असलं तरी कोमल 'रिषभ', तीव्र 'मध्यम' आणि 'पंचम' वर्ज्य अशी परिभाषा गाण्यातून हृदयाला उमगते. वादी संवादीचा संवाद कसा घडतो ते समजत नाही.\n'साँझ भयी घर आ जा रे पिया' या के. महावीर या संगीतकारांची स्वररचना मात्र एका विरहिणीतून ते उलगडतात. लतादीदींनी गायलेल्या या गाण्यातून 'मारवा' रागातून व्यक्त होणारी एकाकी अवस्था आपल्याला शब्दसुरातून समजते.\n'बन गयी तेरी आहट मेरे सूने दिल की धडकन\nसाँस भी लूँ तो यूँ लगता है, आया मेरा साजन…'\n'मारवा' म्हणजे एकाकीपण, करुणा, स्वरगंगेच्या काठी वचन दिल्याची गतजन्मीची जणू खूणच करुणाकर परमेश्वराची आळवणी… तारुण्याची सय… रात्रीच्या अथांग डोहात शिरताना मानवी मनाला, अस्तित्वाला सुचलेलं गीत म्हणजे राग 'मारवा.'\nसंपूर्ण सात स्वरात विहरणारा 'पूर्वी' थाटातून निघालेला राग 'पूरिया धनाश्री' सायंकाळच्या भावावस्थेच्या अनेक छटांची उधळण करतो. खूप ओळखीची गाणी खरेखुरे संध्यारागाचे दूत बनून येतात. संधिप्रकाशातल्या सोनेरी छटा सावल्यांना हलकेच दूर लोटतात. मग हे औदासीन्यदेखील मनाला उभारी देते.\n'आनंद आगळा हा मी आज मुक्त झाले' हे संगीतकार राम कदम यांनी आशा भोसले यांना दिलेलं 'रंगपंचमी'मधलं गीत संधिप्रकाशाच्या रंगाची, भावनांची आठवण करून देते. शब्द गदिमांचेच - संमिश्र भावना सांगून जातात.\n'शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी…'\nहे सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत 'पूरिया धनाश्री'चा आणखी एक आगळावेगळा भाव प्रकट करणारं आहे. जवळच उभ्या असलेल्या रात्रीत बरंच काही हरवून जाईल. पण माझे शब्द उरतील. तीच माझी आठवण राहील. असा भाव व्यक्त करायला मात्र स्वर पूरिया धनाश्रीचे हवेत.\n'दु:ख नको तुटताना, अश्रू नको वळताना'\nअसा 'पूरिया धनाश्री…' अश्रू आवरणारा, संयमी, समंजस. 'सूरत और सीरत' या चित्रपटासाठी संगीतकार रोशन यांनी आशा भोसले यांना दिलेलं एक गाणं असाच भाव व्यक्त करणारं आहे. भोवती घेरून येणाऱ्या अंधाराला भेदून जायचं तर मनातली दिव्य प्रेमभावनेची ज्योत तेवत राहू दे, असं सांगणारं आहे-\n'प्रेम लगन मन में बसा ले\nनैनन में नयी ज्योत जगा ले'\nकवी शैलेंद्र लिहितात -\n'निसदिन प्रीत नदी लहराये\nइस में जो डूबे तर जाये\nइस धारा में डूब के तू भी\nजीवननैय्या पार लगा ले…'\n'पूरिया धनाश्री'चा गतस्मृती जपण्याचा एक स्वभाव आहे. 'बदलते रिश्ते' या चित्रपटातलं लता-महेंद्र कपूर यांचं युगुल गीत यासाठीच लक्षात राहतं. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं गीत 'ये पहले प्यार की खुशबू… तेरी साँसों को जो महका रही है…' आठवणीचा दरवळ म्हणजे 'पूरिया धनाश्री.'\nआपल्या वडिलांची जीवनसंध्या अकालीच उभी ठाकली आहे, याची बालमनाला कदाचित जाणीव नसेल, पण त्यांनी गायलेल्या 'श्री गौरी' रागाची बंदिश 'हूँ जो गयी' त्यांच्या मुलानं ऐकली आणि ��्मृतिकोषात जपली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कवयित्री शांता शेळके यांच्याकडून लिहून घेतल्यावर ती चिरतरुण गाण्याच्या रूपानं आपल्याला दिली. आपल्या मोठ्या बहिणीनं - आशाताईनं हे सर्वच शब्द-सूर 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे…' अजरामर केलं. सांध्यगीतामध्ये अग्रभागी झळकणारं तिमिरात बुडलेल्या पायवाटेचं आहे. आपलं गाव, घर दूर राहिलेल्या भावनेचं आहे, पण जिवलगाला दिलेली साद तो ऐकेल या विश्वासाचंही आहे.\nराग सोहनी हा देखील एक संधिप्रकाशाचा राग आहे, भल्या पहाटेचा, झुरमुरत्या अंधार, उजेडाचा, सरल्या रात्रीचा शृंगार आणि उदासी दोन्ही छटांचा आहे. 'सुवर्णसुंदरी'मधल्या लता-रफींच्या 'कुहू कुहू बोले कोयलिया'मुळे रागदारीशी जोडला गेला आहे. 'रंग ना डारो श्यामजी'मुळे सुपरिचित आहे. पण 'संगीतसम्राट तानसेन'मधल्या मुकेशनं गायलेल्या 'झूमती चली हवा, याद आ गया कोई' या रागदारीचा अभिनिवेश नसलेल्या साध्या, पण भावगर्भ गीतानं आपल्याला 'सोहनी'च्या सुरांशी न कळत जोडलं आहे. पुन्हा एकदा संधिकालीन रागाची हुरहूर मनात दाटते.\n'चुप हैं चाँद, चाँदनी, चुप ये आसमान हैं\nमीठी मीठी नींद में सो गया जहान हैं'\nरागाचा समय अचूक व्यक्त होतो आणि मिश्र भावनाही पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांचे भागधेय संगीतकार श्रीनाथ त्रिपाठी यांच्या भाळी असलं तर मधुर गीतांनी त्यांनी रसिकांच्या पदरात खूप टाकलं आहे. हे गाणं त्यातलंच एक\n'सोहनी' रागात खास शास्त्रीय ढंगावरचं गीत संगीतकार रवि यांनी 'गृहस्थी' चित्रपटात आशा भोसले यांना दिले,\n'कोऊ न जाने कब निकसे दिन और कब रात ढले.'\nजीवनाची अखंड तेवणारी ही ज्योत, कधी दिवस निसटून जातो, कधी रात्र येऊन ठेपते हे सांगते. यासाठी भल्या पहाटेचा समय खूप अचूक पकडला आहे. अशा समयाचं एक गीत 'मुगले आझम'साठी संगीतकार नौशाद यांच्या आग्रहावरून बडे गुलाम अली खाँ यांनी गायलेलं आहे. 'प्रेम जोगन बन…' सलीम अनारकलीच्या प्रणयदृश्याला राग सोहनीच्या स्वरांचा वर्ख लागला आहे. शृंगार आणि उदास मूडसाठी, ताटातुटीसाठी घडलेल्या भेटीसाठी दुसरा कोणता राग असावा 'प्रेम की मारी कटार' या त्यांच्या अमर सोहनी रागावरचा ठुमरीनं चित्रपटगीतात - आणि तेथून रसिक मनात जागा मिळवली आणि ती तिथेच विराजमान झाली.\nया संधिप्रकाशातल्या रागांच्या सुरावटींनी छायाप्रकाशाचा सुरांचा खेळ एखाद्या नाटकासारखा मांडला आहे.\n'बाँस की बन्सी कौन काम की\nप्राण फूँक गयी तान श्याम की\nप्रीत के सुर में तू भी अपने\nमन के बिखरे तार सजा ले…'\nविखुरणाऱ्या जीवनाला सजवणारे सूर हेच सांगतात\nमिळवा मटा संवाद बातम्या(samwad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nsamwad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:सुलभा तेरणीकर|सुरेल काहूर|राग स्वरावली|surel kahur|sulbha ternikar\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमटा संवाद याा सुपरहिट\n... तिच्या बंडखोरीची कहाणी\nवेदनांकित घुंगरांचे वर्तमान संदर्भ\nवादळ शमेल, प्रश्न राहतीलच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबिछड़े सभी बारी बारी...\nभाषिक विद्वेष की सौहार्य...\nभारतीय पायांचे वेगळेपण आणि पादत्राणे...\nसुन्न वास्तवाचे प्रभावी चित्रण...\nतेच असेल माझं घर......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathakrantimorcha-response-maharashtra-band-indapur-133387", "date_download": "2018-11-17T02:52:49Z", "digest": "sha1:EBFTBBOWP6L6J3G2HEEDWLXO35WP724B", "length": 12408, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha response to Maharashtra band in indapur #MarathaKrantiMorcha इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये कडकडीत बंद\nबुधवार, 25 जुलै 2018\nवालचंदनगर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज बुधवार इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर, जंक्शन, लासुर्णेमध्ये शांततेमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. वालचंदनगर ग्रामपंचायतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. लासुर्णेमध्ये आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला होता.\nवालचंदनगर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज बुधवा�� इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर, जंक्शन, लासुर्णेमध्ये शांततेमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. वालचंदनगर ग्रामपंचायतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. लासुर्णेमध्ये आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला होता.\nमराठा समाजाच्या आरक्षणाच्या अमंलबजावणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामध्ये इंदापूर तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर, जंक्शन व लासुर्णे या मुख्य गावामध्ये व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी कडकडीत बंद शांततेमध्ये पाळला. वालचंदनगर ग्रामपंचायतीची मासिक मिटींग सरपंच छाया मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा ठराव मांडला. याला सदस्य अंबादास शेळके यांनी अनुमोदन देवून ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज बुधवार रोजी लासुर्णेमधील आठवडे बाजार सकाळी बंद ठेवण्यात आला होता. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांनी गावोगावी भेटी दिल्या.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौक��तील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/struggle-of-rescue-team-in-ambenali-valley/", "date_download": "2018-11-17T03:16:08Z", "digest": "sha1:IAMTVL5BWLQMR7MLUDCO56CNNSA5VIFW", "length": 28476, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "खोल दरी, काळीज भेदणारा अंधार…, आंबेनळीच्या जिगरबाज मावळ्यांची २८ तास झुंज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची शिवसेनाप्रमुखांना मानवंदना\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पर���भूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nखोल दरी, काळीज भेदणारा अंधार…, आंबेनळीच्या जिगरबाज मावळ्यांची २८ तास झुंज\n८०० फुटांची दुर्गम दरी… प्रचंड धुके, पावसाचा मारा आणि कान बधिर करणारा भणभणणारा वारा… अशा जीवन आणि मृत्यूच्या मध्येच दोरीवर लोंबकळत मृतदेह पाठीवर घेऊन बचावकार्य करणारे सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि महाड, पोलादपुरातील स्थानिक तरुणांची टीम शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दिवसरात्रीची पर्वा न करता तब्बल २८ तास जिवावर उदार होऊन या आंबेनळीच्या शिलेदारांनी एनडीआरएफ जवानांच्या मदतीने ५०० फूट दरीतून ३० जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांची ही जिगर पाहून एनडीआरएफच्या टीमने त्यांना सॅल्यूट केला.\nआंबेनळी घाट हा अतिशय खडतर.. ५०० फूट खोलवर छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या बसजवळ पोहोचणे म्हणजे मोठे आव्हान होते. मात्र ६५० फूट लांबीचा रोप दरीत टाकण्यात आला. हायड्रा क्रेनच्या सहाय्याने मृतदेह वर काढण्यात येत होते. त्याशिवाय महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रकाश झोताचे फ्लड लाइट उपलब्ध करून दिले. या प्रकाशात रात्रभर सर्च ऑपरेशन करण्यात आले. घटनास्थळी १० अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या होत्या. शोधकार्य संपेपर्यंत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, राजन साळवी, निरंजन डावखरे यांच्यासह रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी हे घटनास्थळी ठिय्या मांडून होते. सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर आज सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली.\nयादीतील घोळामुळे ‘त्यांच्या’ नातेवाईकांना मनस्ताप\nसहलीला जाण्यासाठी दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ४० कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र मिनी बसमध्ये ३१ कर्मचारी होते. समीर झगडे, रमण झगडे, प्रवीण रणदिवे, सी. बी. तोंडे, संतोष शिंदे, रविकिरण साळवी, अजित जाधव, अमोल सावके हे घरगुती कारणांमुळे सहलीला गेले नाहीत. शनिवारी बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर मृतांची यादी जाहीर करण्यात आली. परंतु त्यात जे कर्मचारी सहलीला गेलेच नाहीत त्यांचीही नावे होती. त्यामुळे ‘त्यांच्या’ कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. श्रीकांत तांबे हे सहलीला न जाता घरीच थांबले होते. मात्र ते गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून आले. त्यामुळे नातेवाईकांचे फोन खणखणले. तब्येतीची विचारपूस अनेकांनी केली. नातेवाईक घरी जमू लागले, पण घरी असलेल्या श्रीकांत तांबे यांना पाहून नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.\nअपघात झाल्याचे वृत्त कळताच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया, अनिल केळगणे, मनोज बिरामणे, अनिकेत नागदरे, कृष्णा बावळेकर तसेच सह्याद्री ट्रेकर्सचे शिलेदार अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी हजर झाले. त्यांच्या जोडीला खेड, पोलादपूर आणि महाडचे ट्रेकर्स, इतकेच नव्हे महाडचा चिंतन वैष्णव, अजय जाधव, सीमेवर शत्रूशी लढणारा आणि गावाला सुट्टीवर आलेला पोलादपूरचा जवान विठ्ठल महाडिक, कापडे येथील चायनीज फूड सेंटर चालवणारा राजेंद्र साने, पोलादपूरचा बाळा प्रभाळे असे असंख्य मर्दमराठे आंबेनळीच्या दरीत उतरले.\nपाऊस, धुके आणि किर्र अंधार\nअंधार पडूनही एनडीआरएफच्या ३० जणांच्या टीमसह या ट्रेकर्सनी रात्रभर शोधकार्य सुरूच ठेवले. पाऊस, धुके, चिखल आणि त्यात काळीज भेदणारा अंधार अशी स्थिती होती. त्यात साप, विंचवांचे भय. शिवाय कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती… निसरडी पाऊलवाट… अशा प्रतिकूल वातावरणातही या टीमने सर्वस्व पणाला लावून शनिवारी १४ तर आज दुपारी दोनपर्यंत १६ मृतदेह बाहेर काढले. वाटेत येणारे कडे हेदेखील मोठा अडथळा ठरत होते.\nदापोलीत रविवारी अक्षरशः सन्नाटाच होता. दापोली��ह जालगाव आणि गिम्हवणे येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गिम्हवणे-झगडेवाडीतील एकाच कुटुंबातील चार चुलतभावांसह सातजण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. त्यामुळे गावावर शोककळा पसरली होती. त्या चौघांवरही एकाच वेळी गिम्हवणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nआंबेनळी घाट दुर्घटनेत शनिवारी ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यापैकी तब्बल सात जण दापोली तालुक्यातील गिम्हवणे गावचे होते. गावातील तरुणांच्या अशा अकाली जाण्याने गिम्हवणे गावच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. दापोली-हर्णे रोडवर गिम्हवणे गाव आहे. या गावात बारा वाड्या असून प्रत्येक वाडीची एकेक स्मशानभूमी आहे. हे सर्व मरण पावलेले तरुण गिम्हवणेच्या तेलीवाडीतील राहणारे होते. गावातील तेलीवाडी आणि चर्मकारवाडी या दोन वाड्यांतील लोकांची तेलीवाडी ही एकच स्मशानभूमी आहे. वर्ष-दोन वर्षातून मृत्यूची एखादीच घटना घडत असल्याने येथील स्मशानभूमीही अपुऱ्या जागेत आहे. यावेळी मात्र अशा पद्धतीने अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कारांची वेळ आल्याने सारेच ग्रामस्थ भांबावले होते. मात्र एकीचे बळ दाखवत त्या ग्रामस्थांनी याच जागेत अंत्यसंस्कार करायचे ठरवत त्या अपुऱ्या जागेत सातही जणांसाठी सरणं रचल्याचे येथील ग्रामस्थ दीपक देवघरकर यांनी सांगितले.\nवारसांना सेवेत सामावून घेणार\nया सगळयांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत अशाना सेवेत सामावून घेतले जाईल अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली ४ लाख रुपयांची मदत सोमवारी सायंकाळपर्यत महसूल विभागाकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३० पैकी २३ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाखाली सेवेत घेण्यात येईल. त्याशिवाय उर्वरित जणांच्या वारसांनादेखील स्पेशल केस म्हणून सेवेत घेण्यासाठी आपली राज्यपाल, कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्याशी चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांशीही आपण यासंदर्भात बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nशिवसेनेकडून प्रत्येकी १ लाखाची मदत\nशिवसेना नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री अनंत गीते यांनी मृतांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडुन प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यातील अवघड रस्ते, घाट यांना प���रवासाच्या सुरक्षेसाठी बॅरिगेटस् असणे आवश्यक आहे. यासाठी आपण राज्य सरकारला पत्र लिहिणार असून यासंदर्भात होत असलेल्या दुर्लक्षाचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसुलोचनादीदींना दादासाहेब फाळके सन्मान कधी\nपुढीलहत्तीवर बसून बाप्पा निघाले थायलंडला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची शिवसेनाप्रमुखांना मानवंदना\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/books/chait/", "date_download": "2018-11-17T02:35:05Z", "digest": "sha1:Y6H7SVJZ5G6IWRWESWFKUY25TVO5OXD3", "length": 5548, "nlines": 73, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "चैत – मराठी पुस्तके", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव : चैत\nलेखक : द तु पाटील\nप्रकाशक : मौज प्रकाशन\nबाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग\nपुस्तकाचा संक्षिप्त परिचय :\n'चैत' ही ग्रामदेवतेची यात्रा. ती चैत्र महिन्यात येते म्हणून 'चैत' नावाने ओळखली जाते. इथे ओढाताणीची स्थिती असलेले, स्वभावाने गरीब, सच्चे असे कुटुंब मध्यवर्ती आहे. यात्रेसाठी या कुटुंबात आलेल्या लेकीबाळी, आईवडिलांबरोबरचे त्यांचे हितगुज आणि नातवंडांनी भरून राहिलेल्या घराचं चित्रण इथे येते. तसेच घराबाहेर अनुभवाला येणाऱ्या जीवनाच्या गुंतागुंतीचं चित्रण इथे व्यापक पातळीवर भेटतं.\nयात्रेत कापली जाणारी बकरी, पै-पाहुण्यांनी भरलेला गाव, भरलेला बाजार, बैलगाड्यांची मिरवणूक, तमाशाचा तंबू, कुस्तीचं मैदान या सर्व चित्रणांतून लोकजीवनातला लोकोत्सव इथे समर्थपणे व्यक्त होतो.\nजागतिकीकरणानंतर गावे बकाल होऊ लागली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडू लागला. खाजगी सावकारी वाढीस लागली. या स्थितीकडे ही कादंबरी लक्ष वेधते. चित्रमय निवेदन शैली आणि बोलीभाषेतील प्रांजळ संवाद हा या कादंबरीचा विशेष सांगता येईल. अस्सल बोलीभाषेचा अनुभव इथे वाचकाला मुग्ध करील.\nलेखकाचे हे पहिलेच पुस्तक 'मौज'च्या परंपरेत सामावणारे आहे.\n१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट\nदूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९\nमुक्या वेदना बोलक्या संवेदना\nपाऊले चालती – एक जीवनानुभव\nतुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4685040787864160352&title=Diwali%20Exhibition%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T02:20:45Z", "digest": "sha1:BNYFJR47MSP7FDO7YURGUSNCSLGJ4GIY", "length": 6763, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विशेष मुलांनी दिवाळीसाठी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन", "raw_content": "\nविशेष मुलांनी दिवाळीसाठी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन\nपुणे : जनसंवाद सोशल फाउंडेशन व विद्या महामंडळ संस्थेची मूकबधिर शाळा यांच्यातर्फे विशेष मुलांनी दिवाळीसाठी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन २७ व २८ ऑक्टोबर २०१८ रोजी आयोजित केले आहे. याचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार असून, या वेळी अभिनेते सुयश टिळक उपस्थित राहणार आहेत.\nआपटे रस्त्यावरील विद्या महामंडळ- आपटे शाळेत सकाळी १०.३० ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन भरणार आहे. पणत्या, आकाशकंदिल, इलेक्ट्रिकच्या सुबक माळा, शुभेच्छापत्रे, पिशव��या, पेंटिंग्ज आणि इतरही कलात्मक वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.\nदिवस : २७ व २८ ऑक्टोबर २०१८\nवेळ : सकाळी १०.३० ते रात्री आठ\nस्थळ : विद्या महामंडळ, आपटे शाळा, आपटे रस्ता, पुणे.\nTags: पुणेदिवाळीजनसंवाद सोशल फाउंडेशनविद्या महामंडळअनिल शिरोळेसुयश टिळकPuneDiwaliAnil ShiroleSuyash TilakJansanvad FoundationVidya Mahamandalप्रशांत सिनकर\nसफाई कामगारांना दिवाळी निमित्ताने भेट दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप खासदार शिरोळेंच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा नव्या रूपातील प्रगती एक्स्प्रेस प्रवाशांच्या भेटीला\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/46-thosand-indian-got-green-card-of-america/", "date_download": "2018-11-17T03:09:58Z", "digest": "sha1:4CZRFR6Y7LEEYPRKQGNFNE6TJCCIGTJO", "length": 6881, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "४६ हजार भारतीयांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n४६ हजार भारतीयांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड\nटीम महाराष्ट्र देशा – अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या आणि तिथेच स्थायिक होणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. २०१६ या वर्षात अमेरिकेने तब्बल ४६ हजार भारतीयांना नागरिकत्व देण्यात आले आहे. सर्वाधिक नागरिकत्व मिळवण्याच्याबाबतीत भारत दुसऱ्या स्थानी आहे.\nअमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटीने दिलेल्या माहितीनुसार ७.५३ लाख भारतीयांपैकी ६ टक्के भारतीयांना नागरिकत्व देण्यात आले. अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या ग्रीन कार्डमुळे तिथे राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळते.\n‘नागरिकत्व दिल्याने काही अधिकार आणि संरक्षण नागरिकांना मिळते. मतदानाचा मूलभूत अधिकारही या नागरिकांना मिळणार आहे.’,असे आशियाई अमेरिकन अॅडव्हान्सिंग जस��टीसचे अध्यक्ष जॉन सी यांग यांनी म्हटले आहे\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/as-a-young-journalist-in-india-i-was-raped-by-m-j-akbar-allegations-of-asian-ages-former-woman-journalist-5929.html", "date_download": "2018-11-17T03:09:01Z", "digest": "sha1:WDONKJDJ67SDMD3OBCCJ265ROHAA5LEP", "length": 21098, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "'एम. जे. अकबर यांनी माझ्यावरही बलात्कार केला होता'; महिला पत्रकाराचा सणसणाटी आरोप | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nमुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे, संभाव्य कचराकोंडी टळली\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nधक���कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील ���ुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\n'एम. जे. अकबर यांनी माझ्यावरही बलात्कार केला होता'; महिला पत्रकाराचा सणसणाटी आरोप\nबातम्या अण्णासाहेब चवरे Nov 02, 2018 09:57 AM IST\nएम. जे. अकबर. (संग्रहित, संपादित प्रतिमा)\n#MeToo मोहिमेंतर्गत केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्या रुपात भाजप प्रणीत मोदी सरकारची पहिली विकेट पडली. अकबर यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, म्हणून काही त्यांच्या मागच्या अडचणी संपल्या असे नाही. उलट अकबर यांच्यावरील आरोपांचे मोहोळ अधीकच व्याप्त रुप धारण करत आहे. एका महिला पत्राकाराने अकबर यांच्यावर नव्याने लावलेल्या आरोपामुळे हे पुन्हा एकदा पुढे आहे. 'एशियन एज' या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता. हा बलात्कार त्यांनी जयपूर येथील हॉटेलच्या एका खोलीत केला, असा आरोप या महिला पत्रकाराने केला आहे.\n#MeToo मोहिमेमध्ये सहभागी होत अनेक ���हिलांनी आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक गैरवर्तन आणि अन्यायाचे वेदनादाई अनुभव कथन केले आहेत. त्यामुळे अनेक तथाकथीत प्रसिद्ध, सभ्य आणि दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक मंडळींच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एम जे अकबर हे सुद्धा त्यापैकीच एक. एम. जे. अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या महिलांनी आपली ओळख न लपवता धडधडीतपणे अकबर यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा असा दबाव सरकारवर वाढत होता. दरम्यान, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अर्थात, #MeTooमध्ये अनेक मंडळींवर झालेले आरोप न्यायालयीन पातळीवर अद्याप सिद्ध झाले नाहीत. तर, त्यातले काही न्यायालयाच्या कक्षेतच आले नाहीत. त्यामुळे या आरोपातील सत्यासत्यता अद्याप पुढे आली नाही. मात्र, #MeToo भारत आणि जगभारत वादळ निर्माण केले आहे हे मात्र खरे.\nदरम्यान, आपल्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या प्रिया रमाणी व इतर महिलांना एम जे अकबर यांनी न्यायालयात खेचले आहे. या महिलांविरोधात त्यांनी न्यायालयात कायदेशीररित्या मानहानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांचे हे प्रकरण न्यायालयात असतानाच अकबर यांच्यावर आणखी एका महिला पत्रकाराने थेट बलात्काराचाच आरोप लावल्याने बुडत्याचा पाय खोलात अशी अकबर यांची अवस्था झाल्याची चर्चा रंगलीआहे. अकबर यांच्यावर आरोप करणारी महिला पत्रकार अमेरिकेतील एका नामवंत प्रसारमाध्यम समूहात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे.\nTags: #metoo एम जे अकबर एशियन एज केंद्रीय मंत्री पल्लवी गोगोई महिला पत्रकार मी टू\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\n#MeToo आकाशवाणीत ही खळबळ, राज्यवर्धन राठोड यांना मेनका गांधींचे पत्र\nमुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे, संभाव्य कचराकोंडी टळली\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/vehicle-licenses-pending-18382", "date_download": "2018-11-17T03:26:29Z", "digest": "sha1:4UTKTJ66PYRMRJYHQIUHRSDUBBNUERIJ", "length": 11983, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "vehicle licenses pending सव्वाशे वाहन परवाने खोळंबले | eSakal", "raw_content": "\nसव्वाशे वाहन परवाने खोळंबले\nबुधवार, 30 नोव्हेंबर 2016\nतांत्रिक अडचणीने उमेदवारासह अधिकारी कर्मचारीही त्रस्त\nऔरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ परवाना देण्याची प्रक्रिया सुरू झाली; मात्र बदलण्यात आलेल्या ऑनलाईन प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाईन परीक्षा पास होऊन तब्बल एक महिना उलटला तरी जवळपास सव्वाशे वाहनधारकांना शिकाऊ परवाना मिळालेला नाही.\nतांत्रिक अडचणीने उमेदवारासह अधिकारी कर्मचारीही त्रस्त\nऔरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ परवाना देण्याची प्रक्रिया सुरू झाली; मात्र बदलण्यात आलेल्या ऑनलाईन प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाईन परीक्षा पास होऊन तब्बल एक महिना उलटला तरी जवळपास सव्वाशे वाहनधारकांना शिकाऊ परवाना मिळालेला नाही.\nप्रादेशिक परिवहन कार्यालयातून एक महिन्यापासून नव्या ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ परवाने दिले जात आहेत; मात्र या ऑनलाईन प्रक्रियेत सुरवातीपासूनच कागदपत्रे अपलोड, स्कॅन व अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. यावर मात करून उमेदवारांनी परीक्षा पास केल्यावर त्याला लगेच शिकाऊ परवाना देणे अपेक्षित आहे;\nमात्र ऑनलाईन प्रक्रियेतील वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे गेल्या महिन्याभरापासून तब्बल सव्वाशे शिकाऊ परवाने वितरित करता आले नाहीत. त्यामुळे उमेदवार दररोज परिवहन कार्यालयात चकरा मारत आहेत. परवाने मिळत नसल्याने उमेदवार दररोज चकरा मारत असल्याने परिवहन कर्मचारी उत्तरे देताना त्रस्त झाले आहेत आणि उमेदवारांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, त�� संशयाने...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nतुळशी विवाहापूर्वीच सुरु झाली लगीन घाई\nयेवला - लग्न म्हटले की एप्रिल व मे हे दोनच महिने डोळ्यापुढे येतात. मात्र, यंदा नोव्हेबरपासूनच लगीनघाई सुरु झाली असून काही पंचांगांनी तर...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nइतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा : कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह\nमोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Survey", "date_download": "2018-11-17T02:11:54Z", "digest": "sha1:KGINRWUHQ65WSTJHFZPLOJUJFOK2YJLB", "length": 5183, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\n‘झी मराठी दिशा’ आठवडापत्राची आपण वर्गणी घेतल्य बद्दल ‘झी’ मराठी परिवारातर्फे आपले हार्दिक अभिनंदन व आभार. या आठवडापत्राच्या संपादकीय रचनेत आपला अभिप्रायही आम्हाला महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला, कृपया, आपली मते व काही सूचना असल्यास कळवाव्यात, ही विनंती :\n१.\t‘झी मराठी दिशा’ आपल्याला वेळेत घरपोच मिळत आहे का\n२.\tआपल्याला ‘झी मराठी दिशा’ घरपोच देण्याबद्दल आपल्या काही सूचना आहेत का\n३.\t‘झी मराठी दिशा’मधील आपल्याला कोणती सदरे सर्वात जास्त वाचायला आवडतात\n४.\tमुलांना, विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची गोडी लावण्यासाठी आपण चौकस-चौरस, विज्ञानकोडी, शास्त्रज्ञ, चित्र्रंगवा स्पर्धा, कथापूर्ती स्पर्धा अशी सदरे आपण मुलांना वाचावयास देता का\n५.\tअंकातील कोणते साहित्य आपणास आवडते\n६.\t‘झी मराठी दिशा’मध्ये सध्या नसलेल्या कोणत्या विषयाचा समावेश आपल्याला आवश्यक वाटतो\n७.\t‘झी मराठी दिशा’ आपल्या ओळखीच्या नातेवाईकांना अथवा मित्र-मैत्रिणींना घ्यायला आपण सुचवाल का त्यांचा संपर्क क्रमांक दिल्यास आम्ही आपले आभारी राहू.\n८.\t‘झी मराठी दिशा’ आधी घेत असून नंतर आपण बंद केले आहे का त्याची कारणं कृपया नमूद करावी.\n९.\t‘झी मराठी दिशा’साठी आपल्या अन्य काही सूचना आहेत का\nआपल्या सूचनांचा आम्ही अवश्य विचार करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Tag?TagName=Football", "date_download": "2018-11-17T02:11:57Z", "digest": "sha1:CKRHYVRVD3X5DD4QJEVC6IWSU3HRZHJI", "length": 3663, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nफूटबॉल इज इन द एअर\nफिफा विश्वचषक आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोचला आहे. सगळीकडे फूटबॉलचं वारं वाहत आहे. सगळ्या जगाला या खेळानं वेड लावलं आहे. म्हणूनच आजची शिफारस याच खेळाला डेडिकेटेड आहे. ...\nविशेष प्रतिनिधी अंक ३७ Ank 32 अंक ३६ Ank 27 ank 36 अंक ३५ अंक ३८ अंक ४५ अंक ४६\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/5-unique-shivling-temple-information-in-marathi-5943844.html", "date_download": "2018-11-17T02:08:21Z", "digest": "sha1:BTGUOY3AC545HJNXDBQ7ZSIKKFR2LDHC", "length": 11962, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 unique Shivling temple information in marathi | हे 5 शिव मंदिर विज्ञानासाठीही आश्चर्याचा विषय, आपोआप वाढत आहेत शिवलिंग", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहे 5 शिव मंदिर विज्ञानासाठीही आश्चर्याचा विषय, आपोआप वाढत आहेत शिवलिंग\nभारतामध्ये अनेक चमत्कारिक ���ंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची एक विशेष मान्यता आहे, परंतु उत्तर-प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ आणि ह\nभारतामध्ये अनेक चमत्कारिक मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची एक विशेष मान्यता आहे, परंतु उत्तर-प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ आणि हिमाचल प्रदेशातील एक-एक शिव मंदिर असे आहे, जे आपल्या चमत्कारामुळे विज्ञानासाठीसुद्धा आश्चर्याचा विषय ठरले आहेत. या पाच मंदिरांमध्ये एक कॉमन विशेषतः म्हणजे या पाचही शिवलिंगाचा आकार आपोआप वाढत आहे. या सर्व शिवलिंगाची मान्यता आणि कथा वेगवेगळी आहे. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे पाच शिवलिंग...\n1. पौडीवाला शिव मंदिर (नाहन, हिमाचल प्रदेश)\nहिमाचल प्रदेशातील नाहनपासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर पौडीवाला शिव मंदिर आहे. या मंदिराचा संबंध रावणाशी असल्याचे मानले जाते. रावणाने या शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. याला स्वर्गाची दुसरी पौडी नावानेही ओळखले जाते. मान्यतेनुसार प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला हे शिवलिंग एक गव्हाच्या दाण्याएवढे वाढते. या शिवलिंगामध्ये साक्षात शिव विराजित असून ते भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे.\n2. तीळ भांडेश्वर (काशी (वाराणसी), उत्तर प्रदेश)\nमहादेवाची नगरी काशीमध्ये अनेक प्रसिद्ध शिव मंदिर आहेत. यामधील एक बाबा तीळ भांडेश्वर आहे. मान्यतेनुसार हे सतयुगात प्रकट झालेले स्वयंभू शिवलिंग आहे. कलियुगापर्यंत हे शिवलिंग तिळाच्या आकाराने वाढत होते. परंतु कलियुगाच्या आगमनानंतर लोकांना चिंता वाटू लागली की, हे अशाचप्रकारे दररोज वाढत राहिले तर संपूर्ण जग या शिवलिंगाच्या सामावले. महादेवाची उपासना केल्यानंतर महादेवाने प्रकट होऊन वर्षातून एकदा फक्त संक्रातीला हे शिवलिंग वाढेल असे वरदान दिले. तेव्हापासून प्रत्येक संक्रांतीला या शिवलिंगाचा आकार वाढतो असे सांगितले जाते.\n3. मतंगेश्वर शिवलिंग (खजुराहो, मध्यप्रदेश)\nमध्य प्रदेशातील खजुराहो येथील मतंगेश्वर शिवलिंगाशी संबंधित मान्यतेनुसार येथे श्रीरामाने पूजा केली होती. 18 फूट उंच असलेले हे शिवलिंग दरवर्षी तिळाच्या आकाराएवढे वाढत जात असल्याचे सांगितले जाते.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन शिवलिंगाविषयी...\n4. मृदेश्वर महादेव (गोध्रा, गुजरात)\nगुजरातमधील गोध्रा येथील मृदेश्वर महादेवाच्या वाढत्या शिवलिंगाच्या आकाराला प्र��याचा संकेत मानले जाते. या शिवलिंगाशी संबंधित मान्यता आहे की, ज्या दिवशी हे शिवलिंग मंदिराच्या छताला स्पर्श करेल त्या दिवशी महाप्रलय येईल. शिवलिंगाचा छताला स्पर्श होण्यासाठी लाखो वर्ष लागतील कारण शिवलिंगाचा आकार एक वर्षात एका तांदळाच्या दाण्याएवढा वाढतो. या शिवलिंगाची खास गोष्ट म्हणजे यामधून आपोआप एक जलधारा निघते आणि महादेवाचा अभिषेक करते.\nछत्तीसगढ राज्यातील गरियाबंद जिल्ह्यातील मरौदा गावातील जंगलात एक नैसर्गिक शिवलिंग भूतेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. हे विश्वातील एकमेव नैसर्गिक शिवलिंग मानले जाते. या शिवलिंगाशी संबंधित एक अनोखे रहस्य याचे महत्त्व आणखीनच वाढवते. रहस्यमय गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी या शिवलिंगाची उंची चमत्कारिक पद्धतीने वाढत आहे.\nप्रत्येक वर्षाला शिवलिंग वाढते 6-8 इंच\nया शिवलिंगाविषयी लोकांच्या मनामध्ये खूप श्रद्धा आणि आस्था आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, येथे होणारा चमत्कार. हे शिवलिंग आपोआप मोठे होत आहे. हे जमिनीपासून 18 फूट उंच आणि 20 फूट गोलाकार आहे. प्रत्येक वर्षी याची उंची मोजली जाते आणि यामध्ये 6 ते 8 इंच शिवलिंग वाढलेले आढळून येते.\nसमुद्रमंथनानंतर कुठे गायब झाला अमृत कलश या ठिकाणी आहे हे ऐतिहासिक रहस्य\nपृथ्वीतलावरची ही 8 अद्भुत ठिकाणे, जेथे स्वत: प्रकटले गणपती, वाचा पौराणिक आख्यायिका\nभारतात आहेत 21 गणेश पीठे, या Photos मधून घरबसल्या घ्या दर्शन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/belgaum-news-karnataka-assembly-election-113659", "date_download": "2018-11-17T03:01:06Z", "digest": "sha1:HOBIW4YWZSGZXJK2H5GRCJK4QDVF4F2S", "length": 13529, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Karnataka Assembly Election येळ्ळूर मरगाळेंच्या पाठीशी, सायनाकांना माघारीचा सल्ला | eSakal", "raw_content": "\nयेळ्ळूर मरगाळेंच्या पाठीशी, सायनाकांना माघारीचा सल्ला\nगुरुवार, 3 मे 2018\nयेळ्ळूर - नेत्यांनी आत्मभान राखून मराठी जनतेच्या भावनांशी खेळणे बंद करावे, अन्यथा जनताच तुम्हाला धडा शिकवेल. त्यामुळे दक्षिण मतदारसंघातून किरण सायनाक यांनी सीमावासीयांच्या भावनांचा आदर करून उमेदवारी मागे घेऊन अधिकृत उमेदवार प्रकाश मरगाळे यांना पाठिंबा द्यावा, असे जाहीर आवाहन करत मरगाळे यांच्याच पाठीशी थांबण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग म. ए. समितीने मंगळवारी (ता. २) केला.\nयेळ्ळूर - नेत्यांनी आत्मभान राखून मराठी जनतेच्या भावनांशी खेळणे बंद करावे, अन्यथा जनताच तुम्हाला धडा शिकवेल. त्यामुळे दक्षिण मतदारसंघातून किरण सायनाक यांनी सीमावासीयांच्या भावनांचा आदर करून उमेदवारी मागे घेऊन अधिकृत उमेदवार प्रकाश मरगाळे यांना पाठिंबा द्यावा, असे जाहीर आवाहन करत मरगाळे यांच्याच पाठीशी थांबण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग म. ए. समितीने मंगळवारी (ता. २) केला.\nसमितीचे कार्यकर्त्यांनी सकाळी ९.३० वाजता शांताराम कुगजी यांच्या लाकूड वखारीपासून ते येळ्ळूर वेशीपर्यंत संयुक्‍त महाराष्ट्राच्या घोषणा देत पदयात्रा काढली.\nयेळ्ळूर वेशीत झालेल्या सभेत तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात आपल्या दाव्याला बळकटी मिळविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सूचनेप्रमाणे समितीचे सर्व उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे; परंतु दुर्दैवाने निवडणुकीसाठी समितीचेच दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे, उमेदवार किरण सायनाक, विनायक जाधव, मोहन बेळगुंदकर, विलास बेळगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन मध्यवर्तीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा.\nजिल्हा पंचायत माजी सदस्य अर्जुन गोरल, ग्रामपंचायत अध्यक्षा अनुसया परीट, दत्ता उघाडे, प्रकाश अष्टेकर, एल. आय. पाटील यांनीही सर्वांनी मध्यवर्तीच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.शांताराम कुगजी, राजू पावले, उदय जाधव, शिवाजी पाटील, वामन पाटील, शिवाजी गोरल, महेश जुवेकर, भैरू भातकांडे, गोपाळ घाडी, सतीश पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, अर्चना पठाणी, अजित पाटील, राजू उघाडे, परशराम दणकारे, आनंद मजूकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक आदी उपस्थित होते.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-election-histoty-girish-mahajan-130922", "date_download": "2018-11-17T03:08:09Z", "digest": "sha1:O2CQE5OKTLACW24NLGAEPFX5DLLVRRLW", "length": 15213, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon election histoty girish mahajan भाजप महापालिकेत विजयाचा इतिहास रचेल : गिरीश महाजन | eSakal", "raw_content": "\nभाजप महापालिकेत विजयाचा इतिहास रचेल : गिरीश महाजन\nसोमवार, 16 जुलै 2018\nजळगाव ः गेल्या पंधरा वर्षांत जळगाव शहरात कोणताही विकास झालेला नाही. साध्या मूलभूत सुविधाही नागरिकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता त्रस्त नागरिकांसमोर भाजप हाच पर्याय असल्याने महापालिका निवडणुकीत पक्ष मोठा विजय मिळवून इतिहास रचेल, असा विश्‍वास जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी\nजळगाव ः गेल्या पंधरा वर्षांत जळगाव शहरात कोणताही विकास झालेला नाही. साध्या मूलभूत सुविधाही नागरिकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता त्रस्त नागरिकांसमोर भाजप हाच पर्याय असल्याने महापालिका निवडणुकीत पक्ष मोठा विजय मिळवून इतिहास रचेल, असा विश्‍वास जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी\nभारतीय जनता पक्षातर्फे महापालिका निवडणुकीत सर्व 19 प्रभागांतील 75 जागांवर उमेदवार उभे क���ण्यात आले आहेत. त्यांचा व पदाधिकाऱ्यांच्या ब्राह्मण सभेत आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर, श्रीराम खटोड आदी व्यासपीठावर होते. विशाल त्रिपाठी यांनी प्रास्ताविक केले.\nमंत्री महाजन म्हणाले, की जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप विजयाचा इतिहास रचणार आहे. आज जनतेचा ओढा भाजपकडेच आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेतील सत्ता भाजपकडेच येईल, याबाबत आता मनात कोणतीही शंका नाही.\nवर्षभरात शहराचा विकास करू\nमंत्री महाजन म्हणाले, की आमच्या हातात महापालिकेची सत्ता आल्यास आम्ही पाच वर्षे विकासासाठी थांबणार नाही. केवळ एका वर्षात आम्ही विकास करू. जळगाव शहराला आम्ही कर्जमुक्त करणार आहोत. पुढे एका वर्षाने राज्यात विधानसभा निवडणूकही आहे. त्यावेळी आम्ही केलेला विकास जनतेला दाखवू.\nयुती झाली नाही, यातच यश ः भोळे\nआमदार भोळे म्हणाले, की जळगावात भाजप-शिवसेनेची युती होऊ नये, हीच कार्यकर्त्यांची इच्छा होती. युती झाली नाही, त्यामुळेच मोठे यश पक्षाला मिळणार आहे. या देशात गांधी, ठाकरे यांची घराणेशाही आहे. तशी ती भाजपमध्ये नाही. म्हणूनच एक चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान झाला. गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने विकास तर केलाच; शिवाय देशाचेही नाव जगात उंचावले आहे. जळगावात भाजपची सत्ता आल्यास आम्ही विकास तर करणारच आहोत. परंतु देशाचा लौकिक वाढेल, असे चांगले कार्यही करू.\nभाजप सर्व जागा जिंकेल ः वाघ\nजिल्हाध्यक्ष वाघ म्हणाले, की जळगाव महापालिकेत भाजपने सर्व 75 जागा लढविल्या असल्याने आज जळगावकरांना विकासाचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. या सर्व जागा भाजप जिंकून महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावेल आणि शहराचा चांगल्या पद्धतीने विकास करेल. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/category/hindi-articles/", "date_download": "2018-11-17T02:35:15Z", "digest": "sha1:6TMCB3Y3GUK56TDQQ6YBNILD33ITBUT2", "length": 5227, "nlines": 43, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "Hindi Articles – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nएक शाम की बात है ( एक शार्ट-शार्ट स्टोरी)\nशाम का वक़्त था शौकत अली दीवानख़ाने में आरामकुर्सी पर बैठे हुए थे, और आँखें मूँदकर हुक़्क़ा गुड़गुड़ा रहे थे शौकत अली दीवानख़ाने में आरामकुर्सी पर बैठे हुए थे, और आँखें मूँदकर हुक़्क़ा गुड़गुड़ा रहे थे ‘अस्सलाम आलेकुम’ सामने से आवाज़ आई ‘अस्सलाम आलेकुम’ सामने से आवाज़ आई ‘व आलेकुम अस्सलाम’ शौकत अली […]\nज्ञानपीठ पुरस्कार-प्राप्त कविवर ‘कुसुमाग्रज’\n(यह लेख ‘कुसुमाग्रज’ जी के निधन के कुछ समय पश्चात् , साहित्य अकादेमी की पत्रिका ‘समकालीन भारतीय साहित्य’ में प्रकाशित हुआ था ) दस मार्च १९९९ को कविवर ‘कुसुमाग्रज’ ( वि. वा. शिरवाडकर […]\nपुरातन भारत और कृषि\nजिस तरह मनुष्य को ज़िंदा रहने के लिये हवा ज़रूरी होती है, उसी तरह उसे पानी तथा अन्न की भी आवश्यकता होती है अन्न का सम्बन्ध अनाज से है, और अनाज का खेती से […]\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/gilr-from-third-standered-found-with-desi-kattafather-booked-by-police/", "date_download": "2018-11-17T03:03:24Z", "digest": "sha1:RUYLI7ZC2XZZ6GKDGZETSLWRRWTUQOMB", "length": 16980, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "तिसरी इयत्तेतील मुलीकडे सापडला देशी कट्टा,वडीलांविरोधात गुन्हा दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nतिसरी इयत्तेतील मुलीकडे सापडला देशी कट्टा,वडीलांविरोधात गुन्हा दाखल\nहिंगोली शहरातील विद्यानिकेतन इंग्लिश शाळेच्या तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीकडून पोलिसांनी देशी कट्टा,९ जिवंत काडतुसे आणि दोन पुंगळ्या जप्त केल्याने शहरात जबरदस्त खळबळ उडाली आहे.ही मुलगी वर्गामध्ये तिच्या मैत्रिणींना हा देशी कट्टा दाखवत होती. सुदैवाने हा देशी कट्टा हाताळताना कोणतीही दुर्घटना झाली नाही.\nया मुलीकडे बंदुक असल्याचं शिक्षकांना कळालं, त्यांनी तातडीने शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली. मुख्याध्यापकांनी पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हा देशी कट्टा आणि काडतूसे जप्त केली. चौकशीमध्ये पोलिसांना कळालं की हा देशी कट्टा तिच्या वडीलांचा आहे. ते सिंचन विभागामध्ये चालक म्हणून कार्यकरत आहे. त्यांनी घरामध्ये बेकायदा कट्टा ठेवलाच कसा हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. यामुळेच पोलिसांनी या मुलीच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकैलास मानसरोबर यात्रेसाठीची नोंदणी आजपासून सुरू होणार\nपुढीलकपिल शर्मा, इरफान खानविरोधात न्यायालयीन कारवाईच्या हालचालींना सुरुवात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rokhthok-by-sanjay-raut-on-cases-of-rape-in-country/", "date_download": "2018-11-17T02:56:28Z", "digest": "sha1:HU6IDW3YHROTSEJOFDXRJOPX5LIIVSRY", "length": 27496, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nतरुणीने ट्विट करताच रोडरोमिओ गजाआड\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त��यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nबलात्काराच्या घटनांनी देश हादरला आहे. प्रकरण फक्त उन्नाव आणि कठुआ बलात्कारांचे नाही. देशभरातच अबलांच्या आरोळ्या आणि किंकाळ्यांनी मन बधिर झाले. श्री. मोदी हे अवतारी पुरुष आहेत असे भासवले गेले, पण त्यांचेही पाय मातीचेच निघाले\nगेल्या काही दिवसांपासून आपला देश बलात्कारमय झाला आहे. बलात्काराने मोदी यांच्या ‘बुलेट ट्रेन’लाही मागे टाकले आहे.\nपंतप्रधान मोदी यांची बलात्कारासंदर्भात परस्परविरोधी विधाने पाहिली की धक्का बसतो.\nबलात्काराचे राजकारण करू नका – मोदी\nमतदान करताना निर्भयाला विसरू नका\nसत्ता, पैसा व जुगार माणसाला या बोटावरील थुंकी त्या बोटावर करायला लावतो ती अशी. दारू चवचाल बनवते. सत्ता निर्दय आणि बेबंद बनवते व कालचा बलात्कार स्वतःच्या राजवटीत ‘किरकोळ’ वाटायला लागतो.\nश्री. नरेंद्र मोदी यांनी आता असे जाहीर केले आहे की, “अन्यायपीडित मुलींना न्याय मिळेल” काँग्रेस राजवटीत महिला सुरक्षित नव्हत्या, महिलांवर बलात्कार व खून होत असत. त्याविरोधात वातावरण तयार झाले. त्यातून सत्तापरिवर्तन झाले, पण महिलांवरील अत्याचार व बलात्काराची प्रकरणे थांबली नाहीत. सरकारे बदलली, पण महिलांच्या असहाय किंकाळय़ा व आक्रोश तसाच आहे. बलात्कार करून रस्त्यावर फेकलेल्या अल्पवयीन मुलींची कलेवरे देशाच्या इज्जतीच्या चिंधडय़ा उडवीत आहेत. राजशकट अपयशी ठरताना दिसत आहे काय” काँग्रेस राजवटीत महिला सुरक्षित नव्हत्या, महिलांवर बलात्कार व खून होत असत. त्याविरोधात वातावरण तयार झाले. त्यातून सत्तापरिवर्तन झाले, पण महिलांवरील अत्याचार व बलात्काराची प्रकरणे थांबली नाहीत. सरकारे बदलली, पण महिलांच्या असहाय किंकाळय़ा व आक्रोश तसाच आहे. बलात्कार करून रस्त्यावर फेकलेल्या अल्पवयीन मुलींची कलेवरे देशाच्या इज्जतीच्या चिंधडय़ा उडवीत आहेत. राजशकट अपयशी ठरताना दिसत आहे काय यावर दिल्लीतील एका नेत्याने दिलेले उत्तर ‘मार्मिक’ आहे. ते म्हणाले, “शर्यतीत एकदम सुरुवातीलाच जोराने धावणाऱ्यास लवकर दम लागतो व शर्यत अजून बरीच लांब पल्ल्याची आहे असे त्याच्या लक्षात येते. तसे सध्याच्या भाजप राज्यकर्त्यांचे झाले आहे. बंदुकी���ा बार उडण्यापूर्वीच ते धावत सुटले. त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे.”\nआसाराम बापू व इतर\nआसाराम बापू हे बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. एका अल्पवयीन मुलीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला व ते लगेच पकडले गेले. उत्तर प्रदेशातील ‘उन्नाव’ येथे भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर बलात्काराचा आरोप झाला. बलात्कारपीडित मुलीचा बाप कैफियत घेऊन पोलीस ठाण्यात गेला. त्या बापालाच निर्घृण मारहाण झाली व त्यात तो मरण पावला. देशभरात वादळ उठल्यावर बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप आमदारास अटक झाली, पण त्याआधी आमदाराच्या बाजूने भाजपातील अनेक स्थानिक नेते उभे राहिले. जम्मू-कश्मीरमधील ‘कठुआ’ तही अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या झाली. या बलात्कारास हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न झाला व पाकिस्तानलाही या प्रकरणात घुसविण्याचा नीच प्रकार झाला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा हिंदू किंवा मुसलमान नसतो, तो नराधमच असतो. कायदे कितीही कठोर केले तरी असे नराधम समाजात निर्माण होत असतात.\nजम्मू-कश्मीरमधील ‘कठुआ’ येथे ज्या मुलीवर बलात्कार व खून झाला तिचे नाव असिफा आहे. असिफाच्या मृत्यूनंतर तिच्या समर्थनाच्या करुण किंकाळ्या घुमू लागल्या हे योग्यच आहे, पण त्यामागचे राजकारण कश्मीर खोऱयातील पाक समर्थकांना बळ देणारे आहे. “असिफावर बलात्कार मंदिरात झाला व बलात्कार झाला तेव्हा देव कुठे होता” असे प्रश्न विचारले जात आहेत. या जगाचा उद्धार करण्यासाठी प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेत असतो अशी एक श्रद्धा आहे. खुद्द भगवंतांनीच आपल्या गीतेमध्ये आम्हाला हे आश्वासन देऊन ठेवलेले आहे. हे खरे असेल तर या जगाचे वाटोळे करण्यासाठी प्रत्येक युगात कलिपुरुषही उत्पन्न होत असले पाहिजेत असे मानण्यावाचून गत्यंतर उरत नाही. सध्याचे पंतप्रधान मोदी हे अवतारी पुरुष आहेत व त्यांच्यात देवत्वाचा अंश असल्याचे ज्यांना वाटते त्यांनी देशात घडणाऱया घटनांची जबाबदारी देवावरच टाकायला हवी. जगात वारंवार थैमान घालणाऱया दुष्ट दानवांना जमीनदोस्त करण्यासाठीच परमेश्वराला वरचेवर नवा अवतार घ्यावा लागत असला पाहिजे. महाभारतात कौरवांनी या भूमीवर पापांचे डोंगर रचून ठेवले म्हणून त्यांच्या पापांचे निर्दालन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला आमच्या या देशात अवतार घ्यावा लागला. इतिहासाची एकसारखी पुनरावृत्ती होत असते असे नेहमीच सांगितले जाते. म्हणून असिफाची करुण किंकाळी असा प्रश्न विचारीत आहे की, “इतिहासाची ही पुनरावृत्ती सध्या आजारी पडली आहे की काय” असे प्रश्न विचारले जात आहेत. या जगाचा उद्धार करण्यासाठी प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेत असतो अशी एक श्रद्धा आहे. खुद्द भगवंतांनीच आपल्या गीतेमध्ये आम्हाला हे आश्वासन देऊन ठेवलेले आहे. हे खरे असेल तर या जगाचे वाटोळे करण्यासाठी प्रत्येक युगात कलिपुरुषही उत्पन्न होत असले पाहिजेत असे मानण्यावाचून गत्यंतर उरत नाही. सध्याचे पंतप्रधान मोदी हे अवतारी पुरुष आहेत व त्यांच्यात देवत्वाचा अंश असल्याचे ज्यांना वाटते त्यांनी देशात घडणाऱया घटनांची जबाबदारी देवावरच टाकायला हवी. जगात वारंवार थैमान घालणाऱया दुष्ट दानवांना जमीनदोस्त करण्यासाठीच परमेश्वराला वरचेवर नवा अवतार घ्यावा लागत असला पाहिजे. महाभारतात कौरवांनी या भूमीवर पापांचे डोंगर रचून ठेवले म्हणून त्यांच्या पापांचे निर्दालन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला आमच्या या देशात अवतार घ्यावा लागला. इतिहासाची एकसारखी पुनरावृत्ती होत असते असे नेहमीच सांगितले जाते. म्हणून असिफाची करुण किंकाळी असा प्रश्न विचारीत आहे की, “इतिहासाची ही पुनरावृत्ती सध्या आजारी पडली आहे की काय इतिहासातील व महाभारत, पुराणातील सर्व वाईट, भ्रष्ट गोष्टी तेवढय़ा पुनः पुन्हा घडून आलेल्या दिसतात आणि मंगलमय असे काहीच घडताना दिसत नाही.”\nश्री. मोदी हे अवतारी पुरुष आहेत व ते सर्व काही घडवून आणू शकतात असे त्यांच्या भक्तांना वाटते, पण ते परदेशातील काळा पैसा हिंदुस्थानात परत आणू शकले नाहीत. राष्ट्राची तिजोरी लुटून पळून जाणाऱ्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना ते रोखू शकले नाहीत. काँग्रेस काळातील निर्भयाची करुण किंकाळी अद्यापि विरली नाही तोच उन्नाव, कठुआ, कोठेवाडी व सुरतमधील निर्भयांच्या करुण किंकाळय़ांनी कानाचे पडदे फाटले आहेत व देवाचे अवतार हरवून गेले आहेत. देवांचे भक्त सांगतात, बलात्कार ही जागतिक समस्या आहे. त्यात हिंदुस्थानचा ९४ वा क्रमांक लागतो, अमेरिकेचा अकरावा. दक्षिण आफ्रिकेत सगळय़ात जास्त बलात्कार होतात, पण म्हणून असिफाच्या करुण किंकाळीकडे सनईवादन म्हणून पाहावे काय\nअसिफा बलात्कार प्रकरणाची आता दुसरी बाजू समोर आली आहे. तिच्या बलात्कार प्रकरणात हिंदू तरुणांना नाहक गुंतवले गेले व त्यानिमित्ताने हिंदूंना बदनाम केले जात असल्याचे सांगण्यात आले. शेवटी सत्य काय ते ती बिचारी असिफाच जाणो. बलात्कार हा बलात्कार असतो. काँग्रेस राजवटीतला बलात्कार वेगळा व आजच्या राजवटीतील बलात्कार वेगळा असे घडू नये. स्त्रीची विटंबना ही मातृभूमीची विटंबना ठरू दे. मातृभूमीची विटंबना इतकी वर्षे १०० कोटी मुले डोळे उघडे ठेवून पाहात आहेत. निर्भया ते असिफा यांच्या किंकाळय़ा जगात पोहोचल्या, पण त्या दोघींची मातृभूमी मात्र बधिरच झालेली आहे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nपुढील‘बाहेर या, लोक तुम्हाला मारतील’, मोदींवर टीका करताना आमदाराची जीभ घसरली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/about/", "date_download": "2018-11-17T02:35:44Z", "digest": "sha1:BB4PZ5JT3BSQYMBVMNJCHCXTE6AJNG4M", "length": 17968, "nlines": 252, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "ब्लॉग बद्दल | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nमी तसा आंतरजालावर बराच वेळ पडीक असतो. इथे वावरत असताना कित्येकदा खुप चांगली माहिती मिळते, खुप चांगले लेख वाचायला मिळतात. पण काळाच्या ओघात त्यातलं फारसं मग लक्षात राहत नाही. आणि जेव्हा एखाद्या विषयावरची माहिती हवी असते, तेव्हा नेमकं लेखाचं शीर्षक आठवत नाही, लेखकाचं नाव आठवत नाही.. त्यामुळे मग शोधायला सुद्धा अवघड जातं. त्यावर उपाय म्हणुन हा माझा ब्लॉग प्रपंच \nआल्हाद alias Alhad म्हणतो आहे:\nआपण जो करत आहात तो लेखसंग्रह चांगलाच आहे यात वाद नाही. पण प्रत्येक लेखाचं श्रेय असंच नेहमीच देत जा.\nदीपक साळुंके म्हणतो आहे:\nधन्यवाद. मी काळजी घेईन. आपले मार्गदर्शन असे़च लाभावे ही इच्छा \nअच्युत देशपांडे म्हणतो आहे:\nसप्टेंबर 23, 2009 येथे 1:43 pm\nमला तुमचा उपक्रम खुप आवडला . मला आपला डॉ अभय बंग यांचे वरील लेख आवडला .\nनोव्हेंबर 28, 2009 येथे 9:28 pm\nदीपक, खूप छान काम करतो आहेस.\nया खजिन्याचा माझ्यासारख्या अनेकांना निश्चित फायदा होईल,\nऑगस्ट 29, 2010 येथे 10:17 सकाळी\nशशिकात ओक म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 15, 2010 येथे 1:35 सकाळी\nटक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात – अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.\nप्रेषक शशिकांत ओक (सोम., १५/११/२०१० – ००:५०)\nटक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात… खालील गरज पडाचे कारणअसे की हैयोहैयैयो नामक एका व्यक्तीने नाडीग्रंथांच्याताडपट्यातील तमिळ कूट लिपीचा अभ्यास करून एक लेख प्रसिद्ध केला. त्याला अंनिस वाले प्रतिवाद करू इच्छितात पण तमिळ भाषेतील तज्ञांची साथ त्यांना मिळाली नाही म्हणून ते नाडी ग्रंतांना थोतांड म्हणून सिद्ध कारयला कमी पडतात असे वाटून हा धागा इथे थोड्या अनप��क्षितपणे घालावा लागत आहे. वाचकांना हैयोंचा लेख इथे वाचता येईल. मदत तातडीची हवी आहे, म्हणून राग नसावा.\nटक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात – अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.\nआपल्या प्रमाणे तमिळ भाषेची जाण असणारा, पट्टीतील लिपिचा तज्ञ आणि जो आपण प्रतिपादन करता त्याला खोडून काढून नाडीच्या ताडपट्ट्यातील भाषा तमिळ नसते त्यात व्यक्तीची नावे व अन्य माहिती कोरून लिहिलेली असणे शक्य नाही असे ताडपट्टीतील मजकूर तपासून पाहून त्यावरून आपल्या लेखातील हवा काढून टाकणाऱा विवेकवादी व अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.\nइथे महाराष्ट्रात नाही मिळाला तर भारता बाहेर वा तमिळनाडूतील आमच्या समान विचारच्या संघटनांशी संपर्क साधून मिळवायचे प्रयत्न जारी आहेत. काळजी नको. य़श मिळणारच.\nतोवर एक विचारणा – काहो हैयो हैयैयो, आमच्या संघटनेला अंतिमतः यश मिळणार का की आम्ही धुळीला मिळणार की आम्ही धुळीला मिळणार याचे भविष्य मिळेल का पहायला\nथोडी गोची अशी आहे की आमच्यापैकी कोणी नाडी भविष्य पाहू म्हटले तरी ते शक्य नाही कारण संघटनेचे पदाधिकारीच जर नाडीच्या केंद्रात गर्दी करून बसले तर मग आमची काय राहिली\nम्हणून गळ घातली इतकेच.\nबाकी आपण केलेले शोध कार्य फार भारी आहे यात शंका नाही. फक्त आमच्या बाजूने आपण नाहीत याची खंत वाटते.\nसुभाष नाईक म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 25, 2010 येथे 6:06 pm\nचांगलाच आहे तुमचा उपक्रम.मला सदस्य करून घ्या.चांगला लेख वाचनात आला तर मीही कळवीन\nनोव्हेंबर 26, 2010 येथे 5:50 pm\nजानेवारी 18, 2011 येथे 5:00 pm\nजानेवारी 19, 2011 येथे 7:24 pm\nफेब्रुवारी 10, 2011 येथे 12:01 सकाळी\nफेब्रुवारी 21, 2011 येथे 12:32 pm\nमला फार आवडला तुमचा ब्लॉग आणि तुमची लेखसंग्रहाची युक्ती.\nमेघराज पाटील म्हणतो आहे:\nखूपच छान संकल्पना आहे, सर्व लेखकांचे चांगले लेख एकत्र करण्याची आयडिया आवडली, प्रकल्पाला शुभेच्छा, ब्लॉगची थीमही छान आहे…\nहे सर्व लेख खरोखरच खजाना आहे\nतुमचा उपक्रम खूप चांगला आहे. तुमच्या विचारांची दिशा क्रांतिकारक-समाजवादी-डावी-अमिरिका विरोधी अशी दिसते. शबनम पिशवी गळ्यात अडकवून सिगारेटचे झुरके घेत घेत अमेरिकन भांडवली व्यवस्थेला शिव्या देणे हा तुमचा छंद दिसतो. जगात जे जे म्हणून वाईट घडते त्याला अमेरिका जबाबदार असते अशी सरधोपट भूमिका तुम्ही स्वीकारलेली आहे. १९६० च्या दशकात तुमच्यासारख्या तथाकथित विचारवंतांनी महार��ष्ट्रत खूपच वैचारिक गोंधळ माजाविलेला होता. साहित्य, पत्रकारिता, रंगमंच या क्षेत्रात तुमची घुसखोरी अचंबित करणारी होती. आताशा मात्र तुमची अधोगती सुरु झाली आहे. आता ब्लोगच्या क्षेत्रात घुसखोरी करून डाव्या विचारसरणीच्या प्रेतात जीव फुंकण्याचा तुमचा प्रयत्न चाललेला दिसतो. चालू द्या तुमचं जग तुमच्याकडे लक्ष देत नाही.\nऑगस्ट 3, 2011 येथे 11:38 सकाळी\nनोव्हेंबर 3, 2012 येथे 12:43 pm\nचांगला ब्लॉग आहे , पण ४-५ महिने झालेत तरी अपडेट नाही केला 😦\nनोव्हेंबर 7, 2012 येथे 12:10 pm\nआपला हा ब्लॉग खूपच सुंदर आहे यावर काही शंका नाही\nमाझ्यासारख्या कित्येक जणांना याचा नक्कीच फायदा होईल\nमलाही या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल \nजून 12, 2013 येथे 8:56 सकाळी\nफेब्रुवारी 6, 2014 येथे 3:36 pm\nअभिनव उपक्रम मनापासून धन्यवाद\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/foreign-education", "date_download": "2018-11-17T03:38:25Z", "digest": "sha1:VXDQ63XTIOP76BMMCT4E4G2FE3CDSIAE", "length": 15071, "nlines": 256, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "foreign education Marathi News, foreign education Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nवर्षभरात २०३ पायरेटेड साइट बंद\nकल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nपदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nगज चक्रीवादळाचा तडाखा; १३ जणांचा मृत्यू\nबेळगावात शिवरायांचा जयघोष करणाऱ्या विद्यार...\ncbi: आंध्रप्रदेशात सीबीआयला नो एन्ट्री\nगायक कृष्णा यांना ‘आप’चे आमंत्रण\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्ची पावडर ...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\n���र्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महि..\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संव..\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला ..\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' ख..\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nअमेरिकेत शिकणारे भारतीय विद्यार्थी वाढले\nअमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्यी २०१८ मध्ये ५.४ टक्क्यांनी वाढली आहे. इंटरनॅशनल एज्युकेशन एक्स्चेंजच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ होण्याचं हे सलग पाचवं वर्ष आहे.\nखुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही ‘परदेश शिष्यवृत्ती’\nखुल्या आणि अन्य मागास प्रवर्गातील (ओबीसी) गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठांतील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी राज्य सरकारकडून अशा\nपरदेशी शिक्षणाची मिळाली माहिती\nपरदेशात शिक्षणासाठी जायची तयारी कशी करायची, तेथे गेल्यावर कोणत्या बाबींचे भान ठेवायचे, पालकांची भूमिका नेमकी काय असावी आदी प्रश्नांबाबत विद्यार्थी आणि पालकांना नुकतेच मार्गदर्शन मिळाले.\nचंद्राबाबू-ममता साथ साथ; प. बंगालमध्येही CBIला अटकाव\nनाना पाटेकर यांनी फेटाळले तनुश्रीचे आरोप\nआरपीएफ भरती: पदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nजम्बोब्लॉक: कल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nराज्य जल आराखडा तयार; ६ खोऱ्यांचा आढावा\nउद्धव यांच्या अयोध्यावारीसाठी नेत्यांची धावपळ\nमुंबई: यापुढे आझाद मैदानातच 'मोर्चे'बांधणी\nरसिकांसमोर उलगडणार पुलंचे घरगुती किस्से\nपंकज भुजबळ यांचे बाळासाहेबांना अभिवादन\nनगर निवडणूक: छिंदम विरोधात कोण लढणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/found-mars-strengthen-possibility-being-living-133749", "date_download": "2018-11-17T03:28:25Z", "digest": "sha1:4TGUTK74ENI637KNKHDQDYBPOWGREHJ3", "length": 12430, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Found on Mars Strengthen the possibility of being a living मंगळावर आढळले सरोवर ; जीवसृष्टी असण्याच्या शक्‍यतेला बळकटी | eSakal", "raw_content": "\nमंगळावर आढळले सरोवर ; जीवसृष्टी असण्याच्या शक्‍यतेला बळकटी\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nटाम्पा (अमेरिका) : मंगळाच्या पृष्ठभागाखाली प्रथमच एक मोठे सरोवर असल्याचे आढळून आले असून, यामुळे तेथे जीवसृष्टीचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. इटलीच्या संशोधकांना हे सरोवर सापडले आहे. याबाबतचे संशोधन त्यांनी अमेरिकेतील एका विज्ञानविषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध केले आहे.\nटाम्पा (अमेरिका) : मंगळाच्या पृष्ठभागाखाली प्रथमच एक मोठे सरोवर असल्याचे आढळून आले असून, यामुळे तेथे जीवसृष्टीचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. इटलीच्या संशोधकांना हे सरोवर सापडले आहे. याबाबतचे संशोधन त्यांनी अमेरिकेतील एका विज्ञानविषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध केले आहे.\nमंगळावरील बर्फाच्या थराखाली हे सरोवर असून, त्याची लांबी जवळपास वीस किलोमीटर आहे. मंगळ ग्रहावर सापडलेला पाण्याचा हा सर्वांत मोठा साठा आहे. हे सरोवर बर्फाच्या थराखाली दीड किलोमीटर खोलीवर आहे. मंगळावर तात्पुरत्या कालावधीसाठी पाण्याचे प्रवाह होते, ही समजूत या नव्या शोधामुळे चुकीची ठरली असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मंगळावर कायमस्वरूपी पाण्याचा साठा असून, त्यामुळे जीवसृष्टीला पोषक वातावरणही असण्याची शक्‍यता आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.\nमंगळ हा थंड आणि कोरडा ग्रह असला, तरी कधी काळी त्यावरील वातावरण अधिक उष्ण होते. सुमारे 3.6 अब्ज वर्षांपूर्वी या ग्रहावर पाण्याचे प्रचंड साठे होते. त्यामुळे या ग्रहावर त्या पाण्याच्या साठ्याचा शोध घेण्याच्या निमित्ताने \"मंगळावर जीवसृष्टी आहे का, अथवा होती का,' या प्रश्‍नाचा शोध घेण्याचा संशोधक अव्याहत प्रयत्न करीत आहेत. आजच्या या शोधामुळे मंगळ मोहिमेवर मानवाला पाठविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाण्याची दाट शक्‍यता आहे.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अत���क्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nडॉन ब्रॅडमन यांना भेटल्याची अनुभूती\nपुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55104", "date_download": "2018-11-17T03:24:29Z", "digest": "sha1:UVKKKACMKQVGDG3WGBRYFOBENBFUKUHC", "length": 27069, "nlines": 245, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रेलकथा १ - डेक्कन क्वीनच्या पासहोल्डर राण्या! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /नीधप यांचे रंगीबेरंगी पान /रेलकथा १ - डेक्कन क्वीनच्या पासहोल्डर राण्या\nरेलकथा १ - डेक्कन क्वीनच्या पासहोल्डर राण्या\nमृण्मयीच्या रेलकथांवरून स्फूर्ती घेऊन माझ्या काही रेलकथा.\nनेपथ्य - पुणे-मुंबई डेक्कन क्वीनचा लेडीज पासहोल्डर डबा. डे क्वी मधे लेडीज पासहोल्डर्सचा वेगळा डबा असतो. बाकी गाड्यांच्यातला लेडीज डबा हा जनरल + पासहोल्डर्स असा असतो.\nपहिल्यांदाच काढलेला पु-मु पास. लग्नही नुकतंच झालेलं. सासर मुंबई. माहेर पुणे. आणि खूप सारी कामेही अजून पुण्यातच होती त्यामुळे बसपेक्षा पास काढणे स्वस्त पडेल म्हणून सेकंड क्लासचा पास काढला.\nसकाळी रिक्षावाल्यांच्या मिनतवार्‍या करत डे क्वी च्या वेळेआधी २० मिनिटे पोचले. लेडीज पासहोल्डर डबा शोधून त्यात शिरले. शिरल्या शिरल्या 'पासवालोंके लिये है. टिकटवाले जाओ जनरलमे' अश्या वाक्यांनी माझे स्वागत केले. \"माझा पण पासच आहे. दोनच दिवसांपूर्वी काढलाय.\" असे मी ही ठणकावून सांगितले.\nएका रिकाम्या दिसलेल्या जागी बसायला गेले. बूड टेकवणार इतक्यात एका काकूंनी तिथे आपली पर्स आपटली. ह्या 'सहा जागा धरलेल्या आहेत. दुसरीकडे जा.' असं सुनावलं. हाच प्रकार अजून दोन तीन ठिकाणी घडल्यावर मग एका ठिकाणी बसले ते आता धरलेली जागा सांगितली तरी हलायचंच नाही हे ठरवून. पण चक्क ती जागा धरलेली नव्हती.\nगाडी सुटायला ५ मिनिटे असताना सर्व डबा खच्चून भरला. सहा जागांच्या बाकड्यावर आठ जणी तर आरामात बसलेल्या होत्या.\nगाडी सुटली. हळूहळू मी नवीन पासहोल्डर आहे हे आता सर्व नेहमीच्या बायकांना कळले. कुणीही माझ्याकडे 'तिकीटवाल्यांनी त्या डब्यात जा' सांगायला आले की कुठून तरी \"अगं नवीन पासहोल्डर आहे' सांगायला आले की कुठून तरी \"अगं नवीन पासहोल्डर आहे\" असा हाकारा येत होता.\nमी आता बसल्या जागी जरा पेंगत होते तेवढ्यात कुणीतरी खांद्यावर टपटप करून जागे केले. डोळे उघडले तर समोर कुणीतरी खाऊचा डबा धरला होता. अनोळखी माणसांकडून काही खायचे प्यायचे घेऊ नये असा नियम मी कैक वर्षांपासून पाठ केला होता. पण सर्वांचे डबे डबाभर फिरताना दिसले. मी समोरच्या डब्यातला थोडासा खाऊ तोंडात टाकला.\nमग गप्पा सुरू झाल्या. तुम्ही कोण, आम्ही कोण वगैरे वगैरे. माझं दोनतीन महिन्यांपूर्वीच लग्न झालंय, मी पुण्याला तासांवर शिकवते विद्यापिठात, माहेर पुणे, सासर मुंबई, नाटक सिनेमातलं कपड्यांचं काम करते वगैरे सर्व तपशील कळले. मी रोज येणार नाहीये पण महिन्यातून ३-४ वेळा तरी येणेजाणे होईल म्हणून पास काढलाय हे ही त्यांना कळले.\nनवीन लग्न आणि हातात बांगड्या नाहीत नवर्‍याचं आणि तुझं आडनाव एकच का नाही नवर्‍याचं आणि तुझं आडनाव एकच का नाही तू फिरतेस तर नवर्‍याच्या जेवणाचे काय तू फिरतेस तर नवर्‍याच्या जेवणाचे काय असले भोचक प्रश्न कुणीही विचारले नाहीत. नवीन लग्न झालेली मुलगी इतका प्रवास करते तर सासरी कुणी बोलत नाही ना असले भोचक प्रश्न कुणीही विचारले नाहीत. नवीन लग्न झालेली मुलगी इतका प्रवास करते तर सासरी कुणी बोलत नाही ना अशी काळजीवाहू चौकशी मात्र झाली.\nकर्जतच्या इथे शेजारच्या ताईंनी दोन बटाटेवडे विकत घेतले. पिशवीतून दोन डबे काढले. त्यातला एक उघडला. तो रिकामा होता. झाकणामधे वड्यांचे आवरण काढून ठेवून आतली भाजी डब्यात घेतली. मग दुसर्‍या डब्यातली पोळी काढून पोळीभाजी खाऊन टाकली. मी बघत होते. काय करणार आज भाजी करायला वेळच नाही झाला असं ओशाळं हसत त्यांनी सगळ्यांना सांगितलं. त्या हडपसरला राहणार्‍या होत्या. डे क्वी ची वेळ सकाळी ७:१० ची. ह्डपसरला पीएमटी मिळणार कधी आणि स्टेशनला पोचणार कधी किमान साडेपाच सहाला तरी निघत असाव्यात घरातून. आणि भाजी न केल्याबद्दल ओशाळवाण्या झाल्या होत्या किमान साडेपाच सहाला तरी निघत असाव्यात घरातून. आणि भाजी न केल्याबद्दल ओशाळवाण्या झाल्या होत्या माझी सासू तर मी मुंबईत असायचे तेव्हाही स्वैपाकाची अपेक्षा करत नसायची. एकूणात गमतीशीरच सगळे.\nसगळ्यांनी माझी माहिती विचारली तशी त्यांचीही त्यांनी सांगितली. त्याबद्दल पुढे कधीतरी...\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nवा , छान लिहिलय...... पुढील\nवा , छान लिहिलय......:स्मित:\nमस्त. मीही डेक्कनची पासहोल्डर\nमस्त. मीही डेक्कनची पासहोल्डर होते एक वर्ष पण माझ्या आठवणी मुळीच चांगल्या नाहीयेत. लिहिन प्रतिसादात नंतर कधीतरी. सध्या हे छान वाटतंय वाचायला.\nपूनम, माझ्या चांगल्या वाईट\nपूनम, माझ्या चांगल्या वाईट दोन्ही आहेत.\nहे लिहायला लागले तेव्हा तुझीच आठवण आली होती. तू सलग वर्षभर अपडाऊन केलेस ना\nमाझे रोजचे नव्हते जाणे येणे. आणि वेळ ठरलेली नाही त्यामुळे मी कुठल्याही एक्स्प्रेसमधे बसून, उभी राहून, दारात बसून वगैरे आलेली आहे. ते सगळेच लिहिणार आहे पुढे.\nतुझ्या आठवणी पण लिही प्लीज.\nमस्त मस्त.. पुढील अनुभव लवकर\nपुढील अनुभव लवकर येऊदे\nहो मी एक वर्षभर दर वीकेन्डला\nहो मी एक वर्षभर दर वीकेन्डला मुंबई-पुणे केलं आहे. मला मेजर बदलवून टाकलं त्या एका वर्षाने. त्या एक वर्षाची आत्मकथाच होईल लिहायचं झालं तर\nबहुतांश आठवणी या बोचणा-या आहेत म्हणून लक्षात आहेत. लिहिन वेळप्रसंग बघून सावकाश. त्या आठवणींपासून मुक्ती मिळायला हवीच आहे कधी ना कधीतरी.\n अजून अनुभव येऊ द्या.\nअजून अनुभव येऊ द���या.\nखरंय पूनम पण लिही नक्की.\nखरंय पूनम पण लिही नक्की.\nछान लिहीलय. अजुन तपशील\nछान लिहीलय. अजुन तपशील हवाय.\nआधी मला वाटले की \"पासहोल्डर्सच्या दमदाटीबद्द्ल\" लिहित्येस की काय.\nनी, मस्तं. पुढचे येऊदेत\nनी, मस्तं. पुढचे येऊदेत भराभर..\nमी पण २-३ वर्ष दर\nमी पण २-३ वर्ष दर शनिवार-रविवार मुम्बै-पुणे केलं...पण पास होल्डर बायका रिझर्वेशन च्या डब्यात पण असायच्या...आणि मला ही फार अनुभव चांगला नाही आला...मग मी प्रगती ने जायचे किंवा सरळ बस ने\nमला वाटतं जसं मुंबईच्या\nमला वाटतं जसं मुंबईच्या लोकलमधली वीकडेची गर्दी आणि वीकेण्डची गर्दी यात फरक असतो तसा डे क्वी मधेही असणार.\nपासहोल्डर्स दमदाटी करतात वगैरे ठिके पण मला त्यांची बाजूही पटते काही प्रमाणात.\nनी, छान लिहिल आहे. मी सुद्धा\nनी, छान लिहिल आहे. मी सुद्धा प्रत्येक महिन्याला ४-५ वेळा रेल प्रवास करते. त्यामूळे बरेच अनुभव जमा झाले. पास होल्डर चा प्रश्न आमच्या ट्रेन्सला येत नाही त्यामूळे अशी दमदाटी कधी मिळाली नाही.\nवाह, मस्त लिहिलय. पुढ्च्या\nवाह, मस्त लिहिलय. पुढ्च्या भागान्चि वाट बघतेय.\nसगळ्यांनी लिहा गं आपापले\nसगळ्यांनी लिहा गं आपापले अनुभव. रेल्वेचे अनुभव हा एक मजेचा प्रकार असतो.\nपंचवीसेक वर्षांपुर्वी एका पुस्तकात ( लेखक बहुतेक भुस्कुटे ) बारा मासलेवाइक लेख होते त्यात आमच्या 'डोंबिवलीतले ज्योतिषी ','डेक्कनचे क्वीनचे प्रवासी' हे दोन लेख होते.डेक्कनची परिस्थिती अजुनही तशीच आहे.एवढेच काय हे प्रवासी पुण्यात घरी असतानाही \"मी डेक्कननेच जातो\" हे वाक्य इतके ठासून { आही तुळशीबागेतूनच खरेदी करतो या वाक्यापेक्षा थोडे अधिक } की आपला समज होतो की हे शहात्तर हजार रुपडे मोजून डेक्कन ओडेसि { या गाडीचा रंग आता बघवतही नाही }नेच जातात.\nमी एकदा कराडहून कोयना गाडीने येत होतो.रिजर्व डब्यात तुरळक लोक होते. साताय्राला बरेच प्रवासी चढले. एका पाच सहा जणांच्या गटातल्या एका बाईंनी आल्याआल्याच फरमान सोडले \"उठा उठा आमचे रेझर्वेशन आहे.\" मी खिडकीत होतो.शांतपणे विचारले \"हो का तुमच्या तिकीटावरचे नंबर बघून त्यांनाच उठवा. सर्व गाडीच्या लोकांना कशाला उठवताय तुमच्या तिकीटावरचे नंबर बघून त्यांनाच उठवा. सर्व गाडीच्या लोकांना कशाला उठवताय \"ती बाई वरमली आणि गुपचूप तिकीटे बघू लागली.\nमी देखील 95-96 एक वर्ष केले\nमी देखील 95-96 एक वर्ष केले अपडाऊन पा���्ले कॉलेज (आता साठ्ये) मध्ये तासावर शिकवत होते. माहेर तेव्हा टिळकनगरला तर सासर पिंपरी. सोमवारी सकाळी सिंहगड पकडायची अन्‌ शनिवारी दुपारी सिंहगडच.. पासहोल्डर होते पण फार वाईट अनुभव नव्हता.\nछान लिहीलय. पण रेलकथा नाव\nपण रेलकथा नाव विचित्र वाटतय. रेल्वे कथा किंवा रेल कहानी\nमाझ्याकडे रेल्वेतल्या कथा नाहीत पण पुणे मुंबई वीकेंड अपडाऊनचा मिळेल त्या वहानाने प्रवासाचा अडीच वर्षाचा भक्कम अनुभव आहे.. रेल्वेचा पास काढावा असे कधी डोक्यात पण आले नाही..\nरेल्वेने प्रवास करणार्यांसाठी फारच कॉमन अनुभव आहे हा\nअगदी बटाटेवड्यातली भाजी पोळीबरोबर खाणारेही बरेच बघीतलेत\nहिम्या, ते मिळेल त्या वाहनाने\nहिम्या, ते मिळेल त्या वाहनाने हे जरा बायकांसाठी ठिक नसते बरेचदा.\nत्याची कल्पना आहे नी.... मी\nत्याची कल्पना आहे नी....\nमी सुद्धा स्वत:चा कधी दिल चाहता है मधला सैफ अली खान नाही करुन घेतलाय मिळेल त्या वाहनाच्या नादात..\nया मालिकेतला एक सुगंधित लेख\nया मालिकेतला एक सुगंधित लेख वाचलाय याअगोदर अजून येऊद्यात...\nआमच्या ब्लॉगावर पण लोकलकथा आहेत आणि अजून येतील, लिहायचा मुहुर्त लागेल तेव्हा.\nमंजू, तो लेख व्होल्वो परवडू\nमंजू, तो लेख व्होल्वो परवडू लागली,लॅपटॉप वागवत ट्रेन प्रवास नको झाला तेव्हाचा आहे. रेलकथा नाही ती.\nझाकणामधे वड्यांचे आवरण काढून\nझाकणामधे वड्यांचे आवरण काढून ठेवून आतली भाजी डब्यात घेतली. मग दुसर्‍या डब्यातली पोळी काढून पोळीभाजी खाऊन टाकली>>>>\nवड्यांचे आवरण का काढ्ले तेही खान्यासाठीच असते की......\nछान लिहिलय व्होल्वो कथा पण येवु देत.\nमस्त, छान वाटलं वाचून. पटापट\nमस्त, छान वाटलं वाचून. पटापट टाक पुढचे भाग.\nह्या धाग्यावर इतरांनी अनुभव लिहिणं अपेक्षित नाहीये ना रेल्वेप्रवास फार केला नाहीये पण जो केलाय त्यातल्या एकदा बाबरी मशीदच्या ऐन दंगलीत मुंबई-जयपूर प्रवास केलाय. तेव्हा सलग ट्रेन नव्हती. सवाई माधौपूरहून गाडी बदलून. तो प्रवास किती भितीदायक होता हे मला तेव्हा जाणवलंच नाही. आता जाणवतं.\nलोकलने पाच वर्षं प्रवास केलाय. माटुंग्याचा रुळ ओलांडून ( एकच ट्रॅक आहे तिथे ओलांडायला. त्यामुळे नसते साहस करायला गेले नाही तर खूप धोकादायक नाही. )\nवड्यांचे आवरण का काढ्ले तेही\nवड्यांचे आवरण का काढ्ले तेही खान्यासाठीच असते की <<\nमी नाही काढले हो. सॉरी तेव्हा विचारायचे राहून गेले.\nह्या धाग्यावर इतरांनी अनुभव\nह्या धाग्यावर इतरांनी अनुभव लिहिणं अपेक्षित नाहीये ना << असं काही नाही. लिहावसं वाटलं तर लिही की.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/use-the-bhima-app-get-discounts-118091000014_1.html", "date_download": "2018-11-17T02:24:23Z", "digest": "sha1:7H5F46ZM3VSJ2N5QZLO64ZMHSW35AJK4", "length": 10466, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भीम अॅप वापरा, सूट मिळवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभीम अॅप वापरा, सूट मिळवा\nBHIM अॅपद्वारे घरगुती विमान प्रवासाचं तिकीट बुक केल्यास ५ हजार रुपयांची सूट मिळू शकते. इंडिगो आणि गोएअर कंपनीने २० लाख सीटसाठी सेल ऑफर सुरू केली आहे. याशिवाय स्पाइस जेटचे तिकीट बुक केल्यावरही तुम्हाला ५,००० रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसंच, स्पाइस जेटच्या वन वे ट्रिपवर ५०० रुपये आणि राउंड ट्रीपवर १००० रुपयांची सूट देखील मिळवू शकणार आहे. यासाठी केवळ भीम अॅपद्वारे तिकीट बुक करावं लागेल.\nजाणून घेऊया या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा –\n– सर्वप्रथम तुम्ही https://www.thomascook.in या संकेतस्थळावर जा\n– त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण आणि इतर आवश्यक सर्व माहिती टाका\n– आता तुम्हाला BHIMUPI प्रोमो कोड पेमेंट करताना टाकावा लागेल.\n– त्यानंतर ऑर्डर चेक आउट करा आणि भीम युपीआयच्या माध्यमातूनच पेमेंट करा\n– लक्षात ठेवा ३१ डिसेंबरपर्यंत ही ऑफर आहे. पण, १ ते १० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी ही ऑफर मिळणार नाही.\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\n'गो एअर' ऑफर : 312 रूपयांमध्ये विमान प्रवास\nदिवाळी धमाका : मोटोरोलाची स्मार्टफोनवर भरघोस सूट\nअ‍ॅपलच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आयफोनसह अनेक गॅजेट\n'अलीबाबा'चे सहसंस्थापक जॅक मा यांची निवृत्तीची घोषणा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/surat-businessman-savji-dholakia-to-gift-cars-to-600-employees-for-diwal-4907.html", "date_download": "2018-11-17T02:20:59Z", "digest": "sha1:XLCZHGXENBGAYPJKYJFZ4DFU4IDQKNG5", "length": 20118, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अबब ! दिवाळी बोनस म्हणून गाड्या, एफडी, दागिने आणि घरांची खैरात | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआं���ोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दि��्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\n दिवाळी बोनस म्हणून गाड्या, एफडी, दागिने आणि घरांची खैरात\nदिवाळी आली की चाकरमान्यांना, कर्मचाऱ्यांना वेध लागतात ते दिवाळी सुट्ट्या आणि कंपनीकडून मिळणाऱ्या दिवाळी बोनसचे. आजकाल दिवाळीचा बोनस हा दिवाळीचा एक अविभाज्य घटक बनला आहे. घरात काम करण्याऱ्या कामगारांनाही दिवाळीचा बोनस द्यावा लागतो. साधारण कंपन्याकडून कामगारांना त्यांचा पूर्ण अथवा अर्धा पगार अथवा काही भेटवस्तू दिवाळी बोनस म्हणून दिला जातो. मात्र गुजरातच्या सुरत येथील व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून चक्क कार आणि एफडी गिफ्ट दिल्या आहेत. त्यामुळे या तब्बल 600 कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जाणार यात काही शंका नाही.\n‘हरे कृष्ण एक्सपोर्टचे’ चेअरमन सावजी ढोलकीया असे या व्यापाराचे नाव असून, त्यांचा हिऱ्यांचा व्यापार आहे. त्यांच्या कंपनीतून जवळपास 50 देशांमध्ये हि-यांची निर्यात केली जाते. दिवाळी आली की सावजी ढोलकिया चर्चेत येत���त, कारण त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना घरेदेखील दिवाळी बोनस म्हणून दिली गेली आहेत. यावर्षी त्यांनी आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कार तर 900 कर्मचाऱ्यांना एफडी भेट दिल्या आहेत. या सर्वांसाठी त्यांनी चक्क 50 करोड रुपये खर्च केला आहे.\nदोन महिन्यांपूर्वी कंपनीत 25 वर्षं पूर्ण करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेन्झही भेट म्हणून देण्यात आली आहे. तर 2016 मध्ये आपल्या 1761 कर्मचा-यांना गाड्या, सदनिका आणि दागिने भेट म्हणून दिल्या होत्या. तसेच 2014मध्ये देखील सावजी यांनी 1300 कर्मचा-यांना गाड्या व दागिने दिवाळी बोनस म्हणून दिले होते.\nकर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे चीज आपण मोठे बक्षीस देऊन केले तर, कर्मचारी खुश होऊन त्यांना पुन्हा नव्याने काम करण्यास हुरूप येतो त्यामुळे साहजिकच कंपनीला त्याचा फायदा होतो. असे साधे गणित या इतक्या महागड्या दिवाळी बोनसमागे आहे, असे सावजी ढोलकीयांचे म्हणणे आहे.\nTags: दिवाळी बोनस सावजी ढोलकीया हरे कृष्ण एक्सपोर्ट\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/gita/avgita/avgita07.htm", "date_download": "2018-11-17T02:20:26Z", "digest": "sha1:Z7BNJ2QKT7INQ2NFLL6NUGG4DM4KRC7O", "length": 22359, "nlines": 118, "source_domain": "satsangdhara.net", "title": "सत्संगधारा - अष्टावक्रगीता", "raw_content": "\nआत्मा असीम महासागराप्रमाणे असून जग हे त्यात निर्माण होणार्‍या लाटेप्रमाणे आहे.\nभ्रमति ���्वान्तवातेन न ममास्थसहिष्गुता ॥ १ ॥\nअनुवाद - अमर्यादित, असीम अशा माझ्या महासागरात विश्वरूपी नाव वार्‍यामुळे इकडे तिकडे डोलते. माझ्यात असहिष्णुता नाही.\nविवेचन - या आधीच्या अध्यायात जनक राजा सांगतो की हे विश्व आपल्या प्राकृतिक व स्वाभाविक गतीमुळे संचलित होते. मी ज्ञानी झाल्यामुळे विश्वाच्या गतीत व संचलनात काहीही फरक पडलेला नाही. परंतु आता माझी दृष्टीच बदलून गेली. पहिल्यांदा मी त्यातच लिप्त होतो, त्याच्या गतीने प्रभावित झालो होतो. परंतु आता मी अ-लिप्त होऊन केवळ साक्षीदार होऊन सर्व जग न्याहाळतो. आता माझ्यावर जगातील व्यवहारांचा परिणाम होत नाही. त्यामुळे माझ्या मनात त्याग, स्वीकार व विलयाचे विचार येतच नाहीत. मी आत्म-रूप झाल्यामुळे आता हे विचार कसे काय निर्माण होणार ह्माच निवेदनाच्या ओघात राजा जनक आपल्या मुक्त अवस्थेचे वर्णन करतांना सांगतो की मी जणू मर्यादा नसलेल्या, शेवट नसलेल्या महासागराप्रमाणे असणारा आत्मा आहे. ह्या महासागरात विश्वरूपातील नाव इकडे तिकडे डोलते. मी तटस्थ वृत्तीने, साक्षीदार म्हणून तिला पहात असतो. माझ्यात असहिष्णुता नसल्याने मी प्रभावित होत नाही. हा सारा उपद्रव, अशांती केवळ लाटांपुरताच म्हणजे फार वरच्या पृष्टभागापुरता मर्यादित असतो. समुद्राच्या खोल अथांगतेमधील आतल्या भागावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो. ह्याच प्रकारे मनुष्याच्या सार्‍या अशांतीचे कारण त्याचे मन आहे. मनातच इच्छा, आकांक्षा व वासनांचे तरंग निर्माण होतात कारण मनाचा तसा स्वभावच आहे. जे आहे त्यात मनाला समाधान नसते तर जे नाही त्याचीच मन नेहमी मागणी करते. जे आहे ते सुद्धा अजून अजून जास्ती हवे असते. त्यासाठी मन नेहमी अशांत व अतृप्त असते. कुणी धन संपत्ती करता अस्वस्थ झाले आहे, कुणी एखाद्या अधिकारपदासाठी, कुणी मान-सन्मानासाठी तर धार्मिक वृत्तीच्या व्यक्ति ईश्वरप्राप्तीसाठी शांती हरवून बसल्या आहेत. लोक वेगवेगळ्या कारणांनी अशांत असतात पण मी सहिष्णु वृत्तीचा झालो असून मी माझ्या आत्म्याच्या मूळ स्वभावानुसार स्वाभाविक जीवन जगत असल्याने शांत व स्वस्थ आहे. मला शांत होण्यासाठी प्रयत्नसुद्धा करावे लागत नाही. कारण कोणत्याही प्रयत्नांमागे इच्छा व म्हणून अशांती असते. जे काही होत आहे ते सर्व ठीक आहे, सर्वाचा स्वीकार आहे. कशाचीही मुद्दाम निवड ना��ी. हे चांगले, हे वाईट असा भेद नाही, कोणतीही इच्छा नाही, मी हिंसक नाही व अहिंसक होण्याचे प्रयत्नही करावे लागत नाही. मी जगाचा त्याग केला नसून संन्याससुद्धा घेतलेला नाही. मी पश्चाताप करत नाही व कशाची क्षमायाचनासुद्धा करत नाही. काहीही स्वीकार करण्याची किंवा कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही. हाच आत्म्याचा स्वभाव आहे व मी त्यात एकरूप झालो आहे.\nउदेतु वास्तमायातु न मे वृद्धिर्न च क्षतिः ॥ २ ॥\nअनुवाद - असीम अशा महासागर रूपी माझ्यात स्वाभाविकपणे लाट निर्माण होओ अथवा न होवो किंवा निर्माण होऊन विलय पावो. माझ्यात त्यामळे न वाढ होते न घट होते.\nविवेचन - राजा जनक सांगतो कि महासमुद्रात ज्याप्रमाणे लाटा स्वाभाविकपणे निर्माण होतात व नष्ट होतात. पण त्यामुळे महासागरात काही वाढ होत नाही किंवा कमीही काही होत नाही. ही वाढ किंवा घट म्हणजे अहंकाराचा परिणाम असतो. अहंकारामुळे प्रतिष्ठेची इच्छा निर्माण होते. प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही तर तो स्वतःला कमी समजू लागतो व प्रतिष्ठा मिळाली तरच मोठा मानू लागतो. रबरी फुग्याप्रमाणे फुगतो व फुटतो. प्रापंचिक माणसे प्रतिष्ठेसाठी भुकेली असतातच पण त्याचबरोबर साधु संन्यासी सुद्धा प्रतिष्ठेची हाव बाळगून असतात. ते सुद्धा बॅन्ड लावतात, स्वतःचा जयजयकार करवून घेतात, शोभायात्रा काढून स्वतः मिरवतात, टाळ्या वाजवून घेतात. उच्चासनावर बसतात. हे सर्व नाटक, ढोंग प्रतिष्ठेसाठी सुरू असते. पण अशा पाखंडीवृत्तीमुळे व ढोंगामुळे पूजनीयता प्राप्त होत नसते. जे कुणी आत्म्याच्या मूळ स्थिर व शांत स्वभावापासून दूर गेले आहेत तेच ह्या अहंकाराच्या लाटांमुळे प्रभावित होतात. जनक राजा म्हणतो की 'माझ्यावर या लाटांचा काहीच परिणाम होत नाही म्हणून मला त्यामुळे लाभ होत नाही किंवा नुकसान होत नाही.'\nमय्यनन्तमहाम्भोधौ विश्वं नाम विकल्पना \nअतिशान्तो निराकार एतदेवाहमास्थितः ॥ ३ ॥\nअनुवाद - अ-सीम अशा महासागरासारख्या माझ्या रूपात विश्व केवळ कल्पनामात्र आहे. मी अत्यंत शांत आहे, निराकार आहे आणि याच अवस्थेत स्थिर आहे.\nविवेचन - राजा जनक सांगतो की, \"मी आत्मरूपी असीम सागर असून विश्व ही केवळ कल्पना आहे. ते अस्तित्वातच नाही तर त्याचा माझ्यावर परिणाम कसा होणार आधी मी या भ्रमाला, या कल्पनेलाच सत्य समजत होतो, त्यामुळे त्याचा माझ्यावर परिणाम होऊन मी अशांत होत असे. आता मी निराकार झालो असून या रूपात अत्यंत शांत व स्थिर आहे. आता माझ्यात कोणत्याही स्वरूपाची अशांती नाही. पूर्वी सारी अशांती केवळ मनामुळे उद्‌भवत होती. आत्मरूप झाल्यावर आता कशाचाही अडथळा, त्रास, प्रलोभन किंवा विचलन होऊ शकत नाही.\"\nनात्मा भावेषु नो भावस्तत्रानन्ते निरञ्जने \nइत्यसक्तोऽस्पृहः शान्त एतदेवाहमास्थितः ॥ ४ ॥\nअनुवाद - आत्मा विषयात कधीच नसतो व विषय ही कधी आत्म्यात लिप्त नसतात. आत्मा निर्दोष ( निरंजन) आहे. या प्रमाणे मी आसक्ति विरहित आहे, आकांक्षा विरहित आहे व याच अवस्थेत स्थिर आहे.\nविवेचन - राजा जनक सांगतो की इंद्रिये व मन हे शरीराशी जोडलेले आहेत. मन नेहमी विषयांकडे आकर्षित होत असते व इंद्रियांच्या द्वारे विषयांचा उपभोग घेऊन मन तृप्त होत असते. शरीर विनाश पावल्यावर इंद्रिये सुद्धा अस्तित्वात रहात नाही. परंतु सुक्ष्म शरीरात मन राहिल्याने विषयांच्या उपभोगाची त्याची आवड कायम रहाते. ह्या वासनेमुळे तो पुन्हा नवे शरीर धारण करतो. म्हणून जगातल्या सर्व विषयांचा संबंध केवळ शरीर व मनापुरता मर्यादित आहे. कर्माचे कर्तेपण त्यांचेच आहे आणि उपभोग घेणारे सुद्धा तेच आहेत. कर्तेही तेच व भोक्तेही तेच. आत्म्याचा याच्याशी काहीही संबंध नसतो. आत्मा विषयात नसतोच आणि विषयही आत्म्यात नसतात. मी आत्मा असल्याने सर्व विषयांबद्दल अनासक्त आहे, विषयांची आसक्ति शरीराला व मनाला असते, आत्म्याला नव्हे. म्हणून मी इच्छा, आकांक्षाविरहित असून त्याच अवस्थेत स्थिर आहे.\nअतो मम कथं कुत्र हेयोपादेयकल्पना ॥ ५ ॥\n मी केवळ चैतन्यमात्र आहे. संसार मृगजळाप्रमाणे भासमान आहे. तेंव्हा आता माझ्यासाठी काहीही स्वीकारणीय, चांगले किंवा काहीही अस्वीकारणीय, वाईट असे काहीच नाही. माझ्यासाठी ती कल्पनाच आहे.\nविवेचन - राजा जनक प्रतिपादन करीत आहे की, इंद्रिये व मन यांचा संबंध आत्म्याशी नसून शरीराशी आहे तसेच मनाशी आहे. पण मी आता आत्मस्वरूप असल्याने व आत्म्यासाठी हे सर्व विश्व केवळ मृगजळासारखे आहे, केवळ भास आहे, माया आहे, भ्रम आहे. ही फसवी माया इंद्रियांना व मनाला भुलवू शकते कारण त्यांच्यात अज्ञानाचा वास आहे. आत्मा ज्ञानस्वरुप असल्याने त्याचेवर काहीच परिणाम होत नाही. तो हा सर्व खेळ केवळ साक्षीदार होऊन पाहतो. जोपर्यंत मी अज्ञानी होतो व ह्या भ्रमाला व असत्यालाच सत्य समजत होत��� तोपर्यंत चांगले किंवा वाईट, स्वीकारणीय किंवा अस्वीकारणीय असा भेद अस्तित्वात होता. अज्ञानी असल्यामुळे मी लाभ-तोटा, शुभ-अशुभ, चांगले-वाईट अशी वर्गवारी करीत होतो. परंतु आता मला आत्मबोध झाला असून हे विश्व माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. मृगजळापेक्षा त्याचे जास्त महत्त्व नाही. त्यामुळे चांगलेही काही नाही व वाईटही काही नाही. आता सर्व कल्पना निरर्थक झाल्या आहेत. तेंव्हा सारे काहीं मिळविले, मिळविण्यासाठी काहीच बाकी नाही राहिले. तेव्हां इच्छा कशाची व नवीन कल्पना कशाची ह्या जगात काहीही प्राप्त करावयाचे नसून काहीही त्याग देखील करण्यासारखी स्थिती नाही. हे जग माझे नाही कारण ते भ्रम आहे. या जगातले काहीच माझे नाही मग मी त्याग कसा काय करू ह्या जगात काहीही प्राप्त करावयाचे नसून काहीही त्याग देखील करण्यासारखी स्थिती नाही. हे जग माझे नाही कारण ते भ्रम आहे. या जगातले काहीच माझे नाही मग मी त्याग कसा काय करू चांगले-वाईट, शुभ-अशुभ, स्वीकारणीय व त्याज्य असे काहीच उरले नाही. कारण ह्या भौतिक जगात माझे काहीच नाही व जे आहे असे वाटते ते सर्व माया आहे. आत्मा हा सर्वांपासून अलिप्त आहे. चांगले वाईट ठरविण्यामागे वासना असते. जेव्हा सार्‍या वासना नाहीशा झाल्यात, तेंव्हाच हे सर्व भेद नष्ट झाले. मी स्वभावतः जसा आहे तसाच मी संतुष्ट आहे. काहीही निवडायचे नाही. दोन्ही बाजूंचा मी केवळ न्याहाळणारा, पहाणारा साक्षीदार असून चैतन्यरूपात स्थिर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/a-young-lady-beaten-up-a-pervert/", "date_download": "2018-11-17T03:12:38Z", "digest": "sha1:KTAVFFICFPIQMZULVOHVYZMYAKE6VYCW", "length": 17134, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्हिडीओ- त्याने नको तिथे स्पर्श केला, तिने त्याला धरून हाणला! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक ���र्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nव्हिडीओ- त्याने नको तिथे स्पर्श केला, तिने त्याला धरून हाणला\nमहिलांसोबत होणारी छेडछाड ही समस्या जगभरात सर्वत्र सारखीच आहे. मग तो हिंदुस्थान असो किंवा आणखी कुठला देश. पण, लोकलज्जेस्तव गप्प बसणाऱ्या महिलेने जर आवाज उठवला तर ती छेड काढणाऱ्याची बोलती बंद होते. अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.\nया व्हिडीओत एका तरुणीची छेड काढल्याचं दिसत आहे. ही तरुणी एका हॉटेलमध्ये वेट्रेसचं काम करत होती. ती पाठमोरी उभी असताना तिथून जाणाऱ्या एका पुरुषाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्या स्पर्शाची जाणीव होताच क्षण��� ती वळली. तिने त्याचं बखोटं पकडून त्याला मागे खेचलं आणि जमिनीवर आपटलं.\nया घटनेनंतर सदर तरुणीने पोलिसांकडे तक्रार करत या आरोपीला बेड्या ठोकायला लावल्या. हा विकृत पुरुष विवाहित असून त्याला २ मुली असल्याचंही समोर आलं. हा व्हिडीओ कुठल्या देशातला आहे, हे कळलेलं नाही. मात्र, या तरुणीच्या या रणरागिणीच्या अवताराला मात्र नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांना सरकारने गंडवले\nपुढीलपुण्यात दोन मजली इमारत कोसळून ५ जण जखमी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-shivsena-mns-bmc-2480", "date_download": "2018-11-17T02:14:19Z", "digest": "sha1:KS4EEMGW45BCAUBEBQIGH7QVSMQHGWBJ", "length": 9448, "nlines": 118, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news shivsena mns on bmc | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्य�� बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड\nशिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड\nशिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड\nशिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nगणेश मंडपाच्या परवानगीच्या मुद्यावरुन शिवसेना-मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड केली.\nगणेशोत्सवाच्या परवानगीसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेले कार्यकर्ते आणि वॉर्ड ऑफिसर यांच्यात बाचाबाची झाली.\nया बाचाबाचीचं रुपांत्तर तोडफोडीत झालं. संतप्त कार्यकर्त्यांनी अधिका-याच्या खुर्चीला हार घालून निषेध केला..दरम्यान तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं\nगणेश मंडपाच्या परवानगीच्या मुद्यावरुन शिवसेना-मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड केली.\nगणेशोत्सवाच्या परवानगीसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेले कार्यकर्ते आणि वॉर्ड ऑफिसर यांच्यात बाचाबाची झाली.\nया बाचाबाचीचं रुपांत्तर तोडफोडीत झालं. संतप्त कार्यकर्त्यांनी अधिका-याच्या खुर्चीला हार घालून निषेध केला..दरम्यान तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं\n(Video) - एवढी तुफान हाणामारी कशासाठी झालेय तर फक्त पावासाठी\nभिवंडी शहरातील कामतघर येथील हनुमान नगर परिसरात मौर्या किराणा दुकानामध्ये झालेल्या...\nएवढी तुफान हाणामारी कशासाठी झालेय तर फक्त पावासाठी\nVideo of एवढी तुफान हाणामारी कशासाठी झालेय तर फक्त पावासाठी\nजितेंद्र आव्हाड कोणाला धमकी देत आहेत; ऑडिओ क्लीप व्हायरल\nआमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे. मुंब्र्यात आठ ते...\nलोडशेडिंगमुळे जितेंद्र आव्हाडांनी दि��ी फोनवरुन अधिका-यांना धमकी..\nVideo of लोडशेडिंगमुळे जितेंद्र आव्हाडांनी दिली फोनवरुन अधिका-यांना धमकी..\nपेशंटचा मृत्यूने संतप्त नातेवाईकांच्या जमावाकडून पुण्यातल्या...\nपुण्यातील फातिमा नगर येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांकडून...\nका केली पेशंटच्या संतप्त नातेवाईकांनी पुण्यातल्या इनामदार हॉस्पिटलची तोडफोड\nVideo of का केली पेशंटच्या संतप्त नातेवाईकांनी पुण्यातल्या इनामदार हॉस्पिटलची तोडफोड\nराज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची मिळाली नाही म्हणून......\nअभिनेता नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वादाला आता नवं वळण मिळालं आहे.मनसे...\nराज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची मिळाली नाही म्हणून... अभिनेत्री तनुश्री दत्ताचे खळबळजन आरोप\nVideo of राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची मिळाली नाही म्हणून... अभिनेत्री तनुश्री दत्ताचे खळबळजन आरोप\nका केली जात नाही पितृपंधरवड्यात खरेदी \nगणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता पितृपंधरवड्याला सुरूवात झालीय. या पंधरा दिवसात...\nपितृपंधरवडा म्हणजे नेमकं काय \nVideo of पितृपंधरवडा म्हणजे नेमकं काय \nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T03:17:39Z", "digest": "sha1:FKV4J3W3HFAUBA5YHP4QKDAGRCCVRCTA", "length": 15505, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#चर्चा: घाई कशाला एकत्रित निवडणुकांची? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#चर्चा: घाई कशाला एकत्रित निवडणुकांची\nकेंद्र सरकारने विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याचा चंग बांधला असला तरी देशात लोकशाही अजूनही अस्तित्वात असल्यामुळे कायदा आयोग व नीती आयोग यांच्या सल्ल्यानेच केंद्र सरकारला पुढील भूमिका घ्यावी लागणार आहे. देशातील अनेक राजकीय पक्षांनी एकत्रित निवडणुका लोकशाही प्रक्रियेला मारक असल्याचे म्हटले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित निवडणुकांची कल्पना मांडली आहे. सुरुवातीला विरोधी पक्षांनी या त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी आता कायदा आयोगासमोर मत मांडण्याची वेळ आली तेव्हा कॉंग्रेस व स���्व प्रादेशिक पक्षांनी अशी निवडणूक होऊ नये, असे मत मांडले आहे. विविध निवडणुकांमुळे राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्ते, निवडणूक आयोगाचे कर्मचारी, पोलीस व संरक्षण दल यावर जास्त खर्च होतो. पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली एकत्रित निवडणुका घेण्याची पद्धत वर वर योग्य वाटत असली तरी प्रादेशिक पक्षांना वाटते की, या निवडणुकीत देशातील सध्या बहुमतात असलेल्या भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे जनता पुन्हा एकदा कौल देईल.\nएकत्रित निवडणुका घेतल्या तर निवडणूक प्रक्रिया, यंत्रणा, अधिकारी यांच्यावरील वारंवार होणारा खर्च कमी होणार आहे, असा युक्‍तिवाद भाजपकडून सातत्याने केला जात आहे. परंतु खर्चाचा विषय निघाला की अनेक मुद्दे उपस्थित होतात. उदा. पंतप्रधान जे परदेश दौरे सातत्याने करताना दिसत आहेत, ते अगदीच आवश्‍यक आहेत का त्यामुळे देशातील जनतेवर किती आर्थिक बोजा पडत आहे त्यामुळे देशातील जनतेवर किती आर्थिक बोजा पडत आहे फसलेल्या नोटबंदीच्या बातम्या व त्यावर झालेला खर्च सातत्याने समोर येतच आहे.\nत्यातून विशेष काही निष्पन्न झाले नाही हा भाग वेगळा. तर देशात असे खर्चिक कार्यक्रम सुरू आहेत; त्यामुळे एकत्रित निवडणुकांच्या खर्चाचा बाऊ करण्यात अर्थ नाही. एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्यात कायदा आयोगाने सात राष्ट्रीय पक्ष व 59 प्रादेशिक पक्षांची मते मागविली होती. बहुतांश पक्षांनी एकत्रित निवडणुकीच्या विरोधात प्रतिकूल मत कायदा आयोगासमोर नोंदविले.\nसन 2018 च्या अखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी तीन राज्यांत भाजपचे तर एका राज्यात कॉंग्रेसचे सरकार आहे. भाजप एकत्र निवडणुका घेण्याचा प्रयत्न करत आहे; हा सत्तेची दोरी अधिक बळकट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.\nएकत्र निवडणुकीच्या मुद्द्यावर संयुक्‍त जनता दलाकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. माकपसह अन्य डाव्या पक्षांनी मात्र एकत्रित निवडणुकांना विरोध केला आहे. संसदीय लोकशाही प्रणालीला यामुळे धक्‍का बसणार असल्याचे माकपचे नेते सीताराम येच्युरी यांनी सांगितले आहे. भाजप हा राजकारणातला शार्क मासा बनला असून एकत्रित निवडणुका घेण्याचा त्याच पक्��ाला फायदा होऊ शकतो, अशी भीती तेलगू देसम पक्षाकडून व्यक्त केली आहे. गोव्यातला भाजपचा मित्रपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने या प्रस्तावाला विरोध केला आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील एकत्र निवडणुकांना विरोध केला आहे. एकत्र निवडणुका घेण्यात आल्या तर त्याचा काय परिणाम होईल, याचा अभ्यास कायदा आयोगाबरोबरच नीती आयोगाकडूनही सुरू आहे.\nवर्ष 2024 पासून एकत्र निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे, असा सल्ला नीती आयोगाने यापूर्वीच सरकारला दिला आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या एकत्रित निवडणुका घेण्याची कल्पना चांगली असली, तरी सध्याच्या कायद्यानुसार त्या घेता येणार नाहीत. त्यासाठी कायदा दुरुस्ती करावी लागेल, असे मत विधि आयोगाने व्यक्त केले आहे.\nसन 2019 मध्ये लोकसभेसोबत केवळ 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका घेता येतील. अन्य ठिकाणी एकत्रित निवडणुका घेण्यासाठी काही राज्यांत सध्याच्या सरकारला मुदतवाढ द्यावी लागेल, तर काही राज्यांत त्यांच्या कार्यकाळात कपात करावी लागेल. त्यासाठी कायदा दुरुस्ती करावी लागेल, असेही विधि आयोगाने म्हटले आहे. मात्र, पुन्हा देशात भाजप कसा सत्तेवर येईल, याचाच विचार महत्त्वाकांक्षी मोदी करत आहेत. त्यासाठी ते नवीन काय रणनीती आखतात, हे येत्या वर्षभरात दिसून येईल. कॉंग्रेस व देशातील विरोधी पक्षांची एकजूट झाल्याशियाय ते भाजपला टक्‍कर देऊ शकणार नाहीत.\nविरोधी पक्ष मोदीना विरोध करताना एकत्रित करतात; परंतु ते एकत्र येत नाहीत. मोदींनी एकत्रित निवडणुका घेण्याचा घाट घातला आहे. तो जर विरोधी पक्षांना पसंत नसेल आणि सत्ताबदल करायचा असेल तर त्यांनी एकत्रित येण्याचा पर्यायच योग्य वाटतो. एकत्रित निवडणुका घेणे ही भाजपची चाल आहे; त्यामुळे मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला मिळण्याची शक्‍यता आहे. परंतु एकत्रित निवडणुका घेऊनही भाजपाचे सामर्थ्य कमी पडले तर त्यांना वाचविणारा कोणीही नसेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपीडीपी पक्षाचाही पंचायत निवडणुकांवर बहिष्कार\nNext articleनगरसेवक पद रद्द अहवालावर आयुक्तांची स्वाक्षरी\nदृष्टीक्षेप: राजकीय कुरघोडीपुरतेच राममंदिर\nसाद-पडसाद: चंद्राबाबूंच्या प्रयत्नांना यश येईल\nपेरले तसेच उगवतेय (अग्रलेख)\nअबाऊट टर्व्ह: व्हर्च्युअल “रिऍलिटी’\nसाहित्यविश्‍व: निवडीच्या प्रयत्नांना तीन दशकांनी यश\nटिपण: घोषणा, आश्‍वासने अजून कागदावरच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/kadregaon-shivsena-party-worker-murder-case-charge-sheet-file-NCP-MLA-sangram-jagtap-name-is-not-in-the-charge-sheet/", "date_download": "2018-11-17T03:18:31Z", "digest": "sha1:MXOFIVL6H4ROCQMPZZ4JD7QR5IZJXV2L", "length": 3788, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल\nकेडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल\nकेडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात सीआयडी अधिकाऱ्यांनी आज न्यायालयात आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.\nदोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींमध्ये भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप बाळासाहेब गिऱ्हे, महावीर रमेश मोकळे यांचा समावेश आहे.\nयांच्याविरोधात भादवि 302, 303, 120 ब, 143, 144, 145, 147, 148, 149, 504, 534 आर्म एक्ट 325, 425 असे कलम लावण्यात आले आहेत. यावर उद्या सुनावणी होणार आहे.\nआमादार संग्राम जगताप यांच्या नावाचा दोषारोपपत्रात समावेश नसला तरी 173 (8) नुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Road-map-for-mining-in-budget/", "date_download": "2018-11-17T03:00:47Z", "digest": "sha1:NS2ABPIGOQ2QDY4VTTPAOVTSEU7ACJBR", "length": 6834, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अर्थसंकल्पात खाणींबाबत ‘रोड मॅप’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › अर्थसंकल्पात खाणींबाबत ‘रोड मॅप’\nअर्थसंकल्पात खाणींबाबत ‘रोड ��ॅप’\nखाण अवलंबितांची काळजी घेण्यास सरकार कटिबद्ध असून सर्वोच्च न्यायालयाच्या खाणबंदी आदेशामुळे त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ येऊ देणार नाही. आर्थिक समस्या असतानाही राज्यातील विकासकामांना खीळ बसू देणार नाही. खाणीसंबंधीचा ‘पथदर्शी आराखडा’ (रोड मॅप) येत्या अर्थसंकल्पात मांडणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.\nराज्यातील खाणीसंबंधी आमदारांची मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासोबत बुधवारी पर्वरी येथे मंत्रालयात बैठक झाली. यावेळी पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी माहिती दिली.\nमुख्यमंत्री म्हणाले, की खाणींबाबत पुढे काय धोरण असावे याबाबत आपण आघाडी सरकारमधील काही आमदारांच्या सूचना ऐकून घेतल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खाणींचा नव्याने लिलाव करावा की नाही, याबाबत आमदारांमध्ये मतैक्य नसल्याचे उघड झाले. याविषयी आपण सर्वच आमदार, राजकीय पक्ष तसेच अन्य संबंधित घटकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार आहे. सध्या 15 मार्चपर्यंत कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. त्यात सध्या उत्खनन केलेला खनिज माल तसेच डंपचा मिळून 4 दशलक्ष टन खनिजाचा आपण ई- लिलाव करू शकतो. त्यामुळे मे महिन्यातपर्यंत काम सुरू राहणार आहे. येत्या सहा महिन्यात खाणीसंबंधीच्या समस्येवर तोडगा काढला जाणार असल्याने ऑक्टोबरनंतर समस्या राहणार नाही.\nपर्रीकर पुढे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडाफार परिणाम जाणवणार हे सत्य आहे. मात्र, त्याचा राज्याच्या विकासात कसलाही अडथळा होणार नाही. सर्व विकासकामे व्यवस्थित चालू राहणार आहेत. राज्याच्या आर्थिक स्थितीवरही फक्‍त 2 ते 3 टक्के परिणाम होईल. राज्याच्या महसुलाचे हे नुकसान सरकार सोसू शकत असल्याने घाबरण्याजोगे काहीही नाही.\nबंदी आदेशामुळे खाणीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांनी हात-पाय गाळून बसण्याची गरज नाही. या सर्वांचे रोजगार वा अन्य उत्पन्नाचे साधन जाणार नसल्याचे आश्‍वासन आपण देत आहे. मात्र, या सर्व बाबीविषयी आपल्या सर्व कल्पना आपण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगणार असून खाणीसंबंधीचा ‘रोड मॅप’ जाहीर करणार आहे. त्यात सर्व समस्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे पर्रीकर म्हणाले.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/aStorm-Water-withdrawal-funds/", "date_download": "2018-11-17T02:28:04Z", "digest": "sha1:XU62KKG2QCDRGRVB2USS7DX3BFJH4IWA", "length": 9853, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्ट्रॉम वॉटरचा निधी जाणार परत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › स्ट्रॉम वॉटरचा निधी जाणार परत\nस्ट्रॉम वॉटरचा निधी जाणार परत\nदेवकर पाणंद येथे स्ट्रॉम वॉटरचे काम होणार का नाही. गेल्या पाहणीवेळी स्ट्रॉम वॉटरचे काम करून घेतो, असे सांगितले होते. चार दिवसांपूर्वीच्या पावसात लोकांच्या घरात पाणी गेले. शासनाने स्ट्रॉम वॉटरचा निधी परत मागितला आहे हे खरे आहे काय निधी परत जाणार असेल तर मनपा निधीतून काम पूर्ण करा, अशी मागणी सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने राज्यस्तरीय नगरोत्थानमधून काम प्रस्तावित केले होते. शासनाने हा प्रोजेक्ट गुंडाळून करून पैसे जमा करण्यासाठी कळविले आहे. शासनास पत्रव्यवहार करून पैसे थांबविण्यासाठी प्रयत्न करू, असे स्पष्ट करण्यात आले. व्हीयुबीची अपूर्ण कामे करण्यासाठी शॉर्ट टेंडरची फाईल 14 दिवस आयुक्‍त कार्यालयात आहे. सहीसाठी इतके दिवस लागतात का निधी परत जाणार असेल तर मनपा निधीतून काम पूर्ण करा, अशी मागणी सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने राज्यस्तरीय नगरोत्थानमधून काम प्रस्तावित केले होते. शासनाने हा प्रोजेक्ट गुंडाळून करून पैसे जमा करण्यासाठी कळविले आहे. शासनास पत्रव्यवहार करून पैसे थांबविण्यासाठी प्रयत्न करू, असे स्पष्ट करण्यात आले. व्हीयुबीची अपूर्ण कामे करण्यासाठी शॉर्ट टेंडरची फाईल 14 दिवस आयुक्‍त कार्यालयात आहे. सहीसाठी इतके दिवस लागतात का गेल्या पावसाळ्यापूर्वी टेंडर काढावयाचे होते, अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने टेंडरसाठी प्रस्ताव सादर केला आहे. रिस्क अ‍ॅण्ड कॉस्टवर आधारित कामे प्रस्तावित केली आहे. स्ट्रॉम वॉटरचे पैसे परत करा, असे पत्र शासनाकडून ���ले आहे. स्ट्रॉमवॉटरसाठी 70.93 कोटींचा डीपीआर केला होता. यापैकी 15.87 कोटी मनपाचा हिस्सा आहे. आतापर्यंत 51.40 कोटी खर्च झाला आहे, असे स्पष्ट करण्यात आले.\nसभापती आशिष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सत्यजित कदम, कविता माने, प्रतिज्ञा निल्ले, संदिप नेजदार, राहूल माने, संजय मोहिते, सविता घोरपडे, गिता गुरव आदींनी चर्चेत भाग घेतला. 53 ओपनस्पेसला महापालिकेचे नावशहरात बर्‍याच ठिकाणी पाणी पुरवठा विभागाकडून पाईप लाईन, ड्रेनेज लाईन व इतर कारणासाठी रस्ता खुदाई केली जात आहे. याची पवडी विभागाला माहिती नसते. नवीन रस्ता उकरावा लागतो. सर्व विभागात समन्वय हवा, अशी सूचना सदस्यांनी केली. प्रशासनाच्यावतीने पवडी विभागाकडून नवीन रस्ता करण्यापुर्वी सर्व संबधीत विभागास कळविण्यात येते, असे सांगण्यात आले. शहरातील ओपनस्पेस जागेला महापालिकेचे नांव लागले का अशी विचारणा सदस्यांनी केली.\nप्रशासनाच्यावतीने 53 ठिकाणच्या जागेला मनपाचे नांव लागले आहे. 188 जागा आहेत. यातील इनामी जमिन व इतर कारणाने नांव लागण्याचे काम प्रलंबित आहे. सदरची कार्यवाही तहसिलदार कार्यालयाकडे सुरु आहे, असे स्पष्ट करण्यात आले. शहरात 40 ठिकाणी पाण्याची गळतीजरगनगर भागातील गळतीबाबत वारंवार सांगूनही गळती काढलेली नाही. वर्षभरात पाणी गळतीचा खर्च काढल्यास त्यापेक्षाही कमी गळती काढण्याचा खर्च आहे. वारंवार सदस्यांनी सांगूनही गळती काढली जात नाही. 5 मोठया पाईपमधील गळतीतून 9 एमएलडी पाणी वाहते. अधिकारी सभागृहात खोटी माहिती देतात. गळती काढल्यास पाणी वाचून पैशाचीही बचत होईल. तुम्ही नियोजन करा. प्रत्येक महिन्याला टार्गेट ठेवा. टप्याटप्याने संपुर्ण गळती काढा. एखादा सेल फक्त गळती काढण्यासाठी ठेवा. वर्षभरात बर्‍याच पैशाची व पाण्याची बचत होईल, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने 40 ठिकाणी गळती आहेत. सर्व्हेनुसार 7 ते 8 एमएलडी पाणी वाया जाते. गळती काढण्याचे नियोजन करु, असे स्पष्ट करण्यात आले.\nकंटेनर फुटलेले आहेत. 2 महिने झाले दुरुस्तीला देवून अजून परत मिळालेले नाहीत. रिपेअरींगचे नियोजन केलेले नाही. वर्कशॉपमध्ये बराच अनागोंदी कारभार सुरु आहे. त्यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही लावा. त्याचे थेट प्रेक्षपण आयुक्त, महापौर व स्थायी समिती सभापती यांच्या कार्यालयात ठेवा, अशी सूचना सदस्यांनी केली. प्रशासनाच्यावतीने कंटेनर दुरुस्तीचे काम सुरु आहे. 50 टक्केपेक्षा जास्त खराब झालेत त्यासाठी खर्च जास्त येतो. दिड दिवस कंटेनर दुरुस्तीसाठी लागतो. जास्त खराब असल्यास वेळ लागतो, असे स्पष्ट करण्यात आले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/whatsapp-Message-issue-friend-hiting/", "date_download": "2018-11-17T02:24:48Z", "digest": "sha1:KRULR4NRAO7MQRJUEW2DS7ZLDFANRS3T", "length": 4428, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " व्हॉटस् अ‍ॅप मॅसेजवरून मित्रांमध्ये हाणामारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › व्हॉटस् अ‍ॅप मॅसेजवरून मित्रांमध्ये हाणामारी\nव्हॉटस् अ‍ॅप मॅसेजवरून मित्रांमध्ये हाणामारी\nव्हॉटस्अ‍ॅपवरून एकमेकांविषयी टाकलेल्या मॅसेजवरून दोन मित्रांत हाणामारीचा प्रकार रविवारी सायंकाळी खासबाग परिसरात घडला. याबाबत विनायक शिवाजीराव चौगले (वय 38, रा. म्हाडा कॉलनी, संभाजीनगर) व विजय विठ्ठल जाधव (रा. उद्यमनगर) यांनी राजवाडा पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. खासबाग परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणारे विनायक व विजय हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.\nदोघांमध्ये व्हॉटस् अ‍ॅपवरून एकमेकांला टाकलेल्या मॅसेजवरून दोन दिवस वाद सुरू होता. रविवारी सायंकाळी दोघांतील वाद विकोपाला गेला. खासबाग परिसरातील खाऊगल्‍लीत दोघे हमरीतुमरीवर उतरले. अचानक घडलेल्या या प्रकाराने खाऊगल्‍लीत आलेले अनेकजण गोंधळले. यातच दोघांनी खाद्यपदार्थाच्या गाड्यावरील साहित्य रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली. यावेळी अडवणूक करण्याचा शेजारील काही पदार्थ विक्रेत्यांनी प्रयत्न केला; पण वाद मिटला नाही. अखेर दोघांना राजवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्याने परस्परविरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिका��� भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ratnagiri-the-beauty-of-the-stone-issue-in-Ukshi/", "date_download": "2018-11-17T02:23:47Z", "digest": "sha1:PCN42CKXFXKWPI53YVBYXGR2WYGHWBPM", "length": 5625, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामस्थानींच जपले दगडातील सौंदर्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ग्रामस्थानींच जपले दगडातील सौंदर्य\nग्रामस्थानींच जपले दगडातील सौंदर्य\nतालुक्यातील उक्षी येथे आढळलेल्या कातळशिल्पाचे नैसर्गिक व मानवनिर्मित कोणतेही नुकसान होऊ नये तसेच याची प्रसिद्धी सर्वदूर व्हावी, या उद्देशाने येथील ग्रामस्थांनी संरक्षक भिंत बांधून कातळशिल्पाचे संवर्धन केले आहे. या कातळशिल्पाचा लोकार्पण सोहळा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाला. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते, सरपंच मिलींद खानविलकर, उपसरपंच हरिश्‍चंद्र बंडबे, कातळशिल्प अभ्यासक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, ॠत्विक आपटे आदी उपस्थित होते.\nकाही दिवसांपूर्वीच या कातळशिल्पांचा शोध लागला होता. येथील कातळावर 20 फूट लांब व 16 फूट रुंदीचे हत्तीचे शिल्प कोरण्यात आले आहे. ही रचना इ.स.पूर्व 10 हजार वर्षांपूर्वीची असावी, असा तज्ज्ञांचा कयास आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत येथे जाण्यासाठी 31 लाख रुपये खर्चून अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्यात आली आहे. या शिल्पापासून काही अंतर लांब कातळावर अनेक आकृती कोरलेल्या दिसून आल्या. मात्र, त्यांचे आकलन अद्याप होऊ शकलेले नाही. या आकृत्याही बांध घालून संरक्षित करण्यात येणार आहेत.\nयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, अमित शेडगे, अनिल विभुते यांचा सत्कार सरंपच मिलींद खानविलकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कातळशिल्प असणारी जमीन मोफत देणारे जागामालक अनुप सुर्वे, काशिनाथ देसाई आणि ही भिंत बांधण्यासाठी कोणताही मोबदला न घेणारे गावातीलच तरुण कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/President-of-the-Pimpri-chinchawads-Nationalist-Congress-Party-Opportunity-for-a-new-face-/", "date_download": "2018-11-17T02:26:33Z", "digest": "sha1:7SAD6QS3JRDLJH6R3YMHYQFDH7RPC6UU", "length": 13218, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नव्या चेहर्‍याला संधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नव्या चेहर्‍याला संधी\nपिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नव्या चेहर्‍याला संधी\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या 15 वर्षे एकहाती ठेवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा, विधानसभा आणि गतवर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत अक्षरश: पानिपत झाले. त्यामुळे पक्षाचे कारभारी व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यासाठी आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करुन नव्या चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून वर्तविली जात आहे.\nपिंपरी-चिंचवड हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता.पिंपरी-चिंचवडला राज्यातील विकासाचे रोल मॉडेल केलेल्या राष्ट्रवादीला गत निवडणुकीमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला. कारण, पक्षातील अनेकांनी वारे बघून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. घरभेदी प्रवृत्तीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र, काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीत पराभव पत्करला. परंतु, पक्षाशी कोणत्याही आमिषाला बळी पडून काडीमोड घेतला नाही. सध्यस्थितीला पक्षाची जी काही ताकद शहरात दिसते. ती केवळ निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच आहे. त्यामु��े आगामी काळात पक्ष संघटनेमध्ये निष्ठावान आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.\nअजित पवार यांनी जुन्या मात्तबरांना सल्लागार व मार्गदर्शकाची भूमिका बजाविण्याच्या सूचना केल्याचे विश्‍वसनीयरित्या समजते. तसेच, पक्ष संघटनेत नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचे सूतोवाच केले आहे. प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच ठिकाणचे पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहराची जबाबदारी निष्ठावान आणि नवीन चेहर्‍याला मिळते की पुन्हा तेच-ते नेतृत्व कार्यकर्त्यांवर लादले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nविशेष म्हणजे महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपदी जेष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची नियुक्ती करण्यात आली. त्याद्वारे भोसरी विधानसभा मतदार संघात संभाव्य उमेदवारीच्या दृष्टीने ताकद देण्यात आल्याचे मानले जात आहे. त्याच धर्तीवर चिंचवडमधील संभाव्य उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना ताकद देण्यासाठी शहराध्यक्षपदी चिंचवडमधील नव्या चेहर्‍याला संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.\nसध्यस्थितीत शहरातून शहराध्यक्षपदासाठी नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, युवा नेते संदीप पवार आणि शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी, संदीप पवार आणि प्रशांत शितोळे यांना संधी देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीतील एका दिग्गज नेत्याने दिली. या पदासाठी प्रशांत शितोळे यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र; त्यांनी महापालिका निवडणुकीत बंडखोरी केल्याने अतुल शितोळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तरीही कार्याध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागली होती. तर; दुसरीकडे अजित पवार यांचा अज्ञाधारी निष्ठावान कार्यकर्ता असलेल्या संदीप पवार यांना शहराध्यक्षपदी संधी मिळेल असा विश्‍वास संदीप पवार समर्थकांना आहे.\nराष्ट्रवादीने संघटनात्मक पदांवर नव्या चेहर्‍यांना संधी देऊन सत्ताधारी भाजपचा प्रखर विरोध करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे त्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर विविध बदल करण्यात येत आहेत यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या पिंपरी चिंचव��� शहरात अधिक लक्ष घातले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भ्रष्टाचार अथवा कोणताही आरोप नसलेला, उमेदीचा स्वच्छ चेहर्‍याने राष्ट्रवादीत संघटनात्मक पदावर काम करावा अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींची आहे.\nसंदीप पवार यांना निष्ठेचे फळ मिळणार का\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संदीप पवार यांची ओळख आहे. मुळशी पंचायत समितीचे तत्कालीन सभापती रमणनाना पवार यांनी 2001 पासून राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. महापालिका समावेशानंतर ताथवडेच्या पहिल्या नगरसेविका यमुना पवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकून शहराचेही लक्ष वेधले होते. गेल्या महापालिका निवडणुकीत संदीप पवार यांनी ताथवडे पुनावळे, काळाखडक-वाकड प्रभागातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष आणि विद्यमान गटनेते तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतील चिंचवड मतदार संघातील संभाव्य उमेदवार राहुल कलाटे यांच्याविरोधात काट्याची टक्कर दिली होती.\nताथवडे गावातील विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाविरोधात न्यायालयात स्थानिक नागरिकांची बाजू प्रभावीपणे मांडणारा अभ्यासू युवा चेहरा संदीप पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये तयार होत आहे. शहराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत संदीप पवार यांच्या पक्षनिष्ठेचे अजित पवार फळ देणार की अन्य कोणाला संधी देणार याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/32-thousand-45-cures-for-Virpur-dam/", "date_download": "2018-11-17T02:27:46Z", "digest": "sha1:IJZVIJ5TJT2VLRLYEPME766K6ZRLDUNL", "length": 5398, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीर धरणामधून ३२ हजार ४५९ क्युसेस विसर्ग करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur ��� वीर धरणामधून ३२ हजार ४५९ क्युसेस विसर्ग करणार\nवीर धरणामधून ३२ हजार ४५९ क्युसेस विसर्ग करणार\nनीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर, गुंजवणी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर, गुंजवणी व वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व गुंजवणी या तीन धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग वीर धरणात येत आहे. या येणार्‍या विसर्गामुळे वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग नीरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.\nनीरा खोर्‍यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर धरणामधून १० हजार ७१४ क्युसेस, नीरा-देवधर धरणामधून ३ हजार ३०० क्युसेस तर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरलेल्या गुंजवणी धरणामधून २ हजार क्युसेस विसर्ग सोडला जात आहे. तसेच या चार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून डोंगर माथ्यावरूनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वीर धरणात येत असल्यामुळे वीर धरणात येणारा विसर्ग वाढत आहे.\nदरम्यान आज सायंकाळी ६ वाजता वीर धरणाचे ५ दरवाजे ४ फुटांनी उचलण्यात आले असून यामधून नीरा नदीत २३ हजार १८५ क्युसेस विसर्ग सोडण्यात येत आहे.\nनीरा-देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे व वीर धरणात येणार्‍या विसर्गाचा विचार करून वीर धरणामधून आज रात्री कोणत्याही क्षणी विसर्ग ३२ हजार ४५९ क्युसेसपर्यंत वाढविण्याची शक्यता उपविभागीय अभियंता, वीर धरण यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे.\nविसर्गात वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Shaheed-Major-Kunal-Gosavi-was-awarded-the-posthumously-gallantry-award/", "date_download": "2018-11-17T03:04:30Z", "digest": "sha1:SUR63HG6N2EXR7ZNYF4SC2BYH3DTZZMG", "length": 4728, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहिद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर शौर्यचक्रवीर पुरस्कार प्रदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › शहिद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर शौर्यचक्रवीर पुरस्कार प्रदान\nशहिद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर शौर्यचक्रवीर पुरस्कार प्रदान\nपंढरपूरचे सुपूत्र शहिद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर जाहीर झालेला शौर्यचक्रवीर सन्मान आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. शहिद कुणाल गोसावी यांच्या पत्नी श्रीमती उमादेवी आणि मातोश्री सौ. वृंदाताई गोसावी यांनी हा सन्मान स्विकारला.\nशहिद मेजर कुणाल गोसावी हे 28 नोव्हेंबर 2016 रोजी काश्मीरमधील नगरोटा येथे अतिरेक्यांशी लढताना शहिद झाले होते. त्यांच्या शौर्याचा सन्मान म्हणून शौर्यचक्रवीर हा सन्मान त्यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला होता.\nसोमवार ( दि.23 रोजी ) दिल्ली येथे सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते हा सन्मान शहिदांच्या कुटूंबीयांना प्रदान करण्यात आला. शहिद कुणालच्या पत्नी उमादेवी, मातोश्री वृंदाताई गोसावी यांनी हा सन्मान राष्ट्रपतींच्याहस्ते स्विकारला. यावेळी निवेदीकेने शहिद कुणाल गोसावी यांच्या गाजवलेल्या पराक्रमाचे वर्णन ऐकताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. टाळ्यांचा कडकडाटात हा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/forget-mla-mp-corporator-at-list-pengviani-should-have-gone-to-matoshree-nitesh-rane/", "date_download": "2018-11-17T02:46:39Z", "digest": "sha1:UXSQIPI5OVJQJEZJJ3F6ISZ7OI3GTL56", "length": 8010, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार खासदार नगरसेवक सोडा किमान पेंग्वीनी तरी 'मातोश्रीवर' जायला पाहिजे होत - नितेश राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमदार खासदार नगरसेवक सोडा किमान पेंग्वीनी तरी ‘मातोश्रीवर’ जायला पाहिजे होत – नितेश राणे\nवेबटीम : एक काळ होता की गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी रीघ असायची, गुरुपौर्णिमेला सकाळीपासून ते रात्रीपर्यंत मातोश्रीच्या परिसराला जत्रेच स्वरूप आलेलं दिसून येत असे. सध्या शिवसेना सत्तेत आहे. या सत्ताकाळात अनेक नेत्यांना सरकारमध्ये मंत्रिपद मिळाली आहेत. मात्र, आज गुरुपौर्णिमा असताना देखील मातोश्रीवर एकही नेत्याने भेट दिली नसल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. या बाबद शिवसेनेसह राजकीऊ क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे.\nकोणत्याही घटनेवरून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी न सोडणारे आमदार नितेश राणे यांनी गुरुपौर्णिमेला कोणत्याच नेत्याने मातोश्रीवर जाण्याची तसदी घेतली नसल्याच्या कारणावरून उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल आहे की “आमदार, खासदार नगरसेवक सोडा किमान त्या पेंग्वीननी तरी मातोश्रीवर आपल्या गुरुला जाउन भेटण गरजेच होतं खुप लाड झाले त्यांचे”\nआमदार, खासदार ,नगरसेवक सोडा..किमान त्या penguins नी तरी मातोश्री आपल्या गुरु ला जाउन भेटण गरजेच होतं..\nखुप लाड झाले त्यांचे..\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/children-who-lie-at-young-age-turn-out-to-be-smarter/", "date_download": "2018-11-17T02:10:51Z", "digest": "sha1:HVMHJQTUUWLSRZTFEFHZS4K6ZHZJNSTL", "length": 20704, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "खोटं बोलणारी मुले स्मार्ट होतात! संशोधकांचा दावा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nमराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच आठवडय़ात\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कु��\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nखोटं बोलणारी मुले स्मार्ट होतात\nलहानपणी खोटं बोलणाऱ्या मुलांचे भवितव्य उज्जल असते. पुढे जाऊन ही मुले स्मार्ट बनतात, असे नुकत्याच झालेल्या संशोधनाच्या आधारे संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यांची ग्रहणशक्ती आणि स्वतःचे म्हणणे पटवून देण्याची क्षमता वाखाणण्याजोगी असते. त्यामुळे भविष्यात ही मुले स्मार्ट आणि इंटेलिजन्ट होतात असा दावा संशोधकांनी केला आहे.\nलहानपणी बेमालूमपणे खोटं बोलणाऱ्या मुलांबाबत पालक आणि शिक्षक चिंतीत असतात. या खोटं बोलण्याचे त्यांच्यावर दुष्परिणाम होतील अशी भीती त्यांना असते. मात्र, नुकत्याच झालेल्या संशोधनातून लहानपणी खोटं बोलणे ही समस्या नसून अशी मुले भविष्यात स्मार्ट बनतात असे संशोधकांनी सांगितले आहे. एखदी गोष्ट समजण्याची त्यांची क्षमता उत्तम असते असे टोरंटो विद्यापीठातील संशोधक कॅग ली यांनी सांगितले. मात्र, लहान वयात खोटं बोलणे आणि मोठं झाल्यावर खोटं बोलणे यात फरक असल्याचे त्यांनी सांगितले.चीनमध्ये बालवाडीतील 3 वर्षांच्या 42 मुलांच्या वागण्यातील सर्वेक्षणानुसार संशोधकांनी हा दावा केला आहे. या मुलांची दोन गटात विभागणी करण्यात आली. सुरुवातील मुलांना खेळण्यात गुंतवण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांनी एक खेळ संशोधकांनी त्यांना खेळण्यास सांगितले. एखादे खेळणे देऊन ते त्यांना लपवायचे होते. ते लपवण्यात यशस्वी झाले तर ते खेळणे त्यांना मिळणार होते.\nएका गटातील मुलांना खेळणे लपवण्याबाबत आणि त्याबाबत विचारपूस केल्यास समोरच्याश��� खोटं बोलून खेळणे मिळवण्याच्या टिप्स देण्यात आल्या. तर दुसऱ्या गटाला अशा कोणत्याही टिप्स देण्यात आल्या नाहीत. त्यानंतर या मुलांची एक चाचणी घेण्यात आली. त्यात स्वनियंत्रण, मानसीकता, निर्णय प्रक्रिया आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव ओळखणे याचा समावेश होता. या चाचणीत ज्या गटातील मुलांना खोटं बोलण्याच्या आणि लपवाछपवीच्या टिप्स देण्यात आल्या होत्या, तो गट दुसऱ्या गटापेक्षा सरस ठरला. त्यामुळे लहानपणी खोटं बोलता येणारी मुले समोरच्याचे वागणे-बोलणे ओळखून त्याप्रमाणे वागतात आणि स्मार्ट बनतात असे संशोधकांनी सांगितले.\nखोटं बोलणे ही एक नकारात्मक भावना आहे. मुलांना खोटं बोलू नये असे बजावण्यात येते. मात्र, लहान वयात खोटं बोलण्याची सवय असलेली मुलांची समज चांगली असते.मात्र, लहान वयात खोटं बोलणे आणि मोठं झाल्यावर खोटं बोलणे यातील फरक पालकांनी समजून घ्यावा असेही संशोधकांनी म्हटले आहे. आपली मुले स्मार्ट व्हावीत म्हणून त्यांना जाणून बुजून खोटं बोलण्यास शिकवू नये असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त पाहा त्यांची गाजलेली गाणी\nपुढीलअभिनेता सुमीत राघवन साकारणार डॉ. लागू यांची भूमिका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\n���ुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/photos-new-york-halloween-day-special/", "date_download": "2018-11-17T03:31:24Z", "digest": "sha1:XMP3WVD4VYM7B4VEYVXSMERBEGZEZOSV", "length": 7602, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Photos : न्यूयॉर्क : हॅलोविन डे'ची विशेष तयारी!", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nPhotos : न्यूयॉर्क : हॅलोविन डे’ची विशेष तयारी\n31 ऑक्टोबरला अमेरिकेत हॅलोविन उत्सव साजरा केला जातो.\nया भूताडकीच्या सोहळ्याला लोक प्रचंड गर्दी करतात. न्यूयॉर्कमध्ये या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.\n19 व्या शतकापासून या सोहळ्याला सुरवात झाली, या दिवशी काही लोक घरांच्या दारावर भोपळ्याचे चित्र लावतात तर काही लोक काळ्या रंगांचे काडसे परिधान करून आनंद व्यक्त करतात.\nPrevious articleऍपेक्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचा शुभारंभ\nNext articleदेशाचे भवितव्य शिक्षकांच्याच हाती – ना.महाजन : जि.प.च्या शिक्षक पुरस्काराचे वितरण\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश ���ृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-11-17T02:44:09Z", "digest": "sha1:SXUPFDYO5P36CBNRK2MPJQMNA6I3PDHO", "length": 23861, "nlines": 245, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम <% if ( total_view > 0 ) { %> <%= total_view > 1 ? \"total views\" : \"total view\" %>, <% if ( today_view > 0 ) { %> <%= today_view > 1 ? \"views today\" : \"view today\" %> no views today\tNo views yet", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nYou are here: Home » जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nआपली शेत जमीन ,प्लॉट इ. कायदेशीर कसा आहे हे प्रमाणित करण्यासाठी जमीन मोजणी करून घेणे आवश्यक आहे. न्यायालयीन प्रकरणे,प्रमाणित जमीन वाटप ,हक्क ठरविणे.इ. कामांकरिता जमीन मोजणी आवश्यक असते. जमीन मोजणी करीत ३ पद्धती आहेत यातील सर्वांसाठी लागणारी कागदपत्रे सारखीच असून फक्त जमीन मोजणीचा कालावधी कमी होतो. जितक्या तातडीने जमीन मोजणी करायची आहे त्या प्रमाणपत्रात शासकीय फी भरावी लागते. जमीन मोजणीसाठी तालुका भूमी अधिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा.\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\n. विहित नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टँप सह.\n. गाव नमुना ७/१२ चा उतारा किंवा आखीव पत्रिकेचा उतारा.\n. मोजणी फी भरण्या बाबतचे चलन.\n. मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाजे नकाशा ,अगर जमिनीच्या कोणत्या बाजू बाबत हद्दीची तक्रार व कोणत्या बाजूची हद्द काय करून पाहिजे याचा तपशील.\n. लगत खातेदारांचे नाव व पत्ता.\n१ शासकीय जमीन मोजणी करते वेळी त्याची चित्रफित शक्य झाल्यास काढून ठेवावी.\n२.कालांतराने हद्दी संबंधी वाद निर्माण झाल्यास चित्रफित / व्हीडीओ शुटींग महत्व्याचा पुरावा म्हणून मांडता येतो.\n३.जमीन किंवा प्लॉट मोजणी झाल्यानंतर आपल्या हद्दीत कुंपण टाकून घ्यावे.\n४. प्लॉट किंवा जमीन खरेदी करते वेळी शासकीय जमीन मोजणी करूनच विकत घ्यावे.\nत्यामुळे पुढे शेजारील व्यक्तींचा किंवा त्या जमिनीच्या वारसांचा त्रास होत नाही.\n५. साधी मोजणी १८० दिवस तातडीची मोजणी ८० दिवस अ���ि तातडीची मोजणी ६० दिवस असा साधारणता कालावधी आहे.\nमी जमिनीची मोजणी केली आहे पण मला त्या नकाशेची ब्लु प्रिंट काढायची आहे मोजणी नकाशेची ब्लु प्रिंट म्हणजे काय आणि ती ब्लु प्रिंट कुठे काढून मिळते कृपया मदत करा मी पिंपरी चिंचवड मध्ये राहतो\nसर खाजगी जमीन मोजणी जी केली जाते ती योग्य असते का खाजगी जमीन मोजणीची पद्धत कशी असते\nआमच्या जमिनीमध्ये . म्हणजे भाव हिस्सा असतो. तर आता मोठी पिढी आहे. आणि आता ते हिस्सा द्यायला नाकारतात. तर त्यासाठी मला महिती द्यावी.\nआणि दुसरा माझा असा प्रश्न आहे. फेरफार्यावर माझ्या आजोबांचं नाव आहे पण ७/१२ वर नाव नाही तर कृपा करून मला माहिती सांगावी.\nमाझी रावेर जि जळगाव येथे गट न 1155 2/2 प्लॉट न 1 असून समोरिल व्यक्तिने अतिक्रमण केले असून मोजनिसाठी अडथळा निर्माण करत आहे तरी मोजनिसाठी मार्गदर्शन करावे आणि 0.11 हे आर चे किती स्क्वे फुट होतात सांगावे संपर्क 8788880629\nशेत माझ्या कडे आहे पण नावावर नाही\nत्याची फेरफार 15 yr पुर्वी झाली होती पण नोंद नाही देणारा सही देत नाही\nमला जमीन मोजणी करायची आहे माहिती द्या\nआमची शेती आमचया नावावर झालेली सगळी कागद पतरे काेनती असतात ते सानगा\nआम्हाला शेत जमीन मोजणी करायची आहे त्याची आहे फी किती आहे\nजमीन मोजणी साठी व संबंधित इतर माहिती करिता संपर्क\nकोर्ट कमिशन पोट हिस्सा मोजणी कशी करावी\nमला माझी जमीन मोजुन घ्यायची आहे व ज्या ठिकाणी धुरा आहे त्या ठिकाणी मलादगड लावुन किंवा सिमेंटचे पोल जमीनीवर मध्ये रोवुनी आपली हद्द शेजार्या पासुन सुरक्षित करायची आहे त्यासाठी मला माहिती द्या.\nजमीन मोजणी साठी व संबंधित इतर माहिती करिता संपर्क\nसाधी मोजणी १८० दिवस तातडीची मोजणी ८० दिवस अति तातडीची मोजणी ६० दिवस असा साधारणता कालावधी आहे.\nमला शेत जमीन मोजून घ्यायची आहे\nपण मला माझे शेजारी सम्मती पत्र देत\nनाही तर याच्यावर मला पर्याय सांगा\nतहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी\nदीवाणी न्यायालयातून मोजणी करणेत यावी\nस्वतःची जमिन मोजन्यासाठी मोजनी अर्जावर गटातील सर्वांची सही/संमती बंधनकारक आसते का\nएक दोघांनी अङवनूक केली तर पर्याय काय\nशेत माझ्या हद्दीत आहे पण नावावर नाही\nत्याची खरेदी 15 yr पुर्वी झाली होती पण नोंद नाही देणारा सही देत नाही\nमला शेत जमीन मोजून घ्यायची आहे\nपण मला माझे शेजारी सम्मती पत्र देत\nनाही तर याच्यावर ���ला पर्याय सांगा\nसिटी सर्व कडून तो कोर्टात दाखल करा आणि कोर्टा मार्फत च मोजणी करा खर खोट सीध होईल आणि तुम्हाला न्याय भेटेल\nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nजॉब पोर्टल – करिअर मार्गदर्शन\nआमच्या ऑफिस मध्ये कामासाठी जोब ओपनिंग आहे.\nकाम्पुटर आणि इंटरनेट [अनुभवी / फ्रेशर ] १२ +\nदिघी पुणे – जवळच्या उमेदवारांस प्राधान्य\nकामाचे स्वरूप आणि इतर माहिती प्रत्यक्ष मुलाखती मध्ये दिली जाईल.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nनवीन सरकारी योजना (2)\nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे (240)\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र (111)\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद (105)\nवारस नोंदी कशा कराव्यात (99)\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना (86)\nसर्व हक्क सुरक्षीत © 2018 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑\nआपणास काही मदत हवी आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1629058/padman-screening-kriti-sanon-ayushmann-khurrana-and-others-in-attendance/", "date_download": "2018-11-17T02:46:08Z", "digest": "sha1:73HOJOFHZYCG2THQSQFB3H4QHDWIKI4D", "length": 7142, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: PadMan screening Kriti Sanon Ayushmann Khurrana and others in attendance | PadMan screening: ‘पॅडमॅन’ स्क्रिनिंग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nPadMan screening: ‘पॅडमॅन’ स्क्रिनिंग\nPadMan screening: ‘पॅडमॅन’ स्क्रिनिंग\nअक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांचा बहुप्रतिक्षित पॅडमॅन चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी, आर बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाचे बॉलिवूडकरांसाठी खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.\nआयुषमान खुराना, क्रिती सनॉन, प्रेरणा अरोरा\nइशान खत्तर आणि त्याची आई निलिमा खत्तर\nप्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज, आफताब शिवदासानी आणि त्याची पत्नी निन दुसांज\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/142", "date_download": "2018-11-17T02:22:42Z", "digest": "sha1:YM53ZQOQENYI7VEN3A75WFIRNVJXIDYP", "length": 15252, "nlines": 204, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शिक्षण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिक्षण\nमार्क्स यांना बुद्धी देवो\nमानवीय समाजामध्ये विचारधारा हि लहानपणा पासून रेखाटली जाते, यामध्ये त्या निरागस चेहऱ्याचा काहीही दोष नसतो. कोणाचे विचार कितपत योग्य किंवा वाईट आहे याचे मापदंड नको ठरवायला. भारतामध्ये सद्या ‘लाल सलाम’ च्या घोषणा जोर-जोरात सुरु आहे आणि JNU च्या प्रसंगा नंतर त्या￰￰ला अत्त्याधिक पाठिंबा मिळाला . यामध्ये सर्वाधिक हे विध्यार्थी दशेतील तरुण होते. ते नैसर्गिकच आहे कारण जेव्हा पण मार्क्स यांचं नाव ऐकायला येते तेव्हा धमन्यांतील ���क्त खळवंडल्या शिवाय राहणार नाही . मार्क्स यांचं व्यक्तिमत्व अत्त्यंत प्रभावशाली आणि संघर्ष्याच्या लेखणी मधून उभरून आलय.\nRead more about मार्क्स यांना बुद्धी देवो\nमायबोली गणेशोत्सव २०१८ - माझी युक्ती (उपक्रम)\nआजकालची लहान लहान मुले भलतीच स्मार्ट, आपण त्या वयात होतो तेव्हा आपल्याला जितकं कळत होतं त्याच्या पाच पावलं पुढे आजची पिढी आहे. त्यांना असलेल्या शंकाना, प्रश्नांना उत्तरे देताना आपलयालाच नाकीनऊ येतात. प्रत्येक वेळेस मुलांना एखादा विषय सोप्प्या आणि समजणार्‍या उदाहरणातून शिकवणारे शिक्षक पण आजकाल कमी होत चालले आहेत. अशा वेळेस आपल्यालाच पालक म्हणून ही जबाबदारी उचलावी लागते. मुलांना शिकवता शिकवता अनेक गोष्टी आपण सुद्धा शिकत असतो. एखादी संकल्पना, विषय शिकवताना आपल्याला अनेकदा सोप्प्या पद्धती सापडतात ज्या कोणत्याही पुस्तकात, पाठ्यक्रमात दिलेल्या नसतात.\nRead more about मायबोली गणेशोत्सव २०१८ - माझी युक्ती (उपक्रम)\nसकाळी 7 चा मोबाईल गजर वाजला विवेक ने डोळे बंद ठेवूनच तो बंद केला ह्याला कला म्हणावी की सवय पण ठीक आहे ना माणूस वेळेवर काम करू लागला. विवेक उठला मोबाईल घेतला आणि त्याला सलाईन लावायला घेऊन गेला म्हणजे चार्जिंग ला माणूस एक वेळेस स्वतः पाणी पिण्याचे विसरेल पण मोबाइल ला चार्जिंग लावायला नाही.\nकाय दोष आता त्या\nदोन पेग ज्यादा मारले\nनंगे फोटो व्हायरल झाले\nआता रे पोलिसांचे पाय धरले\nबोलती का रे तुझी\nमैत्री शाळा – मेळघाट २०१८ –१९ मैत्री गणित विज्ञानाशी\nमैत्रीची सुरुवात मेळघाटातल्या कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य विषयक कामांपासून झाली असली तरी गेली काही वर्षे आपण मेळघाटातल्या शाळा आणि मुलांचे शिक्षण सातत्य या मुलभूत बाबींकडे आवर्जून लक्ष पुरवत आहोत.\nRead more about मैत्री शाळा – मेळघाट २०१८ –१९ मैत्री गणित विज्ञानाशी\nशिवा ऐथल यांचा लेख.\n\"यु कॅन विन\" ~ बुलशिट\nपुण्यातील या शिक्षणसंस्थेतील पीडीत विद्यार्थ्यांसाठी काही करता येणे शक्य आहे का \nपुण्यातील एका खासगी शाळेबाबतची बातमी भयंकर आहे. बातमी ज्या प्रमाणे विविध वाहीन्यांवरून समोर येतेय त्यावरून तरी प्रथमदर्शनी तुघलकी फर्मान काढून पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. या अटी भयानक आहेत. आणि जर पाळल्या नाहीत तर पोलीसी कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे.\nखालील लिंकवर आपण पाहू शकता.\nRead more about पुण्यातील या शिक्षणसंस्थेतील पीडीत विद्यार्थ्यांसाठी काही करता येणे शक्य आहे का \nआजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे.\n९८१ भागिले ९ किती होतात रे कंपनीत आमच्या सेक्शनमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या ट्रेनी पोराला विचारले. कितीही वेळ लागुदे, मनात कर किंवा कागदावर. पण calculator, कॉम्प्यूटर किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.स्वत;चे स्वत: करायचे. ( डिप्लोमा-ट्रेनी म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे हा पोरगा.)\n त्याची काय गरज आहे ९८१ भागिले ९ ना... सोप्पे तर आहे उत्तर ९९.”\nमी शांतपणे म्हटले “कागदावर कर. तुला हवा तेवढा वेळ घे. म्हटलंय ना...”\nRead more about आजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे.\nफी कनसेशन private मेडिकल साठी ओबीसी ला आहे का \nफी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का \nमाझी मुलगी मेडिकल ला प्रवेश घेवू इच्छिते\nतर ओबिसिला private ला फी सवलत आहे का\nकारण मेडीकॅल ची फी बघून दडपण आलेय\nआणि जरा प्रवेश प्रकिया समजावून सांगितली तर खूप चं होईल\n८५ ,१५, नीट प्रकिया डोक्यावरून जात आहे\nतरी सोप्पी करून सांगा\nफी structure पण माहित असेल तर SHARE करा प्लीज\nRead more about फी कनसेशन private मेडिकल साठी ओबीसी ला आहे का \nपहाट फटफटायच्या आधीच धुरपानं तानीला ठवलं “ताने, उठ लवकर. वारीत जायचयं.” तानी अजुनच जास्त गोधडीत गुरफटली. कालच्या भुरभुर पावसानं चांगलाच गारवा आला होता. फाटक्या गोधडीतून अंग बाहेर निघत नव्हतं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-25-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T03:26:57Z", "digest": "sha1:GMV6AXJRIXBRIKAUBNTI2Z5UZSUPOWHV", "length": 9622, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेट्रोल 25 रूपयांनी स्वस्त होऊ शकते पण केंद्र सरकार ते करणार नाही – चिदंबरम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपेट्रोल 25 रूपयांनी स्वस्त होऊ शकते पण केंद्र सरकार ते करणार नाही – चिदंबरम\nनवी दिल्ली – देशातील पेट्रोलचे दर सध्याच्या परिस्थितीतही 25 रूपयांनी कमी होऊ शकतात पण सरकार ते करण���र नाही असे मत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. या संबंधात त्यांनी ट्विटरवर तपशीलाने विवेचन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकार प्रत्येक लिटर मागे लोकांचे 25 रूपये जादाचे काढून घेत आहे. हे लोकांचे पैसे आहेत ते त्यांना परत मिळाले पाहिजेत हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतीनुसार प्रतिलिटर सरकार 15 रूपयांचा फायदा काढून घेते आणि त्यावर पुन्हा प्रतिलिटर 10 रूपयांचा अतिरीक्त कर लावला जातो. हे मागे घेऊन सरकारला 25 रूपयांनी पेट्रोल स्वस्त करणे सहजशक्‍य आहे. पण ते हे करणार नाहीत.\nलोकांची फारच ओरड झाली तर एक दोन रूपयांची कपात करून ते लोकांना फसवण्याचेच काम करतील असे मतही चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या काळात 19 दिवस पेट्रोल आणि डिजेलची दरवाढ रोखून धरण्यात आली होती पण आता रोजच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असून आता तर ते विक्रमी पातळीवर गेले आहेत. सध्याच्या दराने केंद्र सरकार पेट्रोलवर 19 रूपये 48 पैसे इतके उत्पादन शुल्क लागू करीत असून डिझेलवर 15 रूपये 33 पैसे दराने उत्पादन शुल्क लागू केले जात आहे. त्याखेरीज राज्यांकडूनही भरमसाठ व्हॅट लागू केला जात आहे. तो प्रत्येक राज्यात वेगळा आहे. पेट्रोल व डिझेल वर एक रूपयांचा उत्पादन शुल्क कमी केले तर सरकारला तेरा हजार कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागते.\nसरकारने नोव्हेंबर 2014 पासून आत्ता पर्यंत नऊ वेळा उत्पादन शुल्क वाढ केली आहे. या उत्पादन शुल्क वाढीमुळे सरकारला मागील आर्थिक वर्षात तब्बल 2 लाख 42 हजार कोटी रूपयांचा जादाचा महसुल मिळाला होता. मोदी सरकारच्या काळात मध्यंतरी तर कच्चा तेलाच्या किंमती 22 डॉलर्स पर्यंत खाली आल्या होत्या. मनमोहनसिंग सरकारच्या काळात या किंमती 142 डॉलर्स पर्यंत वर गेल्या होत्या. तरीही त्या काळात आजच्या तुलनेत खूपच स्वस्त दरात पेट्रोल मिळत होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोदी सरकार जनतेसमोर मांडणार चार वर्षांची कामगिरी\nNext articleसिंधु नदीच्या पाणी वाटपाबाबतची बोलणी फिसकटली\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-police-watch-ksa-football-league/", "date_download": "2018-11-17T02:22:59Z", "digest": "sha1:C26ZZMDJUII6KZLXVV2M6MSD75AMXJDZ", "length": 5148, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर\nकेएसए फुटबॉल लिगने मंगळवारपासून फुटबॉल हंगामाला सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केएसए पदाधिकारी आणि पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेतली. पोलिस प्रशासनही सज्ज झाले असून सामन्यांवेळी हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना केल्या. दुपारी 2 वाजता दिलबहार तालीम ब विरुद जुना बुधवार तालीम या संघामध्ये पहिल्या सामन्याचा किक ऑफ होईल.\nवरीष्ठ गट फुटबॉल लिगने हंगामाला सुरुवात होत असून शहरातील सर्वच संघांत उत्सुकता आहे. पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार्‍या सामन्यांवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलिस घेत आहेत. सोमवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी केएसए पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शहर उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी महत्त्वपूर्ण सुचना केल्या.\nमैदानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासोबतच सामान्य फुटबॉलप्रेमींना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना करण्यात आली. फुटबॉल सामन्यांनंतर मैदानाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.\nस्वाती यवलुजे होणार नूतन महापौर\nअनेक कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्जवाटप\nकाय आहे ई-वे बिल प्रणाली\nकुरूंदवाडमध्ये शरद पवार यांच्या फोटोचा अवमान\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्���ा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Maratha-youths-into-business-says-chhatrapati-sambhaji-raje/", "date_download": "2018-11-17T02:24:15Z", "digest": "sha1:25WTYLRAK4ILIRQT7RLXKUQFRFWRVZQ2", "length": 4712, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा तरूणांनो व्यवसायात उतरा : छत्रपती संभाजीराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मराठा तरूणांनो व्यवसायात उतरा : छत्रपती संभाजीराजे\nमराठा तरूणांनो व्यवसायात उतरा : छत्रपती संभाजीराजे\nमराठा तरूणांनी व्यवसायात उतरावे. त्यांच्या व्यवसायाच्या जाहीरातीसाठी आणि अनेक ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी ‘मराठा डायल’ ही डिरेक्टरी निश्‍चितच उपयोगी पडेल, असे मत राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. सातारा रोडवरील आण्णाभाउ साठे सभागृहात ‘मराठाडायल’ डिरेक्टरीच्या उदघाटन खा. संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाव्हणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, प्रवीण गायकवाड, संजीव भोर, अमोल काटे, संदीपदादा मोहीते व इतर मान्यवर उपस्थित होते.\nमराठाडायल डॉट कॉम ही मराठा व्यावसायिकांची डिरेक्टरी आहे. मराठा डायल वर हजारो मराठा व्यावसायिकांचे व्यवसाय नोंदणी केलेले आहेत. या डिरेक्टररीमध्ये हवी ती सेवा आणि हवे ते मराठा व्यावसायिक शोधू शकता. सर्व मराठा लोकांनी फक्त मराठा व्यावसायिकांकडूनच सेवा घ्यावी असे यामागील ध्येय आहे.\nयावेळी अनेक मान्यवरांनी मराठी माणुस कसा व्यवसाय करून शकतो याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे म्हणाले की मराठा समाजाने केवळ ‘रिअ‍ॅक्टिव्ह’ न होता ‘अ‍ॅक्टिव्ह’ व्हावे. नुसता इतिहास नाही तर भविष्यही घडवायला हवे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Metro-work-to-start/", "date_download": "2018-11-17T02:23:12Z", "digest": "sha1:ZOKAN6MFIUQVNFMNAVFFPUAOGITXVYLJ", "length": 5110, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वनाझ-रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या कामास होणार सुरूवात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वनाझ-रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या कामास होणार सुरूवात\nवनाझ-रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या कामास होणार सुरूवात\nवनाज ते रामवाडी या क्रमांक दोन मार्गिकेतील आठ मेट्रो स्टेशनच्या कामांना येत्या आठ दिवसांत सुरुवात होणार आहे. वनाज, आनंदनगर, आयडीअल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे महाविद्यालय, डेक्कन जीमखाना, संभाजी गार्डन आणि पुणे महापालीका या स्टेशनची कामे पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी एचसीसी अल्फारा या कंपनीला 500 कोटींची निविदा देण्यात आली आहे.\nमेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या वनाज येथे दोन तर विजय सेल्सजवळील एका खांबाच्या फाउंडेशनचे काम पुर्ण होईल. त्यामुळे येत्या आठवड्यात अन्य सात खांबाच्या फाउंडेशनचे काम सुरु होईल.\nया मार्गिकेवरील वनाज ते शिवाजीनगर येथील खांब उभारणीच्या आणि फाउंडेशनच्या कामांना चांगलीच गती आल्यामुळे त्याच्या पुढील टप्प्याला आत सुरुवात करण्यात येणार आहे. स्टेशन्सच्या डिझाईन आणि निविदा मंजुर असून आता प्रत्यक्ष त्यांच्या कामाची सुरुवात हे महत्त्वाचे पाऊल आता पडणार आहे. या स्टेशन्सच्या कामासाठी सुमारे 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च एचसीसी अल्फारा कंपनीकडून करण्यात येणार आहे. आठ स्टेशन्सपैकी सर्वप्रथम आनंदनगर आणि वनाज येथिल स्थानकाच्या कामास सुरुवात होणार आहे, असे वनाज ते रामवाडी या मार्गिका क्रमांक दोनचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितल आहेे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/MOCCA-Accused-Attack-On-sangli-Police/", "date_download": "2018-11-17T03:18:01Z", "digest": "sha1:MF4RDQQSCUFUX6SWWO3EQN6DGOVLBOCH", "length": 4289, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली पोलिसांवर हल्ला; साताऱ्याचा गुन्हेगार पळाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सांगली पोलिसांवर हल्ला; साताऱ्याचा गुन्हेगार पळाला\nसांगली पोलिसांवर हल्ला; साताऱ्याचा गुन्हेगार पळाला\nमोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला साताऱ्यातील दत्ता जाधव आणि त्याच्या साथीदारांनी सांगली पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल (मंगळवार दि. २४ एप्रिल) रात्री घडली असून याबाबतची नोंद जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.\nयाबाबत प्राथमिक माहिती अशी सातारा येथील दत्ता जाधव व त्याच्या टोळीवर नुकतीच मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्काची कारवाई होताच तो साताऱ्यातून पसार झाला होता. त्यानांतर सांगली येथील जतच्या पोलिसांना त्याच्याबाबत माहिती मिळाली. मंगळवारी जत पोलिस त्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर दत्ता जाधव व त्याच्या टोळीने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात पोलीस व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर दत्ता जाधव नाट्यमयरित्या पसार झाला.\nदरम्यान, मोक्काअंतर्गत कारवाई झालेले अनेकजण मोकाट आहेत. त्यांच्याकडून पोलिस लक्ष्य झाल्याने सातारा पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Two-police-personnel-robbed-on-the-highway-in-Umbraj/", "date_download": "2018-11-17T02:26:29Z", "digest": "sha1:VX5WZ4UCCVE45KVFAO6MAPPDEMTA7F5A", "length": 8599, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्गावर दोघा पोलिस कर्मचार्‍यांना लुटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महामार्गावर दोघा पोलिस कर्मचार्‍यांना लुटले\nमहामार्गावर दोघा पोलिस कर्मचार्‍यांना लुटले\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेरले (ता. कराड) हद्दीत पेरले फाटा येथे कोल्हापूर येथील पोलिस महानिरीक्���क कार्यालयातील कामकाज आटोपून मोटारसायकलवरून परत येणार्‍या सातारा मुख्यालयातील व पुणे ग्रामीण मुख्यालयातील दोघा पोलिस कर्मचार्‍यांना कार आडवी मारून चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शासकीय कागदपत्रे, सेवा पुस्तके आणि रोख रक्‍कम लुटल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री घडली.\nदरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी अवघ्या पाच तासांत संशयितांना मुद्देमालासह जेरबंद केले. दरम्यान, त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.\nप्रतीक प्रकाश माने (रा. काशिळ), अशोक शिवाजी पवार, सागर मारुती देशमुख आणि गणेश संजय जाधव (सर्व रा. पाल, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. तर पो.कॉ. विजय दत्तात्रय घाटगे (वय 30) पोलिस मुख्यालय सातारा आणि पो.कॉ. बापूराव म्हेत्रे पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय अशी मारहाण झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत.\nयाबाबत विजय घाटगे यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार घाटगे हे मंगळवार दि. 24 एप्रिल रोजी दुपारी 2 च्या सुमारास पोलिस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापूर परीक्षेत्राचे टपाल पोच करण्यासाठी गेले होते. सदरचे टपाल देवून त्यांनी सातारा कार्यालयासाठीचे टपाल आणि सेवापुस्तके ताब्यात घेतली. या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाचे पो.कॉ. बापूराव म्हेत्रे यांची भेट झाली. त्यांनीही टपाल देवून पुणे ग्रामीण मुख्यालयाचे टपाल आणि सेवापुस्तके ताब्यात घेतली. घाटगे हे म्हेत्रे यांची मोटारसायकल एमएच-09-डीई-6522 वरून कोल्हापूर येथून सायंकाळी सातच्या सुमारास निघाले.\nरात्री 9.30 वा.च्या सुमारास पेरले ता.कराड गावच्या हद्दीत पाठीमागून ओव्हरटेक करून कार (एमएच-15-जीए-1522) समोर उभी राहिली. कार मधील दोघेजण उतरून त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांना दमदाटी करून मारहाण करण्यास सुरूवात केली. एकाने मोबाईलवर फोन करून अन्य दोघांना बोलावून घेतले. काहीवेळात बिगर नंबरच्या बुलेटवरून दोनजण घटनास्थळी आले. यावेळी कार मधील दोघांनी मोटार सायकलवरील सेवा पुस्तकांची दोन गाठोडी जबरदस्तीने हिसकावून घेवून कार मध्ये ठेवली. तसेच म्हेत्रे यांच्या पाठीला अडकविलेली सॅक हिसकावून पलायन केले. यामध्ये रोख रक्‍कम, पॅनकार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे होती. तर दोन गाठोडयामध्ये सातारा पोलिस दलाची 15 आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाची 10 सेवापुस्तके होती.\nदरम्यान सदर घटनेची माहिती घाटगे यांनी सातारा पोलिस कंट्रोलला देताच घटनास्थळी उंब्रज पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बजरंग कापसे व त्यांचे सहकारी यांनी तातडीने धाव घेतली. कार नंबरवरून संशयीतांचा शोध घेत अवघ्या पाच तासात संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सेवा पुस्तके हस्तगत करण्यात आली आहेत. अधिक तपास स.पो.नि. कापसे करत आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/tractor-accident-in-vairag-solapur/", "date_download": "2018-11-17T03:11:52Z", "digest": "sha1:TMXKHM2ZCOLJKVWMKWONUMKZQ64NMPYB", "length": 4965, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू\nसोलापूर : ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू\nमाढा तालुक्यातील हळदुगे व लाडोळे गावच्या शिवेवर ट्रॅक्‍टर अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. बुधवारी दुपारी २.३० वा.च्या सुमारास ट्रॅक्‍टरवरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यात बाबुराव अभिमान गायकवाड (वय ५५, रा. हळदुगे) आणि अनिल काशिनाथ बुरगुटे (वय ५२, उपळे दु) या दोघांचा मृत्यू झाला.\nयाबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उपळे (दु) येथे सपाटीकरणाचे काम करून ट्रॅक्‍टर (एम.एच. २५ एच ७९३६) वैरागकडे निघाला होता. दरम्यान चालक अनिल बुरगुटे यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्‍टर रस्‍त्याखाली जाऊन पलटी झाला.\nअपघात एवढा भीषण होता की यात चालक बुरगुटे हे स्‍टेअरिंगमध्येच अडकले. त्यांना त्याठिकाणाहून बाहेर पडता आले नाही. तर शेजारी बसलेले बाबुराव गायकवाड हे ट्रॅक्‍टरखाली अडकल्याने जागीच मृत्युमुखी पडले. अपघातात ट्���ॅक्‍टरचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.\nमृत दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केले. याबाबत मृत वैराग पोलिसांत गुन्‍हा नोंद करण्यात आला आहे.\nतर वाचला असता जीव\nअपघातानंतर चालक अनिल बुरगुटे हे स्‍टेअरिंगमध्ये अडकले होते. तेव्‍हा ते जिवंत होते परंतु अंगावर ओझे असल्याने आणि वेळेत बाहेर काढता आले नाही. त्यामुळे केवळ बचाव यंत्रणेअभावी बुरगुटे यांचा मृत्यू झाला.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/modi", "date_download": "2018-11-17T02:58:43Z", "digest": "sha1:FSH6PJCYN7Q2XZ6FH7RF7ZEO7U5G5ES2", "length": 9416, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "modi Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nबलात्कार ही विकृतीच ; मोदींचे कठुआप्रकरणी वक्तव्य\nऑनलाईन टीम / लंडन : बलात्कार हा बलात्कारच असतो, बलात्कार ही एक विकृती आहे’, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठुआ बलात्कारप्रकरणी दिली आहे. लंडनमधल्या ‘भारत की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते. कठुआमध्ये 8 वर्षीय बालिकेवर अत्यंत निर्घृण आणि निर्दयी पद्धतीने बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपींच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधल्या बार काऊन्स्लिने मोर्चाही काढला.यामध्ये हिंदुत्तवाद्यांचा समावेश होता.त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली ...Full Article\nमोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचे वाटोळे केले : राहुल गांधी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचश वाटोळे केल्याची घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. देशात काही राज्यात निर्माण झालेल्या चलन ...Full Article\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उपोषण करणार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उद्या भाजपाचे नेते उपोषण करणार आहेत. विरोधी पक्षां���ी गोंधळ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज रोखून धरल्याच्या निषेध म्हणून भारतीय जनता ...Full Article\nन्यू इंडियाला सशक्त करणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान मोदी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : यंदाचा अर्थसंकल्प हा न्यू इंडियाला सशक्त करणारा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाचा ...Full Article\nरोजगार निर्मिती करण्यात सरकार अपयशी ; पी.चिदंबरम\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली ‘भजी विकणे हे नोकरी असेल तर, भिक मागणे हे सुध्दा रोजगार आहे’, असा टोला काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे. पंतप्रधान ...Full Article\nबजेट सर्वांना खुश करणारे नसेल ; मोदींचे संकेत\nऑनलाइन टीम / नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून येत्या 1 फेबुवारीला मांडण्यात येणारे अर्थसंकल्प सर्वांना खुश करणारे नसेल.यामध्ये सरकारकडून अर्थिक सुधारणांना दिशा देण्यावर भर असणार आहे.असे संकेत पंतप्रधान नरेंद्र ...Full Article\nजगभरातील तीन अव्वल नेत्यांमध्ये मोदींचा समावेश\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली: जगातील अव्वल तीन नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचे रॅकिंन जाहीर केले. ...Full Article\nगुजरातमध्ये मोदी फर्स्टक्लास, राहुलही पास\nऑनलाईन टीम / अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने अपेक्षेप्रमाणेबाजी मारली असली, तरी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसनेही मुसंडी मारल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोदी फर्स्टक्लास असले, तरी ...Full Article\nपंतप्रधान मोदी- राहुल गांधी यांच्या रोड शोला पोलिसांनी नाकारली परवानगी\nऑनलाईन टीम / अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने (आयबी)वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला ...Full Article\nभारत देशच माझे माता-पिता ; मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर\nऑनलाईन टीम / अहमदाबाद : जे काँग्रेस नेते माझे आई- वडिल कोण आहेत विचारतात त्यांना मला सांगायचे आहे की, भारत देशच माझे माता-पिता असून माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाला ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्��� शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/category/english-poems/page/2/", "date_download": "2018-11-17T02:17:34Z", "digest": "sha1:TUEVKQK2G6JO6T6PGF5W3O4CBJ7RYPEA", "length": 3708, "nlines": 37, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "English Poems – Page 2 – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/facility-apply-e-cst-declarations-periods-31032016-has-been-made-available-mahagst-portal", "date_download": "2018-11-17T03:12:36Z", "digest": "sha1:TYTYSB7F5SOYIUYEISOZAWNBUGZJJCII", "length": 4804, "nlines": 76, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "\"३१.०३.२०१६ पर्यंतच्या कालावधीतील ई-सीएसटी नमुन्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा महाजीएसटी पोर्टल (www.mahagst.gov.in) वर उपलब्ध केली गेली आहे. कृपया व्यापारी परिपत्रक क्र. ११टी / २०१८ चा संदर्भ घ्यावा.\" | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\n\"३१.०३.२०१६ पर्यंतच्या कालावधीतील ई-सीएसटी नमुन्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा महाजीएसटी पोर्टल (www.mahagst.gov.in) वर उपलब्ध केली गेली आहे. कृपया व्यापारी परिपत्रक क्र. ११टी / २०१८ चा संदर्भ घ्यावा.\"\n\"३१.०३.२०१६ पर्यंतच्या कालावधीतील ई-सीएसटी नमुन्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा महाजीएसटी पोर्टल (www.mahagst.gov.in) वर उपलब्ध केली गेली आहे. कृपया व्यापारी परिपत्रक क्र. ११टी / २०१८ चा संदर्भ घ्यावा.\"\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/four-years-of-punishment-for-cheating/", "date_download": "2018-11-17T03:16:05Z", "digest": "sha1:5JZ4UKDW75ZEHR7U22ZZA43CT4JNXTPP", "length": 7872, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फसवणुकीचा प्रयत्न, तिघांना चार वर्षांची शिक्षा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफसवणुकीचा प्रयत्न, तिघांना चार वर्षांची शिक्षा\nसोलापूर : सोलापूर दुसऱ्याच्यानावे असलेली जागा तीच व्यक्ती आहे असे भासवून तसेच बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. जगताप यांनी सुनावली.\nउमाकांत लक्ष्मम बुगडे (वय ५७, रा. जोडभावी पेठ), वसंत रामय्या तुम्मा (वय ५८, रा. भवानीपेठ), ईश्वरप्पा रामलू मुटकेरी ( वय ३५, रा. ग्रुप जुना विडी घरकुल, सोलापूर) यांना शिक्षा झाला आहे. मोहन गोसकी याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. तो घटनेपासून फरार होता. खटला सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.\nही घटना ३० सप���टेंबर २०१३ रोजी उत्तर विभाग सहायक निबंधक कार्यालयात घडली होती. सहायक निबंधक पांडुरंग कुलकर्णी यांनी सदर बझार पोलिसांत तक्रार दिली होती. मजरेवाडी गट नंबर १५८ – १- २- फ्लॉट नंबर ही जागा राजेंद्र बाळकृष्ण तडवळकर यांची होती.\nती जागा गोसकी याला उमाकांत हा विकणार होता. अन्य दोघेजण साक्षीदार होते. खरेदी खत करताना संशय आल्यामुळे कुलकर्णी यांनी थेट तडळवकर यांनाच फोन केला. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला. सहा साक्षीदार तपासण्यात आले. स्टॅम्प व्हेंडरची साक्ष घेण्यात अाली. सरकारतर्फे अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mla-ravi-rana-on-shivsena-bjp-alliance/", "date_download": "2018-11-17T02:39:25Z", "digest": "sha1:GC3YLCHG267O6ZTNL4ZB2G3KWZMTHZXP", "length": 8449, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्री देव���ंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेना सत्तेत : रवी राणा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेना सत्तेत : रवी राणा\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत अस्ल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल करून एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेना सत्तेत असल्याचा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले तर अपक्ष आमदार सरकारसोबत राहणार नसल्याचा राणा यांनी इशारा दिला आहे.\nमी तर राजीनामा देणार नाहीच, पण खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रात एकूण सात अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी अचलपूर विधानसभाचे अपक्ष आमदार बच्चू कडू वगळता इतर सहा आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे आहेत. यामध्ये रवी राणा, गणपत गायकवाड, किशनराव जाधव पाटील आणि शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. या गटाचे नेतृत्व रवी राणा करत आहेत.\nमराठा आरक्षण : रामदास आठवलेंनी सुचवला तोडगा\nराणा यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची स्तुती केली. मराठा आरक्षण देण्यास मुख्यमंत्री सक्षम आहेत. जर पाठिंबा काढला तर मुख्यमंत्र्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभ आहोत. जनतेची कामे कशी करायची ही त्यांना चांगले माहित आहेत आतापर्यंत त्यांनी जनतेची कामे केली आहेत. यापुढेही करत राहणार. आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचाही दावा यावेळी राणा यांनी केला.\nमुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर सपत्नीक पूजा\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवा��’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-demonstrations-from-the-maratha-kranti-morcha/", "date_download": "2018-11-17T03:07:28Z", "digest": "sha1:RTAVFPYOCEEDY7L6BXMMSQOY7BS74LVT", "length": 9109, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने\nमुंबई : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी धरणे दिले. येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी गोवंडी येथील पांजरपोळ याठिकाणी गोवंडी सर्कल येथे सरकारविरोधात निदर्शने केली.\nदरम्यान, मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच पहायला मिळाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.\nमराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़.\nकाय आहेत नेमक्या मर��ठा समाजाच्या मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\n‘मराठा समाजातील तरुणाचा संयम संपतोय ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो’\nशरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narendra-modi-attacks-congress-in-parliament-speech/", "date_download": "2018-11-17T02:38:30Z", "digest": "sha1:AK2454WC4W4M2Z22GZ3FMP7RS5WBD3RL", "length": 12812, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता- नरेंद्र मोदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता- नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आज (बुधवार) लोकसभेत मांडला. दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेत गोंधळ निर्माण झाला होता. नरेंद्र मोदींचे भाषण संपेपर्यंत विरोधकांनी घोषणा दिल्या. घोषणाबाजीमुळे पंतप्रधान मोदी यांना भाषण करता येत नव्हते. दुसरीकडे मोदींनी देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘ज्यांनी कायम घराणेशाहीच केली त्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये.’ अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.\n‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ’ – ‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ, नही चलेगी, नही चलेगी जुमलेबाजी नही चलेगी…’ या घोषणांनी विरोधकांनी अक्षरश: सभागृह दणाणून सोडलं. आंध्रप्रदेशला अर्थसंकल्पात कमी निधी दिल्यामुळे विरोधकांसह टीडीपीच्या खासदारांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तब्बल दीड तास विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती.\nपंतप्रधान मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे :\nवल्लभभाई पटेल हे पहिले पंतप्रधान असते तर…\n‘इतिहासात काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा काँग्रेस कमेटीची निवडणूक झाली होती त्यावेली 12 पैकी 9 सदस्यांनी सरदार पटेल यांची निवड केली होती. तर 3 जणांनी नोटाला पसंती दिली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जर सरदार वल्लभभाई पटेल असते तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता. संपूर्ण काश्मीर हा भारतातच राहिला असता.’ असं मोदी यावेळी म्हणाले.\n…म्हणून तेव्हा देशाचा विकास झाला नाही-\n‘सुरुवातीच्या काळात पंचायतपासून संसदेपर्यंत तुमच्याचा झेंडा होता. पण इतिहास विसरुन सर्व शक्ती फक्त एकाच कुटुंबाचं गुणगान गाऊ लागला. त्यामुळेच देशाचा विकास झाला नाही.’ असं म्हणत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर निशाणा साधला.\n‘तुम्ही केलेल्या विभाजनाची किंमत आजही देशाला चुकवावी लागते’\n‘ज्यावेळी अटलबिहारी यांच्या सरकारने तीन राज्यांची निर्मिती केली होती. त्यावेळी ते निर्णय ऐतिहासिक होते. पण जेव्हा तुम्ही देशाचं विभाजन केलं. त्याची किंमत आजही देशाला चुकवावी लागत आहे. तुम्ही (काँग्रेस) देशाचे तुकडे केले’ अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली.\n‘लोकशाही आमच्या रक्तात आहे’\n‘नेहरु यांनी लोकशाही देशाला दिली. हे ऐकून मी हैराण झालो. लिच्छवी साम्राज्य आणि बौद्धाच्या वेळी लोकशाही सुरु होती. त्यामुळे काँग्रेस आणि नेहरुंनी देशाला लोकशाही दिलेली नाही. खर्गे हे एका कुटुंबाची भक्ती करुन इथे बसले आहेत. पण तुम्ही जगतगुरु बसवेश्वर यांचं नाव घेण्यास विसरु नका. लोकशाही आमच्या रक्तात आहे, लोकशाही आपली परंपरा आहे.’ असा टोलाही मोदींनी हाणला.\n‘आम्ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत नाही’\n‘आम्ही जे काम हातात घेतो ते पूर्ण करण्याचं प्रयत्नही करतो. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत नाही. मागील सरकारने केलेल्या चुका आम्ही आता निस्तारत आहोत. सत्ता येते आणि जाते पण देश कायम राहतो.’ असंही मोदी यावेळी म्हणाले.\n‘काँग्रेस शाहनिशा न करता अनेकांना कर्ज वाटली’\n‘काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी कोणतीही शाहनिशा न करता मागेल त्याला कर्ज दिलं. त्याचे मोठे दुष्परिणाम आज पाहायला मिळत आहेत. पण आमच्या सरकारने ही पद्धतच बंद केली. त्यामुळे देशाचं मोठं नुकसान रोखता आलं.’ असं पंतप्रधान म्हणाले.\nVIDEO- लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेरो-शायरीतून काँग्रेसवर टीका\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे…\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्��ोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/news-about-madha-election-of-loksabha/", "date_download": "2018-11-17T02:38:22Z", "digest": "sha1:ZAWLT4Q2NKLFPHZTGTGBBKIFQGJLTOZN", "length": 10574, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माढा लोकसभा मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरूवात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमाढा लोकसभा मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरूवात\nजेऊर- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी माढा मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून सर्व राजकीय पक्षांचे उमेदवारी अस्पष्ट असली तरी पारावरच्या गप्पा रंगात आलेल्या आहे.सध्यातरी कुठल्याही पक्ष्याने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी माढा लोकसभेला आपल्याला उमेदवारी मिळेल ह्या हेतूने गाव भेटी तसेच मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे.\n२००४ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यावर माढा हा नविन लोकसभा मतदारसंघ उदयास आला.२००९ लोकसभेला माढा लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी त्यावेळचे भाजप उमेदवार आणि सध्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा दारूण पराभव केला होता.\nतर २०१४ लोकसभेला मोदी लाट असल्यामुळे माढ्याचे विद्यमान खासदार असलेले माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा न लढविता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. २०१४ लोकसभा निवडणूकीत माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली तर सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे महायुतीचे उमेदवार होते. मोदी लाट असून ही मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादीने करिष्मा करून महायुतीचे सदाभाऊ खोत यांचा जवळजवळ २८ हजार मतांनी पराभव झाला.आणि विजयस��ंह मोहिते-पाटील माढ्यातून लोकसभेवर निवडून आले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला माढा लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभेला कुणाला उमेदवारी मिळणार हे अजूनही अस्पष्ट असले तरी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे तर भाजप कडून सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच महायुती कडून दुग्ध, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.तर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेकडून सोलापूर जिल्हा प्रमुख धवलसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तशी तयारी ही त्यांनी सुरू केलेली आहे . सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनीही आगामी माढा लोकसभा लढविण्याच्या तयारीत आहेत. संजय शिंदे हे सध्या भाजप पुरस्कृत जि प अध्यक्ष असून त्यांनी अजून पर्यंत भाजप मध्ये प्रवेश केलेला नाही तर गावोगावी सुरू असलेल्या चर्चांमध्ये संजय शिंदे हे राष्ट्रवादी कडून लोकसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँ��\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1824.html", "date_download": "2018-11-17T02:06:23Z", "digest": "sha1:NVTDPGAENRZXGPISIRVUGVSQLLIMCKCU", "length": 4358, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Sangamner शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू\nशेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. भाऊसाहेब हरी मोरे (वय-५०) हे आपल्या शेता नजीक असलेल्या यशवंत शंकर मोरे यांच्या शेतात शेततळ्यावर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. शेततळ्यातील मोटर चालू करत असताना पाय घसरून ते पडले.\nशेततळ्यात प्लॅस्टिकचा कागद असल्याने त्यांना वर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांनी दिली. उपसरपंच बाळासाहेब लांडगे यांनी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळवली. शेततळ्यातून मृतदेह काढून पंचनामा करण्यात आला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/cannot-ask-votes-religion-or-caste-lines-says-supreme-court-23968", "date_download": "2018-11-17T03:15:08Z", "digest": "sha1:UWYX5VDBOQLTMIKA5BYU7DXNVFV6YAMN", "length": 12985, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cannot ask for votes on religion or caste lines, says Supreme Court धर्म, जातीच्या आधारे मते मागता येणार नाहीत- सर्वोच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nधर्म, जातीच्या आधारे मते मागता येणार न���हीत- सर्वोच्च न्यायालय\nसोमवार, 2 जानेवारी 2017\nनवी दिल्ली- धर्म, जाती, जमाती आणि भाषा यांच्या आधारावर राजकीय पक्ष मते मागू शकत नाहीत. निवडणूकसंबंधी कायद्यांनुसार हा भ्रष्टाचार ठरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) स्पष्ट केले.\nसरन्यायाधीश टी.एस. ठाकूर म्हणाले, \"धर्मनिरपेक्ष देशामध्ये मतदारांना करण्यात येणारे कोणतेही आवाहन हे धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञानाशी सुसंगत असले पाहिजे. मते मिळविण्याच्या उद्देशाने एखाद्या धर्माचे काम पुढे नेणाऱ्या राजकीय चळवळीला मान्यता देता येणार नाही.\"\nनवी दिल्ली- धर्म, जाती, जमाती आणि भाषा यांच्या आधारावर राजकीय पक्ष मते मागू शकत नाहीत. निवडणूकसंबंधी कायद्यांनुसार हा भ्रष्टाचार ठरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) स्पष्ट केले.\nसरन्यायाधीश टी.एस. ठाकूर म्हणाले, \"धर्मनिरपेक्ष देशामध्ये मतदारांना करण्यात येणारे कोणतेही आवाहन हे धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञानाशी सुसंगत असले पाहिजे. मते मिळविण्याच्या उद्देशाने एखाद्या धर्माचे काम पुढे नेणाऱ्या राजकीय चळवळीला मान्यता देता येणार नाही.\"\nया वर्षामध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 'जनतेच्या कायद्याचे प्रतिनिधित्व' (Representation of People's Act) याअंतर्गत कलम 123 (3) नुसार 4 विरुद्ध 3 अशा बहुमताने हा आदेश दिला. त्यानुसार देशातील सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना या आदेशातील मार्गदर्शक तत्त्वांचे कठोर पालन करावे लागणार आहे.\nसरन्यायाधीश ठाकूर, न्या. एम.बी. लोकूर, एन.एल. राव हे या आदेशाच्या बाजूने होते. तर न्या. यू.यू. ललित, ए.के. गोयल आणि डी.वाय. चंद्रचूड या तिघांचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा होता. चार विरुद्ध तीन बहुमताने हा निर्णय देण्यात आला.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nमाढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/there-was-fire-large-tree-near-ramwadi-mumbai-goa-highway-105287", "date_download": "2018-11-17T03:21:33Z", "digest": "sha1:WXGZY2JTI3XNQ4ZPYDE73ZS5I7T7CLDO", "length": 10238, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "There was a fire on a large tree near Ramwadi on the mumbai goa highway मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या झाडाला आग | eSakal", "raw_content": "\nमुंबई गोवा महामार्गावर मोठ्या झाडाला आग\nरविवार, 25 मार्च 2018\nपेण, मुंबई गोवा महामार्गावर रामवाडी जवळ मोठ्या झाडाला आग लागली.\nमुंबई - पेण, उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे अनेक झाडांची पाने सुकून पडली आहेत आणि गवत व झुडपे सुकली आहेत. रस्त्याच्या कडेला सुकलेले गवत आणि पालापाचोळा कित्येकदा जाळला जातो किंवा काही कारणांनी पेट घेतो. मात्र या आगीची धक मोठ्या झाडांच्या जीवावर बेतते. रविवारी (ता. 25) दुपारी मुंबई गोवा महामार्गावर पेण-वडखळ दरम्यान रामवाडी जवळ बहुतेक असेच एका मोठ्या झाडाला आग लागली. नागरिकांच्या प्रसंगावधानाने व फायर ब्रिगेडच्या मदतीने ही आग विझविण्याचे सुरु असलेले प्रयत्न सुरु होते. यावेळी येथून वाहतूक धीमी झाली होती.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nविलास मुत्तेंमवारांना \"फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/disclaimer", "date_download": "2018-11-17T02:10:45Z", "digest": "sha1:XVBKOQXBTUG3MOYWSDRED64ZGHZI45TF", "length": 4221, "nlines": 77, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "अस्वीकरण | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्री��र नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5506862280668843506&title=DKTE%20AICTE%20Workshop&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T02:21:03Z", "digest": "sha1:37SGWKV7ZU4273A4PET2CTI2KRY3LFGQ", "length": 12866, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘नवनवीन उपक्रम आत्मसात करणे गरजेचे’", "raw_content": "\n‘नवनवीन उपक्रम आत्मसात करणे गरजेचे’\nइचलकरंजी : ‘नवीन शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात महाविद्यालयांना गुणवत्ता टिकवायची असेल, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलणारे आणि आधुनिक गुणवत्ता सुधारणारे नवनवीन उपक्रम आत्मसात करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील ‘एआयसीटीई’तील संशोधन, संस्था व प्राध्यापक विकास विभागाचे अ‍ॅडव्हाइसर प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले.\nयेथील डीकेटीईच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा व निधी संधी’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.\n‘आज शिक्षणामध्ये लवचिकता असण्याची गरज आहे. केवळ चॉक आणि टॉक ही शिक्षण पद्धत चालणार नाही. शिक्षणामध्ये पारदर्शीपणा असण्याची अत्यंत गरज निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रकल्पाचे ज्ञान देण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विविध ज्ञानाचा मारा करण्याऐवजी ज्या विषयामध्ये संशोधनास विद्यार्थी उत्सुक असतील त्याबाबतच अधिक सखोल ज्ञान देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्टस आपल्या संस्थेत कार्यन्वित असणे ही काळाची गरज आहे,’ असे डॉ. मालखेडे यांनी नमूद केले.\n‘भारत सरकारने ‘एआयसीटीई’च्या माध्यमातून टेक्निकल व प्रोफेशनल महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संशोधनास चालना मिळण्यासाठी अनेक नवनवीन प्रकल्पांची घोषणा केली आहे. यामध्ये उन्नत भारत, नॅशनल डॉक्टरेट फेलो पर्सन्यालिटी डेव्हलपमेंट, मॉडरॉब आदी अनेक योजना ‘एआयसीटीई’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यामध्ये वि���्यार्थ्यी कल्याणासाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही योजना आहेत. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल डॉक्टरल फेलो योजना आहे. याशिवाय इनोव्हेट, पेटंट, प्रॉडक्स व पॉस्पर (आयपीपी) याद्वारे विद्यार्थ्यांना परदेशगमनाच्या संधी उपलब्ध आहेत. प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट, एसटीटीपी, रिसर्च फंडिंग प्रोग्रॅम, बुक रायटिंग, टीआरफ स्कीम अशा एकूण २८ योजनांची आहेत. क्युआयपी स्कीममध्ये १०५ आयपी सेंटरस कार्यन्वित असून, प्राध्यापकांना परदेशामध्ये पीएचडी करण्यासाठी क्युआयपीचा लाभ होऊ शकतो,’ अशी माहिती डॉ. मालखेडे यांनी दिली.\nडीकेटीईमध्ये महाविद्यालयांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘एआयसीटीई’चे विविध प्रोजेक्टस यशस्वीरीत्या कार्यान्वित असून, येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेले जागतिकपातळीवर संशोधन व घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. डीकेटीईला ‘एआयसीटीई’ने ‘बेस्ट इंडस्ट्री-लिंक्ड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट’ हा देशपातळीवरील सर्वोच्च पुरस्काराने दोनदा सन्मानित केले असल्याचे डॉ. मालखेडे यांनी नमूद केले.\nसंस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांनी मनोगतात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प आणि संशोधन यामुळेच डीकेटीईची गुणवत्ता सिद्ध झाल्याचे सांगितले. डे.डायरेक्टर प्रा डॉ. यु. जे. पाटील यांनी कार्यशाळेबाबत आढावा घेतला.\nया कार्यक्रमास संस्थेचे सर्व विश्‍वस्थ, डे. डायरेक्टर डॉ. एल. एस. आडमुठे सर्व विभागप्रमुख, तसेच ‘एआयसीटीई’ रिजनल ऑफीसचे डी. आर. भगत, के. आर. शिवारामन यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटक येथील इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, अर्किटेक्चरमधील नामांकित संस्थेतील प्राचार्य व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nप्रा. डॉ. डी. व्ही. कोदवडे यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पहिले.\nTags: डॉ. दिलीप मालखेडेइचलकरंजीDKTEAICTEडीकेटीईएआयसीटीईकोल्हापूरDr. Dileep MalkhedeIchalkaranjiKolhapurNew DelhiKallappanna AwadeDr. P. V. Kadoleनवी दिल्लीकल्लाप्पाण्णा आवाडेडॉ. पी. व्ही. कडोलेप्रेस रिलीज\n‘एआयसीटीई’चे डॉ. ए. पी. मित्तल यांची ‘डीकेटीई’ला भेट रेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय डॉ. कोदवडेंचा अमेरिकेतील चर्चासत्रात सहभाग ���डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘भारत फोर्ज’मध्ये निवड जर्मन तज्ज्ञांचे ‘डीकेटीई’मध्ये मार्गदर्शन\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/junior-college-admission-nagpur-high-court-result-matter-admission-post-pond/", "date_download": "2018-11-17T02:40:33Z", "digest": "sha1:XHF76DVJDRDDZGWHACYJPPCKT4L2EDBZ", "length": 3461, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अकरावीची तिसरी यादी पुढे जाणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीची तिसरी यादी पुढे जाणार\nअकरावीची तिसरी यादी पुढे जाणार\nअकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी यादी पुढे ढकलणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पसंख्याक महाविद्यालयातील इनहाउस कोट्यातील जागा पुन्हा सरेंडर करण्याच्या निर्णय दिल्याने तिसरी यादी पुढे ढकलली जाणार आहे. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.\nअल्पसंख्याक कोट्यातील इनहाउस कोट्यातील जागा सरेंडर करण्यासाठी दोन दिवस महाविद्यालयांना लिंक देणार आणि परत विद्यार्थ्यांना दोन दिवस पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चार ते पाच दिवस अकरावीची यादी पुढे ढकलली जाईल अशी शक्यताही शालेय शिक्षण विभागातील एका वरीष्ठ अधिकार्‍याने सांगितले.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Central-government-airlines-uddan-sheme-all-cities-air-service-start-but-solapur-air-service-not-start/", "date_download": "2018-11-17T02:40:25Z", "digest": "sha1:ZBIFZKM4VGPTWPQAQN66IYX6ZVESQ3WO", "length": 6960, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सगळ्यांचा मुहूर्त लागला; सोलापूर मात्र वेटिंगवरच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सगळ्यांचा मुहूर्त लागला; सोलापूर मात्र वेटिंगवरच\nसगळ्यांचा मुहूर्त लागला; सोलापूर मात्र वेटिंगवरच\nसोलापूर : श्रीकांत साबळे\nबहुचर्चित उड्डान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील कोल्हापूर, जळगाव आणि नाशिक येथील विमानेसवा सुरू करण्यास मुहूर्त मिळाला आहे. त्या तुलनेत सोलापूरला यावर्षी अखेरपर्यंत मुहूर्त मिळणार नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून याला स्थानिक प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचा सूर आता उमटत आहे.\nकेंद्र सरकारने स्वस्तात विमानसेवा सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उड्डान योजनेची घोषणा केली होती. या योजनेत महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, जळगाव, सोलापूर आणि नांदेड या प्रमुख पाच शहरांचा समावेश केला होता. ही योजना प्रथमत: सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा झाली होती; परंतु तांत्रिक कारणांमुळे यास विलंब झाला. आता सोलापूर वगळता अन्य शहरांतील विमानतळांवरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आला असून या ठिकाणी येत्या काही दिवसांत डेक्कन एअर या विमानसेवा पुरविणार्‍या कंपनीकडून सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार कंपनीकडून येत्या 23 डिसेंबरपासून नाशिक, जळगावसाठीची, तर 24 पासून कोल्हापूरची सेवा सुरू केली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज कंपनीकडून करण्यात आली आहे, तर नांदेडची सेवा यापूर्वीच सुरू झालेली आहे. त्यामुळे आता सोलापूरच्या लटकलेल्या विमानसेवेला मुहूर्त कधी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nसोलापूरहून विमानसेवा सुरू करण्यासाठीची सर्व तयारी स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे. परंतु, सिद्धेेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीमुळे ही सेवा सुरू करण्यास तांत्रिक अडचण येत असल्याचा अहवाल एअर डेक्कनकडून एअरपेार्ट अ‍ॅथोरिटीला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत चिमणीचा अडसर दूर होत नाही तोपर्यंत सोलापूरच्या विमानसेवेला मुहूर्त लागणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nसगळ्यांचा मुहूर्त लागला; सोलापूर मात्र वेटिंगवरच\nसोल��पूर : आत्महत्या प्रकरणातून ९ जणांची निर्दोष मुक्तता\nसोलापूर : भाविकांच्या गाडीला अपघात; ११ जखमी\nप्रभारी कुलगुरूंनी लावले निवृत्त कुलगुरूंना काम\nशिंदेसाहेब, आपणच लोकसभेची निवडणूक लढवा\nशेतकर्‍यांना 227 कोटींची कर्जमाफी\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dr-d-n-dhanagare/", "date_download": "2018-11-17T02:14:01Z", "digest": "sha1:OUZRYAEOSQHCE4CQGT7M5YUGHNLCEN4K", "length": 19939, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉ. द. ना. धनागरे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबेस्टचा 769.68 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nमराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच आठवडय़ात\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला स���ाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nडॉ. द. ना. धनागरे\nज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. धनागरे यांचा जन्म व महाविद्यालयीन शिक्षण वाशीम येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूरची वाट धरली. अमेरिकेतील प्रतिष्ठत एमआयटी विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रातील उच्चशिक्षणही घेतले. त्यानंतर आग्रा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. पुढील काळात कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. त्यानंतर पुणे विद्यापीठात ते रुजू झाले. पुढे त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. त्यांची ही कारकीर्द खूप गाजली. डॉ . धनागरे यांची विद्यापीठातील कारकीर्द अनेक कारणानी गाजली. विदर्भातील असल्याने त्यांच्यावर ‘संघीय’ असा शिक्का मारून रान उठविण्यात आले होते. ‘सुटा ’ या विद्यापीठ शिक्षक संघटनेनेही त्यांच्याविरुद्ध काहूर उठवले होते. विद्यापीठातील एका कॉपी प्रकरणात डॉ. धनागरे यांनी ठाम भूमिका घेतल्याने त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते, परंतु त्यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. विशेष म्हणजे कोल्हापुरातील डाव्या संघटना त्यांच्या पाठीशी ठ���मपणे उभ्या रहिल्या होत्या. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारासह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्वस्त होते. त्याचबरोबर ‘विदर्भवासी पुणे निवासी’ या संघटनेसह काही संस्थांमध्ये ते कार्यरत होते. सामाजिक चळवळी आणि त्यांचे समाजशास्त्र, विकासाचे समाजशास्त्र, शेतकी समाजशास्त्र, शिक्षण आणि समाज, विकास आणि पर्यावरण, ग्रामीण हिंदुस्थानातील आणि प्रादेशिक प्रश्न हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. ‘अग्रेरियन मूव्हमेंट ऍण्ड गांधियन पॉलिटिक्स’, ‘पिजंट मूव्हमेंट इन इंडिया’, ‘रुरल ट्रान्स्फोर्मेशन इन इंडिया’ या संशोधन ग्रंथांबरोबरच ‘हिरवे अनुबंध’ हा त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला. गेल्या वर्षी ‘पॉप्युलिझम ऍण्ड पॉवर’ हा १९८० ते २०१४ या काळातील पश्चिम हिंदुस्थानातील शेतकऱ्यांच्या चळवळीचे विश्लेषण करणारा ग्रंथ प्रकाशित झाला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपुन्हा वंशभेदाचा बळी जाणार नाही, कन्सासच्या गव्हर्नरांचा शब्द\nपुढीलघनकचऱ्यांचे व्यवस्थापन आणि अपेक्षा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकी�� वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/477465", "date_download": "2018-11-17T03:00:09Z", "digest": "sha1:JUZKZHBJYBZF77T5XEL3Q4KTL6TPEURS", "length": 5411, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पन्हाळय़ात उन्हाळी व्हॉलिबॉल प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पन्हाळय़ात उन्हाळी व्हॉलिबॉल प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ\nपन्हाळय़ात उन्हाळी व्हॉलिबॉल प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ\nपन्हाळा येथील व्हॉलीबॉलची परंपरा लाभलेले व गेली 3 तपे व्हॉलीबॉल क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱया शाहू क्रीडा मंडळ यांच्यावतीने नगरपरिषदेच्या मयुरबन येथील क्रीडांगणावर उन्हाळी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.\nया शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका वीणा बांदिवडेकर, सुरेखा गोसावी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप जोशी, राष्ट्रीय प्रशिक्षक मारुती काशीद, विकास कांबळे, राष्ट्रीय खेळाडू अबिद मोकाशी उपस्थित होते.\nया 15 दिवस चालणाऱया व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराची सांगता 5 मे ला होणार आहे. शिबिरामध्ये 12 ते 20 वर्षे वयोगटातील मुले व मुली अशा सुमारे 50 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सकाळी 6 ते 9, संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत खेळाडूंना मार्गदर्शन दिले जाते. मंडळाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप, राष्ट्रीय प्रशिक्षक मुंतजर मुजावर, कपील खोत, योगेश वराळे यांच्या मार्गर्शनाखाली शिबिर सुरु आहे.\nआंबेओहोळ धरणप्रश्नी हिरण्यकेशीत उभारून आंदोलन\nकमी खर्चात घर देताना सुविधांचाही विचार करावा\nव्हिजन फौंडेशनतर्फे वाघवेत शालेय साहित्याचे वाटप\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भ���कले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mbmc.gov.in/master_c/E_news", "date_download": "2018-11-17T02:25:57Z", "digest": "sha1:YI3XQWC2RWFHHVROGDQARXQGGOQCVM7S", "length": 4747, "nlines": 104, "source_domain": "mbmc.gov.in", "title": "ई - न्यूज लेटर", "raw_content": "\nमहिला आणि बालकल्याण समिती\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nमुखपृष्ठ / मीडिया उत्तरदायी सरकार\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/deshdoot-krishi-week-1st-july-to-7-july-2018/?filter_by=random_posts", "date_download": "2018-11-17T03:04:37Z", "digest": "sha1:EOVN4YLAYODDUWZRAZH6YSZPAPGE47DP", "length": 7992, "nlines": 179, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत कृषी सप्ताह (१ जुलै ते ७ जुलै २०१८) Archives | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत कृषी सप्ताह (१ जुलै ते ७ जुलै २०१८)\nदेशदूत डिजिटलकडून १ जुलैपासून ०७ जुलैपर्यंत कृषी सप्ताह उपक्रम राबविण्यात येत आहे. 'देशदूत कृषी सप्ताहा'अंतर्गत मान्सून वार्ता, कृषी सल्ला-मसलत, तज्ञांचे लेख यासह अनेक कृषीक्षेत्रातील वेगवेगळी माहिती याठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.\nVideo : डिजिटल आविष्कारातून ‘ते’ करतात हजारो द्राक्ष बागायतदारांची मदत\nउस लावतांना चुन्याची निवळी��ा वापर\n3200 शेतकरी 2800 एकरावर करत आहेत ‘सेंद्रीय शेती’\nदेवळा पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा\nउत्पन्न वाढीसाठी नवतंत्रज्ञानाचा उपयोग करा – शितल सांगळे\nविशेष लेख : खरीपातील पिकावरील रोग व नियंत्रणाचे उपाय\nआदिवासी भागातील शेतकऱ्यांची अवजारे खरेदीची लगबग\nकृषिदिन विशेष लेख : महाराष्ट्राच्या कृषिसमृद्धीचे नायक\nपावसाची आठवडाभर ओढ; परिस्थिती पाहून पेरण्या करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन\nपावसाळ्यातील द्राक्ष पिकाचे व्यवस्थापन करा\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T02:44:01Z", "digest": "sha1:INVNYGMSUKOYHEOE4THSDLN6KK7BXOJH", "length": 19106, "nlines": 178, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम <% if ( total_view > 0 ) { %> <%= total_view > 1 ? \"total views\" : \"total view\" %>, <% if ( today_view > 0 ) { %> <%= today_view > 1 ? \"views today\" : \"view today\" %> no views today\tNo views yet", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक��री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nYou are here: Home » रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nव्यक्ती कोणत्या राज्याचा रहिवासी आहे.हे सिद्ध करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता असते.जरी व्यक्तीचे रेशनकार्ड,मतदानकार्ड,आधारकार्ड,ही कागदपत्रे व्यक्ती राहत असलेल्या ठिकाण दर्शवत असले तरी रहिवासी प्रमाणपत्र हे रहिवासी दर्शवणारे प्रमाणित अंतिम प्रमाणपत्र असते. लायसेन्स,नोकरी,संपत्ती,व्यवसाय नोदणी इ.साठी याची आवश्यकता असते.रहिवासी प्रमाणपत्र हे केवळ प्रत्येक राज्य तेथील राहणाऱ्या नागरिकांना देत असल्याने एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या राज्यातील रहिवासी प्रमाणपत्र काढण्यास पात्र नसतो.तसे करणे कायद्याने गुन्हा ठरतो.\n* विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टँप लावलेला असतो.\n* शिक्षित असल्यास शाळा सोडल्याचा दाखला\n* रहिवासी असल्याबाबतचा तलाठी यांचा दाखला\n* शपथपत्र कोर्ट फी स्टँप सह व्यक्ती अशिक्षित असल्यास तसे त्यात नमूद करावे.\n* लाईटबिल / घरपावती / भाडेपत्र / रेशनकार्ड / उतारा.या पैकी एक\n* निवडणूक ओळखपत्र नसल्यास तसे लिहून घेणे.\n* दहावी उतीर्ण असल्यास दहावीचे प्रमाणपत्र झेरॉक्स\nरहिवासी प्रमाणपत्रामध्ये गाव पातळीवर तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र मराठी मध्ये तहसील कार्यालयाकडून दिले जाणारे डोमोसाईल / रहिवासी प्रमाणपत्र व जिल्हाधिकारी कार्यालयातून /मार्फत दिले जाणारे राष्ट्रियत्व प्रमाणपत्र असे कामानुसार प्रमाणपत्र वापरता येतात.केंद्रीय नोकर भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीकरिता डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यकता असते.\nसेन्ट्रल ओ. बी. सी. प्रमाणपत्र\nमहाराष्ट्र मध्ये असलेल्या NT SBC OBC प्रवर्गातील उमेदवारांना केंद्राच्या नोकरीमध्ये OBC प्रवर्तनातून अर्ज सादर करता येतो. परंतु त्यासाठी सदर प्रवर्गातील आपण आहोत हे दर्शविण्यासाठी सेन्ट्रल प्रमाणपत्राची आवश्यकता असते.हे प्रमाणपत्र सेतू अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले जाते. यासाठी १.शाळा सोडल्याचा दाखला २.उत्पन्नाचा तीन वर्षांचा तहसील कार्यालय येथून काढलेला दाखला ३.रहिवासी दाखला तलाठी यांचा ४.रेशनकार्ड झेरॉक्स ५.जातीचा दाखला.द्यावा.\nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nजॉब पोर्टल – करिअर मार्गदर्शन\nआमच्या ऑफिस मध्ये कामासाठी जोब ओपनिंग आहे.\nकाम्पुटर आणि इंटरनेट [अनुभवी / फ्रेशर ] १२ +\nदिघी पुणे – जवळच्या उमेदवारांस प्राधान्य\nकामाचे स्वरूप आणि इतर माहिती प्रत्यक्ष मुलाखती मध्ये दिली जाईल.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nनवीन सरकारी योजना (2)\nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे (240)\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र (111)\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद (105)\nवारस नोंदी कशा कराव्यात (99)\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना (86)\nसर्व हक्क सुरक्षीत © 2018 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑\nआपणास काही मदत हवी आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/assistant-desk-officer/", "date_download": "2018-11-17T02:42:25Z", "digest": "sha1:VHNMNQF5CSJGCYFNSEZTB73S74AS6X7N", "length": 7710, "nlines": 103, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "Assistant Desk officer – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nसहाय्यक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा 2016 पेपर कसा सोडवावा या पापेरमध्ये 100 प्रश्न विचारले जातात.बरोबर उत्तराला 1 गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.25 गुण वजा होतात.जास्तीत जास्त गुण घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते पेपरला 1 तसाचा अवधी असल्याने वेळ तुलनेने कामींआहे,परंतु या पेपर मध्ये जास्तीतजास्त मार्क म��ळवण्यासाठी वेळेबरोबर अचूकतेला महत्व देणे गरजेचे आहे.वेळ आणि अचुकता याचे गणित जुळायला …\nसहाय्यक कक्ष अधिकारी अभ्यासक्रम,पुस्तकसूची/Assistant Desk officer examination Syllabus,Booklist\nसहाय्यक कक्ष अधिकारी अभ्यासक्रम,पुस्तकसूची/Assistant Desk officer examination Syllabus,Booklist टीप-साहाय्यक कक्ष अधिकारी यालाच अगोदर assistant असे नाव होते. डॉ.अजित थोरबोले\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-tomato-farmers-102971", "date_download": "2018-11-17T03:18:38Z", "digest": "sha1:WAHL2YJZGVLBNH5ABZGLCBJU7AMWWP3E", "length": 18576, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nashik news tomato farmers ३५ क्रेट टोमॅटो विक्रीतून मिळाले अवघे १७३ रुपये | eSakal", "raw_content": "\n३५ क्रेट टोमॅटो विक्रीतून मिळाले अवघे १७३ रुपये\nबुधवार, 14 मार्च 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून टोमॅटो आता २ ते ३ रुपये किलो इतका घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. रोजच्या जेवणात महत्वाचे स्थान असणार्‍या टोमॅटोचे भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी टोमॅटा पिकाला सुरूवातीपासूनच चांगला भाव नाही. संपूर्ण हंगामभर भावाची घसरण सुरू झ��ली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक अडचणीत आला आहे. व्यापारी टोमॅटो उत्पादकास बाजारात २० किलो टोमॅटोच्या क्रेटला प्रतवारीनुसार ४० ते ५० रूपये दर देत असल्यान शेतकर्‍यांना मजूरीचे पैसेही हातात येत नाही.\nतळवाडे दिगर (नाशिक) : सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून टोमॅटो आता २ ते ३ रुपये किलो इतका घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. रोजच्या जेवणात महत्वाचे स्थान असणार्‍या टोमॅटोचे भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी टोमॅटा पिकाला सुरूवातीपासूनच चांगला भाव नाही. संपूर्ण हंगामभर भावाची घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक अडचणीत आला आहे. व्यापारी टोमॅटो उत्पादकास बाजारात २० किलो टोमॅटोच्या क्रेटला प्रतवारीनुसार ४० ते ५० रूपये दर देत असल्यान शेतकर्‍यांना मजूरीचे पैसेही हातात येत नाही.\nतळवाडे दिगर येथील एका शेतकऱ्याने ३५ (जाळी) क्रेट टोमॅटो सुरत येथे पाठवला असता त्यांच्या हातात अवघे १७३ रुपये मिळाले असून त्यात फक्त गाडी भाडेच निघाले असून तोडणीचा खर्च देखील घरातून भरण्याची वेळ त्याच्यावर आली असून सुरत येथे पाठवण्यासाठी प्रती क्यारेत ४७ रुपये भाडे, ५० रुपये हमाली, तोलाई हमाली ९५ गेली असता हातात अवघे १७३ रुपये आल्याने शेतकरी अवघा हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर टाँकट्टर फिरवायला सुरुवात केली आहे.\nटोमॅटो पिकासाठी एकरी एक लाख ते सव्वालाख रुपये खर्च करून हातात एक रुपया पण पडत नसून उलट घरातू पैसे घालण्याची वेळ उत्पादक शेतकरी वर्गावर आलेली आहे. टोमॅटोसाठी शेतीची मशागत, ठिबक, मल्चिंग पेपर, खत, औषध, मंडपासाठी तार, बांबू, सुतळी, बांधणी, तोडणी (काढणी) मजुरी आदी खर्चाचा विचार केला तर एकरी लाख रुपये खर्च करून दहा हजार रुपये मिळणे देखील शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.\nशेतकर्‍याचा माल शेतात तयार झाल्यावर सुध्दा तो व्यापारी वर्ग बाजारात आणण्यासाठी तोडणी, क्रेट भरणे, वाहतुक यासर्व बाबींचा खर्च शेतकर्‍यास करावा लागतो. त्यामुळे उत्पादनासाठी लागलेला खर्च व उत्पादनानंतर येणारा खर्च यांची गोळा बेरीज केली तर आजच्या भावात उत्पादक शेतकर्‍यास टोमॅटो पीक न परवडण्यासाखे आहे. चालूवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वरील नगदी पिकांवर शेतकर्‍यांची मदार जास्त होती. पण भावामुळे शेतकर्‍यांची ही अशा सुध्दा फोल ठरली. टोमॅटो या नगदी पिकास भाव मिळेल हे स्वप्न भंगले. टोमॅटो हे पीक नासवंत आहे. त्यामुळे मालाचासाठा सुध्दा करता येत नाही. माल सडू नये, म्हणून मिळालेल्या भावात शेतकरी आपला माल कमिशन एजंटकडे विकतांना दिसत आहे. ढगाळ हवामानामुळे लवकर पक्व होणारी फळे, सद्या टोमॅटोची मागणी कमी झाली.\nनाशिक जिल्ह्यात टोमॅटोच्या लागवडीखाली क्षेत्रात वाढ झाली आहे. चांगली मागणी आणि चांगले उत्पादन देणार्‍या या पिकाचा यंदा मात्र चांगला दर मिळाला नाही. तसेच चालू वर्षी दर महिन्यात होणाऱ्या हवामान बदलामुळे पिकाच्या वाढीसाठीचे पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना वेगवेगळ्या फवारण्या कराव्या लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत शेतकर्‍यांनी टोमॅटो उत्पादन घेतले. मात्र, बाजारापर्यंत माल नेण्याचा उत्पादनखर्च निघणेही अवघड झाले.\n“चालू वर्षी गेल्या दोन हंगामापासून टोमॅटो पिकाचा उत्पादन खर्च निघणे देखील अवघड झाला असून सध्या तर २ ते ४ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे घरातून पैसे टाकण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर रोटर फिरवायला सुरुवात केली आहे, असे शेतकरी गणेश रौदळ यांनी सांगितले.\nसध्या टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असून टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधाडीला लागला असून लाख रुपये खर्च करून दहा हजार रुपये हातात मिळणे देखील कठीण झाले असून सद्या सर्वच भाजीपाला पिकाची अशीच अवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक घ्यावे तरी काय हि चिंता लागली आहे, असे टोमॅटो उत्पादक शेतकरी अप्पा आहिरे यांनी सांगितले.\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\n���ुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nतुळजापूर - तालुक्‍यातील मंगरूळ येथील सुभाष नामदेव लबडे (वय 55) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. 16) सकाळी अकराच्या सुमारास शेतात विष घेऊन आत्महत्या केली...\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा नागपूर : उसाला सर्वाधिक पाणी लागते. त्याच्यापासून इथेनॉलची निर्मिती मूर्खपणा असल्याची टीका अर्थतज्ज्ञ व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5049593423885979520", "date_download": "2018-11-17T03:23:23Z", "digest": "sha1:6ZOBSDAP5SLO6SOQFUI6SD2A5GI6OJO2", "length": 3951, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nताम्रपटावर भगवद्गीता कोरण्याचा विक्रम नावावर असलेले नाशिकचे मुस्लीम अभ्यासक जमीलभाई मोहंमद हनिफ रंगरेज यांनी इस्कॉन प्रकाशित इंग्रजी-मराठी गीतेच्या प्रकाशनांना आव्हान दिले आहे. इस्कॉनतर्फे प्रसार केल्या जाणाऱ्या भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/565479", "date_download": "2018-11-17T03:00:43Z", "digest": "sha1:WRMACP7UH2EMJMZ3LJ2AP6575LEM3TPP", "length": 8146, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अन्यथा मोपा प्रकल्पाचे काम बंद पाडणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » अन्यथा मोपा प्रकल्पाचे काम बंद पाडणार\nअन्यथा मोपा प्रकल्पाचे काम बंद पाडणार\nम��पा विमानतळ प्रकल्प हा पेडणेकरांच्या पोटासाठी पाहिजे असून या प्रकल्पावर स्थानिकांना अजून पर्यंत एकही नोकरी देण्यात आली नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन जीएमआर कंपनीकडून पाळण्यात येत नाही. त्यामुळे मोपा प्रकल्पामुळे पेडणेकरांना कोणता फायदा होणार हे कराराद्वारे कंपनी सांगत नाही तोपर्यंत प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा मंत्री मनोहर आजगावकर यांनी शनिवार मोपा विमानतळ प्रकल्पावर धडक देत दिला.\nशनिवारी सकाळी रेषा माशेलकर उद्यानाचे उद्घाटन केल्यानंतर आजगावकर व त्यांचे समर्थकांनी मोपा विमानतळ प्रकल्पाला भेट दिली. सुमारे 300 समर्थक यावेळी आजगावकरांच्या सोबत होते. कंपनीचे अधिकारी व कामगारांनी आजगावकर प्रकल्पाच्या ठिकाणी येत आहेत हे पाहून पळापळ सुरु केली. यावेळी मोपाचे सरपंच पल्लवी राऊळ, वारखंडचे सरपंच मंदार परब, कोरगावच्या सरपंच प्रमिला देसाई, धारगळचे सरपंच वल्लभ वराडकर, उद्योजक जीत आरोलकर, पंचसदस्य अब्दुल नाईक, कुस्तान कुयेलो, समिल भाटलेकर, स्वाती गवंडी, सीमा साळगावकर, उपसरपंच उदय पालयेकर, रंगनाथ कलशावकर, संजय तुळसकर, प्रदीप पटेकर, प्रदीप कांबळी, राकेश स्वार, सरपंच भरत गावडे, माजी सरपंच उल्हास देसाई, सरपंच संतोष मळीक, रुद्रेश नागवेकर, सुनिल नाईक, विठोबा कांबळी, प्रार्थना मोटे तसेच विविध पंचायतीचे पंचसदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.\nमंत्री आजगावकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन तोंडी आहे. प्रकल्पाचे काम सुरु असून कामासाठी बाहेरुन कामगार आणले जातात. प्रकल्पावर वाहतुकीसाठी लागणारे ट्रक, खोदकामासाठी लागणारी यंत्रणा बाहेरुन आणली जाते. यात पेडणेकरांना काही फायदा नाही. प्रकल्पासाठी 2 कोटी चौ.मीटर जागा सरकारने ताब्यात घेतली आहे. ही जागा स्थानिकांची असून त्याचा मोबदला म्हणून स्थानिकांना रोजगार देणे गरजेचे आहे. मोपा विमानतळ हा पेडणेकरांच्या पोटासाठी पाहिजे होता मात्र आजपर्यंत कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. जोपर्यंत पेडणेकरांसाठी नोकऱया व काय फायदा हे कंपनी सांगत नाही तोपर्यंत मोपा प्रकल्पाविरोधात आंदोलन करुन बंद पाडणार. त्यासाठी वाडय़ा-वाडय़ावर कोपरा बैठका घेऊन चळवळ उभारणार असल्याचे आजगावकर यांनी सांगितले.\nयावेळी पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरी���्षक अनंत गावकर तसेच मोठय़ा प्रमाणात पोलीस उपस्थित होते.\n‘युगपुरुष-महात्माचे महात्मा’ नाटकाचा आज प्रयोग\nदोन शब्द आईबापांसाठी’ कार्यक्रमाला प्रतिसाद\nआर्थिक विकास महामंडळास 86.45 कोटी नफा\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-807.html", "date_download": "2018-11-17T02:22:55Z", "digest": "sha1:BVYIQ5MPPFDY3NUEKPUY4NNNI2GM5JSP", "length": 6560, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "स्वाईन फ्लूने पारनेरमध्ये एकाचा मृत्यू . - अहमदनगरLive24", "raw_content": "\nस्वाईन फ्लूने पारनेरमध्ये एकाचा मृत्यू .\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी असलेले व बप्पा नावाने परिचित असलेले बाळासाहेब सूर्यकांत भालेराव वय ५२ यांचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. अहमदनगर येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार घेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया निमित्त पारनेर व टाकळी ढोकेश्वर येथील आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. तर पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस स्वाईन फ्लू सदृश रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र आरोग्य यंत्रणा कोमात गेली आहे. याबाबत कोणतीही उपाययोजना अथवा जनजागृती करताना आरोग्य विभाग दिसून येत नाही. त्यामुळे या आरोग्य विभागाचेच ऑपरेशन करण्याची गरज आहे.\nयापूर्वी वडगाव सावताळ येथील सिंधूबाई खरमाळे, वासुंदे येथील पंढरीनाथ झावरे व गेल्या महिन्यात टाकळी ढोकेश्वर येथील बबन गांधी यांचा स्वाईन फ्लुने पुणे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा अनेक रुग्ण टाकळी ढोकेश्वर व परिसरात आढळून आले आहेत. सध्याही अनेक रूग्ण नगर व पुणे याठिकाणी खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.\nपारनेर तालुक्यातील अनेक गावात पावसामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे अनेकजन साथींच्या आजाराने त्रस्त झाली आहे. या साथीच्या आजाराने अनेक रूग्ण तापाने फणफणले असून डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एकीकडे नागरिक साथ रोगाने त्रस्त असताना आरोग्य यंत्रणा मात्र गप्प का या बाबत कायम संभ्रम आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/140-years-old-kolhapur-shivaji-bridge-become-dangerous-1623743/", "date_download": "2018-11-17T03:10:04Z", "digest": "sha1:TJ3V54FGQEREWMFRAMHZNO2TVPMIXOW7", "length": 22695, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "140 years old Kolhapur shivaji bridge become dangerous | भीषण अपघातानंतर शिवाजी पुलाच्या वादाचा सेतू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nभीषण अपघातानंतर शिवाजी पुलाच्या वादाचा सेतू\nभीषण अपघातानंतर शिवाजी पुलाच्या वादाचा सेतू\nशिवाजी पूल दुर्घटनेनंतर भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षाची भिन्न भूमिका पुढे आली आहे.\nकोल्हापूर-रत्नागिरी या मुख्य शहरांना जोडणारा हा पूल ब्रिटिश काळात १८८७ साली बांधला गेला.\nदरवर्षी पावसाळ्यात पंचगंगा नदी धोका पातळी गाठते. पण याच नदीवर असलेला १४० वर्षे पूर्ण केलेल्या शिवाजी पुलाने इशारा- धोका पातळी कधीचीच ओलांडली आहे. तरीही, मृत्यू समोर दिसत असतानाही शिवाजी पुलावरून वाहतूक बिनदिक्कत सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री मिनी बस शिवाजी पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तेरा जणांचा बळी गेला. या घटनेनंतर आता कोल्हापुरात राजकीय आरोप, अपघातास कारणीभूत असलेल्यांवर कारवाईची मागणी, निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी असे वादाचे पूल उभे राहात आहेत. या वादात रेंगाळलेल्या पर्यायी शिवाजी पुलाचे काम सुरू होऊन त्यावरून प्रत्यक्षात वाहतूक कधी सुरू होणार याचे अचूक उत्तर कोणाकडेच नाही. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडील परवानगीअभावी ८० टक्के पूर्ण झालेल्या पुलाच्या कामाचा हत्ती पुढे गेला असला तरी शेपूट मात्र हलायचे नाव घेत नसल्याने कोंडी निर्माण झाली आहे. गतिमान शासन-प्रशासनाचे दावे पंचगंगेत कधीचेच बुडाले आहेत.\nघाट – कोकणची वाहतूक होणारा दुवा म्हणजे शिवाजी पूल. कोल्हापूर-रत्नागिरी या मुख्य शहरांना जोडणारा हा पूल ब्रिटिश काळात १८८७ साली बांधला गेला. पुलाची आयुमर्यादा संपल्याने पुलाला लागूनच पर्यायी शिवाजी पूल बांधण्याची मागणी होऊ लागली. तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी राजकीय ताकद पणाला लावून सन २०१३ मध्ये शिवाजी पुलाला पर्यायी पूल मंजूर करून आणला. जाहिरातबाजी न करता त्यांनीच या पुलाच्या कामाचा शुभारंभ केला. त्यासाठी १८ कोटी रुपये मंजूर झाले. नव्या पुलाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण होत असतानाच त्यात खो घालण्याचा प्रयत्न सुरू झाला.\nपाठपुरावा आणि कृती समितीचा बोटचेपेपणा\nमहाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याचे पडसाद करवीर नगरीतील लोक व लोकप्रतिनिधी यांच्यात उमटले होते. कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीने जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्यासमोर सावित्री नदीतील पूल व पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल याची तुलना केली होती. तो पूल १२८ वर्षांचा असताना कोसळला होता, त्यामुळे १३८ वर्षांच्या शिवाजी पुलालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन तो सुरक्षित असल्याचा दावा करूनही कोसळला, हीच बाब शिवाजी पुलाला लागू असल्याने पुलाचे स्ट्रक्टरल ऑडिट व नेससरी रजिस्टर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. तेव्हा कृती समितीने १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीने पर्यायी शिवाजी प��लाचे बांधकामाबाबत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सहा प्रश्नांची उत्तरे मागितली. हिवाळी अधिवेशनात नवीन कायद्याला परवानगी मिळाल्यानंतर पुलाचे बांधकाम सुरू होईल, पण तारीख सांगू शकत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी आंदोलकांना सांगितले होते. त्यावर कृती समितीने पुलाच्या बांधकामाला परवानगी मिळाल्याचे सांगत मंत्री, खासदार आणि आमदारांनी शहरात फलक लावून स्वत:चा उदोउदो करून घेतात, अशी टीका करून प्रत्यक्षात पुलाच्या बांधकाम परवानगीस विलंब होत असतानाही लोकप्रतिनिधी शांत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, संभाजीराजे छत्रपती यांच्या घरासमोर दिवाळीनंतर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली. मात्र अशाप्रकारचे आंदोलन कृती समितीकडून घडले नाही. समितीने लोकप्रतिनिधींवर जनमताचा दबाव आणला असता तर परवानगीचे त्रांगडे सुटले असते.\nशिवाजी पूल दुर्घटनेनंतर भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षाची भिन्न भूमिका पुढे आली आहे. भाजपने पुलाच्या कामाबाबत आस्था दाखवली आहे, तर शिवसेनेने रेंगाळलेल्या कामावरून शासनावर टीका केली आहे. शिवाजी पुलाबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या ६ वर्षांपासून पुलाच्या बांधकामाचा विषय प्रलंबित आहे. या ठिकाणी जुनी लेणी असल्याने पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार काम रखडले. या कायद्यात बदल करून हे अंतर ५० मीटपर्यंत कमी करण्याचे विधेयक राज्यसभेमध्ये मंजुरीसाठी आहे. ते मंजूर होऊन कायद्यात रूपांतरित होईपर्यंत हा पूल पूर्ण होऊ शकत नाही. नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा अथवा बंद करावा याबाबत एकत्रित निर्णय घ्यावा लागेल. शिवाजी पूल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक नसल्याचे सिद्ध झाले आहे. पर्यायी नवीन पुलाचे बांधकाम रखडल्यानेच जुन्या अरुंद पुलावरून होणारी वाहतूक नागरिकाच्या अपघातातील निष्पापांच्या मृत्यूस कारणीभूत आहे, असा आरोप करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विकासकामांवर बंधन आणून निष्पाप नागरिकांचे जीव घेणारे कायदे कोणाच्या कामाचे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी अधिकाऱ्यांना कामापेक्षा पैशात जास्त रस असतो. निविदा काढण्यापूर्वी सर्व खात्याच्या ना हरकत का घेतल्या नाहीत. पालकमंत्र्यांनी ही घटना गंभीरपणे घेतली पाहिजे, असे मत मांडले.\nरखडलेल्या प्रश्नांना चालना देणे हे लोकप्रतिनिधींचे कामच असताना शहरातील तिन्ही लोकप्रतिनिधी श्रेय लाटण्यात धन्यता मानत आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी तर पुलावर जाऊन फटाके फोडत, साखर -पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता. राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने कोणताही प्रश्न सहज सुटू शकतो, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. पण शिवाजी पुलाच्या बाबतीत लालफितीचा कारभार प्रबळ ठरून सत्ताधारी लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे दिसत आहे.\nशिवाजी पुलाच्या आसपास बौद्धकालीन अवशेष सापडले. त्यामुळे संरक्षित वास्तूपासून २०० मीटर अंतरात कोणतेही बांधकाम करायचे नाही असा केंद्रीय पुरातत्त्व खात्याचा दंडक आहे. त्याकडे बोट दाखवत काही लोकांनी या पुलाचे काम बंद पाडले. तेव्हापासून पुलाचे शुक्लकाष्ठ सुरू झाले. पर्यायी पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांना पुरातत्त्व विभागाची परवानगी नसल्याचा साक्षात्कार होऊन बांधकाम थांबवले आहे. सार्वजनिक प्रकल्प रेंगाळला की तो मार्गावर येण्यास विलंब लागतो, याचा अनुभव येऊ लागला. त्यातून पुलाचे काम गतीने सुरू व्हावे यासाठी कृती समितीच्या वतीने पाठपुरावा सुरू झाला. तरीही १० डिसेंबर २०१५ पासून पुलाचे काम रखडले आहे ते आजपर्यंत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/uddhav-thackery/all/page-11/", "date_download": "2018-11-17T03:19:00Z", "digest": "sha1:EEQSMEM55DMF6K35NN73RBGADOA67V5Y", "length": 11000, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Uddhav Thackery- News18 Lokmat Official Website Page-11", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आ���ेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nपोलिसांच्या सुरक्षेप्रश्नी उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट\nअस्मिता गहाण ठेवली का \n, सेनेच्या गुजरातीत जाहिराती\nअडचणीच्या काळात बाळासाहेब शत्रूला खिंडीत गाठत नव्हते -मुख्यमंत्री\nसेना मंत्र्यांसाठी उद्धव ठाकरे 'वर्षा'वर, प्रलंबित कामाची यादी सोपवली मुख्यमंत्र्यांकडे \nसेना नेत्यांची नाराजी दूर होणार, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंची 'वर्षा'वर बैठक\n'भावांच्या भेटीत आपण पडू नये'\n'या भेटीचा आम्हाला आनंद'\nस्पेशल रिपोर्ट : शिवसेना-भाजपचं 'युतीस खेळ चाले' \nऐश्वर्य हा माझा मुलगा नाही, जयदेव ठाकरेंचा गौप्यस्फोट \nउद्धवने बाळासाहेबांना अंधारात ठेवून प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घेतल्या-जयदेव ठाकरे\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/fb-users-now-200-cror-rs-263916.html", "date_download": "2018-11-17T03:12:58Z", "digest": "sha1:H7XZ4EKTFOBYV5SOMJYMT3JP6MKUQEFD", "length": 13820, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेसबुक युजर्सची संख्या 200 कोटींवर !", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nफेसबुक युजर्सची संख्या 200 कोटींवर \nसोशल नेटवर्किंगमध्ये मास मीडिया म्हणून गणल्या गेलेल्या फेसबूकच्या युजर्सची संख्या तब्बल 200 कोटींवर पोचली आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी ही संख्या मानली जातेय.\n29 जून: सोशल नेटवर्किंगमध्ये मास मीडिया म्हणून गणल्या गेलेल्या फेसबूकच्या युजर्सची संख्या तब्बल 200 कोटींवर पोचली आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी ही संख्या मानली जातेय.\nफेसबुकचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनीच फेसबुकवरून ही माहिती दिलीय. 'मंगळवारी सकाळपर्यंत फेसबुक समुदाय हा आता अधिकृतपणे 200 कोटी लोकांचा झाला आहे. जगाला जोडण्यात आम्ही प्रगती पथावर आहोत,'असेही त्यांनी सांगितले. याच निमित्ताने फेसबुकने मंगळवारी प्रत्येक युजर्सचे पर्सनल व्हिडिओही शेअर केलेत.\nफेसबुक युजर्सची संख्या 100 कोटींवरून 200 कोटींवर पोहोचण्यास 5 वर्षे लागलीत. ऑक्टोबर 2012 मध्ये फेसबुकने 100 कोटी युजर्सचा टप्पा गाठला होता, तीच संख्या अवघ्या पाच वर्षांमध्ये दुप्पट म्हणजेच 200 कोटी बनलीय. या कामगिरीबद्दल मार्क झुकेनबर्गने फेसबूकच्या टीमचं अभिनंदनही केलंय. 'आम्हाला जगातील प्रत्येकाला जोडण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु, लोकांना केवळ एकमेकांशी जोडण्याव्यतिरिक्त खूप काही करायला हवं. आपण त्यांना एकमेकांच्या जवळ आणायला हवं. ' असंही झुकेरबर्ग यांनी म्हटलं आहे.\nइंटरनेट जगतातील दिग्गज फेसबुकच्या या प्रगतीमध्ये अनेक छोट्या छोट्या कम्युनिटींनी हातभार लावल्याचंही फेसबुकचे उपाध्यक्ष नाओमी ग्लीट यांनी म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-amboli-waterfall-name-change-issue-73029", "date_download": "2018-11-17T03:03:11Z", "digest": "sha1:BRWG5PFMTVHQSLRYPAFQLHRN4QSYP7HK", "length": 18337, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news amboli waterfall name change issue आंबोली धबधबा पारपोलीचाच | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nसावंतवाडी - आंबोली धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न पारपोली ग्रामपंचायतीला देण्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे धबधब्याच्या नामकरणाचा वाद आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. आम्ही धबधब्याचे नाव बदलूू देणार नाही. धबधब्यापासून मिळणारे उत्पन्न तिन्ही गावांना वाटून देण्यात यावे, अशी भूमिका प्रशासनाने याआधी जाहीर केली होती. त्यात सातत्य ठेवावे, अन्यथा आमची आंदोलनाची भूूमिका राहील, असे जिल्हा परिषद सदस्या रोहीणी गावडे यांनी स्पष्ट केले आहे.\nसावंतवाडी - आंबोली धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न पारपोली ग्रामपंचायतीला देण्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे धबधब्याच्या नामकरणाचा वाद आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. आम्ही धबधब्याचे नाव बदलूू देणार नाही. धबधब्यापासून मिळणारे उत्पन्न तिन्ही गावांना वाटून देण्यात यावे, अशी भूमिका प्रशासनाने याआधी जाहीर केली होती. त्यात सातत्य ठेवावे, अन्यथा आमची आंदोलनाची भूूमिका राहील, असे जिल्हा परिषद सदस्या रोहीणी गावडे यांनी स्पष्ट केले आहे.\nतालुक्‍यातील आंबोली घाटातील धबधबा आता वादात सापडला आहे. पर्यटन कर म्हणून या वर्षीपासून घेण्यात आलेला निधी दहा लाखांच्या वर जमल्याने वादाला तोंड फुटले. या परिस्थितीत गोपनीय बैठका घेऊन घाटाचे आणि धबधब्याचे नाव बदलण्यात यावे, अशी व्यूहरचना पारपोली ग्रामस्थांकडून सुरू आहे. याबाबत दोन ते तीन बैठका सुद्धा घेण्यात आल्या आहेत; मात्र कोणी पुढे येवून बोलण्यास तयार नाही. या धबधब्याचे नाव बदलून शिवतीर्थ धबधबा-पारपोली, असे करण्याचा त्यांचा मानस आहे. याबाबत वनविभागाने सुध्दा पारपोली ग्रामस्थांच्याबाजूने आपला कौल देण्याचा निर्णय घेतला आहे.\nवनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘आंबोली धबधब्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही; मात्र त्या धबधब्याची हद्द ही पारपोली गावात येत असल्यामुळे त्या धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न हे त्याच ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे आणि यापूर्वीच तसा निर्णय घेण्यात आला होता. दहा लाख रुपये यावर्षी जमा झाले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा गावच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.\nआंबोली येथे महादेवगड पॉईट तसेच अन्य काही पॉईट आहेत. त्याठिकाणी कर लावण्यात येणार आहे. चौकुळमधील पॉईंटना वेगळा कर लावण्यात येणार आहे. आणि त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. त्यामुळे वादाचा प्रश्‍नच उरत नाही.’’\nया भूमिकेमुळे कराच्या पैशावरून वाद होण्याची शक्‍यता आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हे पैसे तिन्ही ग्रामपंचायतींना वाटून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र अद्यापपर्यत तसा कोणताही प्रयत्न झालेला नाही.\nयाबाबत जिल्हा परिषद सदस्या रोहीणी गावडे यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘इंग्रजांच्या काळापासून आंबोली घाटाला आणि धबधब्याला आंबोलीचे नाव पडले आहे. ते कोणी बदलण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे. अशी अनेक पर्यटन स्थळे तालुक्‍याच्या किंवा मुख्य गावाच्या नावाने ओळखली जातात. राहीला मुद्दा कराचा तर आंबोली, चौकुळ आणि पारपोली या तिन्ही ग्रामपंचायतींच्या विकासासाठी करापोटी येणारी रक्कम देण्यात यावी, असा निर्णय कर लावण्याचा निर्णय घेताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला होता. जिल्हा प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली होती. त्या निर्णयानुसार पुढील निर्णय होणे अपेक्षित आहे.’’\nधबधबा आमचाच; महसूल दरबारी नोंद\nयाबाबत पारपोली गावचे उपसरपंच संदेश गुरव यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, ‘‘हा वाद काही राजकीय लोकांकडून निर्माण केला जात असून, तीन गावांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धबधब्याची मालकी आमच्याच गावची आहे, तशी सातबारा नोंद आहे. त्यामुळे आम्ही आमची मालकी सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास त्यात वाईट काय धबधब्याचे नाव बदलण्याचा निर्णय हा फार पूर्वीच घेण्यात आला आहे. हा मुद्दा आता पुढे आला आहे; मात्र गेली अनेक वर्षे आंबोलीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्या तुलनेत पारपोली गाव दुर्लक्षीत राहिले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता आम्ही धबधब्याच्या करावर आमचा हक्क सांगितला तर कोठे बिघडले.’’\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/hartalika-pooja-vidhi-118090800006_1.html", "date_download": "2018-11-17T02:33:40Z", "digest": "sha1:2IKGDVIHCFNOH7RI2T2FMJRNC44VOMTX", "length": 16859, "nlines": 163, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हरतालिका पूजा कशी करावी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहरतालिका पूजा कशी करावी\nगणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात.या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.\nसर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.\nपूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्य���, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.\nशुभ आणि मंगलमयी असतात पंचमुखी गणेश\nपोळा : सर्जा-राजाचा सण\nश्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\nगणपतीची मूर्ती कशी असावी\nयावर अधिक वाचा :\nहरतालिका पूजा कशी करावी\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nप्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\n\"वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\n\"नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये...Read More\nआरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ...Read More\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ...Read More\n\"ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा....Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. काहीका��� कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील...Read More\n\"आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय...Read More\n\"आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात...Read More\n\"दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल...Read More\n\"जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी...Read More\n\"व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/marathi/marathi-articles/?vpage=2", "date_download": "2018-11-17T03:17:43Z", "digest": "sha1:V3EGWMWAAI44QZZEUYKQ4RTYMU6WOTQ3", "length": 6519, "nlines": 64, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "मराठी लेख – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nHomeमराठी – Marathiमराठी लेख\nज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : कांहीं दिशादर्शक प्रश्न\nविभाग - १ प्रास्ताविक : गीता, ज्ञानेश्वरी आणि मी : कांहीं आठवणी : शके १२१२ मध्ये ( इ.स. १२९०) ज्ञानेश्वरांनी\nइच्छामरण : पुन्हां एकवार चर्चा\nबातमी : इच्छामरणासाठी लवाटे दांपत्याची राष्ट्रपतींना हाक संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. ११.०१.२०१८, पृ. ९\nबुद्धिवाद आणि सिद्धी ( एक निष्पक्ष वैचारिक मंथन )\nप्रास्ताविक : विसाव्‍या शतकात विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगति केली आहे. काल ज्‍या गोष्‍टी अशक्‍य वाटत होत्‍या, त्‍या आज अस्तित्‍वात आलेल्‍या आहेत.\nटिप्पणी – (३) : ‘गधेगाळ’वरील प्रतिमा : ( नरेंच केली हीन किति नारी \nबातमी : (शीर्षक ) : बदलापुरात शिलाहारकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा - लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. २९ जून २०१६. ‘लोकसत्ता’मधील बातमी सांगते\nगंगा आणि ज�� (उमा भारती यांच्यासाठी कांहीं माहिती)\n२५ जून २०१६ च्या टाइम्स ऑफ इंडियातील एक बातमी गंगेबद्दल आहे. बातमीचें शीर्षक आहे : ‘Dams will doom Ganga’. उमा\nगझलचा आस्‍वाद कसा घ्यावा\nगझल (ग़ज़ल) हे गेय काव्‍य आहे. शब्‍द, अर्थ आणि संगीत यांचा अजोड मिलाफ गझलमध्‍ये होतो. इतर पद्य रचनांमध्‍ये साधारणतः अंत्‍य\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-getting-999-saree-in-249-rupees-necklace-is-also-free-5862345-PHO.html", "date_download": "2018-11-17T02:07:43Z", "digest": "sha1:PFAVTHBIMQ2IK73LQNZL7ICUXOG5AK6H", "length": 7481, "nlines": 196, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "getting 999 saree in 249 rupees necklace is also free | 249 रुपयात मिळत आहे 999 ची साड़ी, नेकलेस सुध्दा मिळत आहे फ्री", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n249 रुपयात मिळत आहे 999 ची साड़ी, नेकलेस सुध्दा मिळत आहे फ्री\nउन्हाळा हा फॅशनचा सिझन म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्यांनी या काळात अनेक वस्तूंवर खूप चांगली सूट दिलेली आहे\nनवी दिल्ली- उन्हाळा हा फॅशनचा सिझन म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्यांनी या क���ळात अनेक वस्तूंवर खूप चांगली सूट दिलेली आहे. Shopclues वर साडयांवर खास सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची साडी खरेदी करु शकता. ती सूध्दा केवळ 249 रुपयात. कारण येथे जवळपास प्रत्येक साडीवर 87% सूट मिळत आहे. याशिवाय अनेक साड्यांसोबत मॅचिंग नेकलेस मोफत मिळत आहे. त्यामुळे येथील शॉपिंगवर तुम्हाला डबल फायदा होईल.\nयाशिवाय ऑनलाईन शॉपिंगचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये असतानाही ऑर्डर करु शकता.\nपुढे वाचा: कोणत्या साडीवर किती सूट\nडील प्राइस - 459 रुपये\nपुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन\nडील प्राइस - 888 रुपये\nपुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन\nडील प्राइस - 379 रुपये\nपुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन\nडील प्राइस - 249 रुपये\nपुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन\nडील प्राइस - 379 रुपये\n#Metoo मध्ये अडकला विजय माल्याचा मित्र, जगतो आहे लग्झरी लाइफ स्टाइल\nभारतातील सर्वात महागड्या घरात होणार ईशा अंबानी, आनंद पीरामल यांचा विवाह; पाहा Photos\nयेथे भंगाराच्या भावात मिळतात जुने TV, फ्रिज, AC, लॅपटॉप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2402.html", "date_download": "2018-11-17T02:06:19Z", "digest": "sha1:GPCARRNZGQH7KCTCP4CCIXLETXMNTLIX", "length": 5665, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ साडेसहा लाखांची चोरी - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar News Crime News पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ साडेसहा लाखांची चोरी\nपोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ साडेसहा लाखांची चोरी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर- औरंगाबाद महामार्गावरील डीएसपी चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या केलेल्या मालट्रकची ताडपत्री उचकटून अज्ञात चोरांनी त्यातील साडेसहा लाख रुपये किंमतीचे सबमर्सिबल पंप स्टाटर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास घडली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेंद्ग काशिनाथ महालकर (रा. वाबळे कॉलनी, फकिरवाडा) यांनी ते चालवत असलेला मालट्रक (एम. एच. १६ सीए ६२७१) औरंगाबाद रोडवरील पोलिस अधिक्षक कार्यालयाजवळ मंगळवारी (दि. २०) रात्री ११ वा. उभा केला होता.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nबुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांनी मालट्रकची ताडपत्री उचकटून आतील साडेसहा लाख रुपये किंमतीच्या सबमर्सिबल पंप स्टाटर्स व १९७ बॉक्स चोरून नेले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात राजेंद्ग महालकर यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ. केदार जी. ए. हे करीत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/vaibhav-tatvavadi-annonce-his-new-movie-grey-118091000005_1.html", "date_download": "2018-11-17T02:16:56Z", "digest": "sha1:T5HIUVAKXBTJGOANKGKZ7MLRULHLIXAT", "length": 8153, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'अभिनेता वैभव तत्ववादीने 'ग्रे' चे पोस्टर केले शेअर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'अभिनेता वैभव तत्ववादीने 'ग्रे' चे पोस्टर केले शेअर\nअभिनेता वैभव तत्ववादी याने आपल्या आगामी सिनेमा 'ग्रे'ची घोषणा सोशल मीडियावर केली होती. या चित्रपटाचा पोस्टरही त्याने शेअर केला होता. त्यात तो एका वेगळ्या भूमिकेत दिसतो आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर 'ग्रे' चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्यात तो वेगवेगळ्या रुपात दिसतो आहे. आता त्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना आगामी सिनेमाबद्दल सांगितले होते आणि दरम्यानच्या काळात त्याने एक फोटो शेअर करून दिग्दर्शकाचा अभिनेता असल्याचे सांगितले होते. आता त्याने सोशल मीडियावर 'ग्रे' या सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करून लिहिले की,'ग्रे चित्रपटाचे मोशन पोस्टर. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जावकरने केले असून हा सिनेमा जानेवारी २०१९ला प्रदर्शित होणार आहे.'\n...अशी सुचली बॉईज-२ ची गोष्ट\n'माझा अगडबम'चे दमदार शीर्षकगीत लॉच\n'सविता दामोदर परांजपे' मोठा प्रतिसाद\n'बोगदा' चित्रपटातील संयमी सुहास ताई\nयावर अधिक व���चा :\nसलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज\nअभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...\nकलाकारांच्या यशावर ठरते मानधन\nअभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...\nप्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो\nबॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...\nमुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित\nशाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-left-handed-day-breaking-news-latest-new-from-nashik/", "date_download": "2018-11-17T02:19:40Z", "digest": "sha1:46WIAYMPTWRVE4LI3ISTNAZZCMTDHPT6", "length": 12461, "nlines": 169, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकवणारे ‘डावखुरे’ | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकवणारे ‘डावखुरे’\nअशोक निसाळ | 13 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्त भारतातील डावखुरे असणार्‍या भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणार्‍या व्यक्तींविषयी टाकलेला प्रकाशझोत.\nएखादे मूल जन्माला आले की, जसजशी त्याची वाढ होऊ लागते तेव्हा त्याच्या सवयीनुसार लिखाण, खानपान, खेळ यावरून ते मूल डावखुरा आहे की उजवा हे कळते. काही लोक डाव्या हाताने काम करणे अशुभ किंवा चुकीचे मानत असतात. लहानपणी मुलांना उजव्या हाताने काम करण्याची जबरदस्तीने सवय लावली जाते. मात्र, प्रगतीचा आलेख पाहता डावखुरे व्यक्तींनी आपल्या कलेच्या जोरावर भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकविण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे.\nआजपर्यंत डावखुरे म्हणून ज्यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले, त्यापैकी पहिले नाव महात्मा गांधी, त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतरत्न पुरस्कारप्राप्त मदर तेरेसा, उद्यो���कमध्ये रतन टाटा, लक्ष्मी मित्तल, क्रिकेटरमध्ये विनोद कांबळी, अजित वाडेकर, युवराज सिंग, झहीर खान, सुरेश रैना, शिखर धवन, गांगुली, महिला क्रिकेटमध्ये स्मृती मंदाना तर अभिनेत्यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन, अभिनेत्रीमध्ये सोनाक्षी सिन्हा, सनी लियोन, गायकमध्ये पंकज उदास, आशा भोसले, बॅडमिंटनमध्ये ज्वाला गुट्टा, बॉक्सिंगमध्ये मेरी कॉम आदींची नावे घेतले जातात.\nडावखुर्‍या व्यक्तींची बुद्धी प्रगल्भ असते. वरील व्यक्तींवरून दिसून येते. डावखुरे लोकांची विचारशक्ती फार जलद असते. माहितीचे विश्लेषण करण्याची त्यांच्यामध्ये जबरदस्त क्षमता असते. खास करून डावखुर्‍या व्यक्तिंमध्ये भिन्न विचार करण्याची क्षमता उजव्यापेक्षा अधिक असते.\nक्रिकेटचा महान फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तो म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन उजव्या हाताने फलंदाजी करतो हे सर्वपरिचित आहे. मात्र, लिखाण तो डाव्या हाताने करतो. तसेच कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा आपल्या कलाकारीने लोकांवर छाप पाडली आहे.\nडावखुरे व्यक्तिंमध्ये काहीतरी विषेश गुण असतो. त्या जोरावर ते कामयाबी हासील करतात. आतापर्यंतचा इतिहास बघितला तर यावरून असे दिसून येते की डावखुरे व्यक्ती काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकन उद्योजक मार्क झुकरबर्ग हासुद्धा डावखुरा असून त्यांनी फेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे.\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशोगाथा सर्वांना माहिती तर आहेच, असे अनेक उदाहरणे आहे. जे डावखुरे असूनही त्यांनी यशप्राप्तीचे शिखर सहज गाठले आहे, आणि भारताचा झेंडा सातासमुद्रापार नेला आहे.\nPrevious articleनासाचे यान सूर्याकडे झेपावलं….\nNext articleसोनाली बेंद्रेला काय म्हणाले अभिनेते अनुपम खेर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामा���ील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5626348030160216658&title=Visit%20to%20Karve%20Road-%20Vanaz%20Marg&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T03:15:42Z", "digest": "sha1:QVL5CBQPFSN4WG3F7GCVKK32OGWRM5WL", "length": 7678, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कर्वे रस्ता ते वनाझ मार्गाची शिरोळेंकडून पाहणी", "raw_content": "\nकर्वे रस्ता ते वनाझ मार्गाची शिरोळेंकडून पाहणी\nपुणे : मेट्रोच्या कामामुळे अरुंद झालेला रस्ता आणि अनधिकृतपणे रस्त्यावरच लावली जाणारी वाहने यांमुळे कर्वे रस्ता ते वनाझ मार्गावर सध्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या भागात पादचाऱ्यांना चालण्यायोग्य पदपथांची कमतरता असल्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे. नागरिकांचे हे प्रश्न लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी पालिका, महामेट्रो आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसोबत नुकतीच या भागाची पाहणी केली.\nपालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पोलीस उपायुक्त (वाहतूक) तेजस्वी सातपुते, ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, ‘पेडस्ट्रियन्स फर्स्ट’ या संस्थेचे प्रतिनिधी प्रशांत इनामदार यांच्यासह शिरोळे यांनी कर्वे रस्ता ते वनाझ मार्गाची पाहणी करून वाहतूक समस्या तसेच पादचाऱ्यांची गैरसोय कशी टाळता येईल याविषयी चर्चा केली. या मार्गावरील पदपथांवर असलेले अडथळे दूर करून पदपथ पादचाऱ्यांना वापरण्यायोग्य केले जातील, अशी चर्चा या वेळी झाली.\n‘पेडस्ट्रियन्स फर्स्ट’चे इनामदार यांनी शिरोळे यांना पादचाऱ्यांच्या समस्यांबाबत काही सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने या पाहणीत अवलोकन करण्यात आले.\nTags: पुणेअनिल शिरोळेमहामेट्रोकर्वे रस्ताPuneKarve RoadMahametroAnil ShirolePune Metroप्रेस रिलीज\nदिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप खासदार शिरोळेंच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान ‘महामेट्रो करणार वृक्षांचे पुनर्रोपण’ शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा नव्या रूपातील प्रगती एक्स्प्रेस प्रवाशांच्या भेटीला\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T02:47:50Z", "digest": "sha1:SMGSRYLOFYATVAMWQ7YRWINDA5ZRBIQ6", "length": 6130, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एटीएम मशीनची तोडफोड करत रक्क लांबवण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएटीएम मशीनची तोडफोड करत रक्क लांबवण्याचा प्रयत्न\nपुणे, दि.20 – बाणेर परिसरातील एका बॅंकेच्या एटीएम केंद्रात शिरलेल्या चोरट्यांनी एटीएम यंत्रनेची तोडफोड करून रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.\nऋषीकेश बोधे (44) यांनी या संदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात सफायर चेंबर इमारतीच्या तळमजल्यावर ऍक्‍सीस बॅंकेचे एटीएम केंद्र आहे. शनिवारी मध्यरात्री एटीएम केंद्रात पैसे काढण्याच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी एटीएम यंत्रनेची तोडफोड केली. यंत्रातील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोकड काढता न आल्याने चोरटे पसार झाले. पोलिसांकडून एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article100 नंबरवर कॉल करून महिला कर्मचाऱ्यांशी अश्‍लिल संवाद\nNext articleकेडगावात भुरट्या चोऱ्या; नागरिक हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615918", "date_download": "2018-11-17T02:58:33Z", "digest": "sha1:WVBKQDCCNJMCGA6SVBTIJYMECAZ5NDA5", "length": 14933, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चिंतामणरावांनी सांगलीत स्थापन केलं गणेश मंदिर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » चिंतामणरावांनी सांगलीत स्थापन केलं गणेश मंदिर\nचिंतामणरावांनी सांगलीत स्थापन केलं गणेश मंदिर\nमानसिंगराव कुमठेकर / मिरज\nसांगलीतील कृष्णाकाठी असलेलं ऐतिहासिक गणेश मंदिर हे जिल्हय़ातील तमाम गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. पेशवाईतील प्रसिध्द सरदार आणि सांगलीचे संस्थानाधिपती श्रीमंत चिंतामणराव आाप्पासाहेब पटवर्धन (पहिले) यांनी हे मंदिर बांधले. पंचायतन स्वरूपाच्या या मंदिराच्या उभारणीचा इतिहासही वैशिष्टय़पूर्ण असा आहे. त्यासंबंधी मोडी कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.\nपेशवाईमध्ये पटवर्धन सरदार गोविंद हरी यांना मिरजेचा किल्ला आणि भोवतालचा परिसर पेशव्यांनी सरंजामाच्या खर्चाकरीता दिला होता. मिरज हे कर्नाटकच्या सीमेवर असल्याने याठिकाणी पटवर्धन सरदारांना ठेवल्याने कर्नाटकमधील हैदर आणि टिपूच्या स्वाऱयांमध्ये त्यांचा उपयोग होईल या हेतूने हा सरंजाम त्यांना देण्यात आला होता. गोविंद हरीनंतर वामनराव, पांडुरंगराव यांच्या नावाने सरदारीची वस्त्रे झाली. पांडुरंगराव हे श्रीरंगपट्टणच्या लढाई&त हैदरच्या लढाईत सापडले. व कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंगरावांना चिंतामणराव हे पुत्र होते. ते लहान असल्याने सरदारीचा कारभार त्यांचे चुलते गंगाधरराव पाहत. पुढे चिंतामणराव मोठे झाल्यावर त्यांच्या नावाने पेशव्यांनी सरदारीची वस्त्रे दिली. सर्व पटवर्धन कुटुंब मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱया वाडय़ात राहत होते.\nयाचकाळात गंगाधरराव आणि चिंतामणराव या चुलत्या-पुतण्यात सरंजामाच्या वाटणीसंदर्भात वाद सुरू झाला. सन 1799 साली त्यांच्यामध्ये वाटणी झाली. त्यानंतर चिंतामणराव हे मिरज किल्ल्यातून बाहेर पडले आणि मिरज शहराच्या उत्तरेला असणाऱया मळय़ात जाऊन राहिले. यावेळी त्यांनी सांगली येथे नवी राजधानी करण्याचे ठरविले. त्यासाठी गणेशदुर्ग नावाचा नवा भुईकोट किल्ला बांधायला सुरूवात केली. तसेच आपले आराध्य दैवत असणा��या श्री गणेशाचे मंदिर बांधण्याचा संकल्प त्यांनी केला. सन 1811 मध्ये कृष्णाकाठी गणेश मंदिराचे काम सुरू झाले.\nश्रीमंत चिंतामणराव पटवर्धनांनी सांगली संस्थानची स्थापना करून राज्यकारभार सुरू केला. मात्र, हे सर्व श्री गणेशाचे आहे. आपण, केवळ त्याचे मुखत्यार आहोत, अशी त्यांची श्रध्दा होती. त्यामुळेच गणेश मंदिराचे बांधकाम होईतोपर्यंत त्यांचा मुक्काम किल्ल्यातील वाडय़ात न होता. गणेश मंदिराजवळील वाडय़ातच होता. मंदिराचे बांधकाम करण्यासाठी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराचा नकाशा मागविण्यात आला. बांधकामासाठी ज्योतिबाच्या डोंगरातून काळा पाष्णा आणला होता. सन 1814 च्या सुमारास मंदिराचा पाया घातला गेला. सुमारे 30 वर्षे हे काम सुरू होते. सन 1845 मध्ये चैत्र शुध्द दशमी रोजी या मंदिराचा अर्चा विधी झाला. या मंदिर बांधकामाची काही कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.\nअहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले. त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती भिमाण्णा आणि मुकुंदा पाथरवट यांसारख्या स्थानिक कारांगिरांकडून बनविण्यात आल्या. सन 1847 मध्ये मंदिराचे शिखर पूर्ण झाले. या शिखरावर मार्गशीर्ष महिन्यात सुवर्णकलशारोहण झाले. हा कलशारोहण कार्यक्रम मोठया समारंभाने करण्यात आला. मार्गशीर्ष शुध्द नवमी छ. 7 मोहरम शके 1769 म्हणजेच 16 डिसेंबर 1847 रोजी हे कलशारोहण झाले. यासंबंधीच्या नोंदीमध्ये म्हटले आहे, ‘श्री गणपती महाराज पंचायतन संस्थान सांगली याचे देवालयाचे सिखरावरील कलस तांब्याचा केला होता. त्याजवर सोन्याचा मोलामा करून आज सतावीस घटका दिवसानंतर पंधरा पळात बसविला. श्रीस पेढे व साखर वाटली. पाच तोफांचे बार केले.\nत्यानंतर काही दिवसांनी तत्कालीन ब्रिटीश अधिकारी इनविरटीसाहेब सांगलीत आले होते. त्यांना गणपती मंदिर दाखविले. त्यावेळी त्यांनी हे शिखर पाहिले. या संबंधी चार जानेवारी 1848 ची नोंद उपलब्ध आहे, त्यामध्ये म्हटले आहे ‘देवलाचे कलस सोन्याचे मुलाम्याचे वर बसविले ते दाखविले’\nशिखराचे कळस बसविण्यासाठी 1564 रूपये तीन आणे खर्च झाल्याची नोंद आहे. तांब्याच्या कळसाच्या आत खैराच्या लाकडाचा कळस तयार केला होता. त्यासाठी खैराचे लाकूड कोकणातून आणले होते. तांब्याचा कळस कुमारी नावाच्या कारागिराकड��न आणि मोनाप्पा तांबट याच्याकडून तयार करवून घेण्यात आला. गणपतीच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसविण्यासाठी रयतेनही देणगी दिली. 14 मे 1849 रोजी चिंतामणराव आप्पासाहेब मंगळवेढे येथे गेले असता, तेथील रयतेने ही देणगी दिली. त्या नोंदीमध्ये म्हटले आहे, ‘रयत वगैरेंनी सरकारस्वारी आली सबब एwवज रोख दिल्हा. तो 500 रूपये-श्री गणपती महाराज संस्थान सांगली याचे सिखराचे सोनेरी मुलाम्याचे कळस करण्याबद्दल’ असा उल्लेख आहे. गणपती पंचायतनाच्या नैमित्यिक कार्यक्रमाच्या खर्चासाठी संस्थानातील विविध गावातील जमिनी इनाम दिल्या होत्या.\nमुख्य मंदिर हे काळय़ा पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. मंदिरात संगमरवरातील रिध्दी-सिध्दीसह असलेल्या श्री गणेशाची सुबक मूर्ती आहे. मुख्य मंदिराभोवती श्री चिंतामणेश्वर हे श्री महादेवाचे मंदिर, चिंतामणेश्वरी हे देवीचे मंदिर, श्री सुर्यनारायण मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी चार मंदिरे आहेत. दरवर्षी भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी असा गणेशोत्सव येथे होते. हा उत्सव प्रसिध्द आहे. त्यावेळी कीर्तन, प्रवचने, लळीत असे कार्यकम होत. नामांकित हरदास, गवई आणि नृत्यांगनाचे कार्यक्रम होत. क्रमश:\nजिल्हा बँकेतील जुन्या नोटा आरबीआय स्वीकारणार\nवादळी वारयामुळे तुंगत परिसरात पिकांचे नुकसान\nजिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत खोजनवाडी कन्नड शाळेचे विद्यार्थी चमकले \n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narendra-modi-vs-rahul-gandhi-foreign-tripsrahul-gandhi-beats-narendra-modi/", "date_download": "2018-11-17T02:37:21Z", "digest": "sha1:DLI2COYNY7OQQ3MSTLIDD4425PO776J6", "length": 8711, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "या बाबतीत राहुल गांधी यांनी दिली मोदींना मात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nया बाबतीत राहुल गांधी यांनी दिली मोदींना मात\nया गोष्टीत आहेत राहुल गांधी मोदींच्या पुढे\nवेब टीम:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून मोठ्याप्रमाणावर टीका केली जात असते .मोदींवरअगदी ‘अनिवासी भारतीय पंतप्रधान’ (एनआरआय पीएम) अशी शेलकी, उपरोधिक टिप्पणी केली जायची.मात्र यावर्षी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी परदेशवारी करण्याच्या बाबतीत नरेंद्र मोदींना मागे टाकले आहे. राहुल गांधी यांनी मोदींना फक्त मागे टाकले नाही, तर त्यांच्यापेक्षा दुप्पट काळ परदेशात व्यतित केला आहे. मोदी २१ दिवस, तर राहुल हे त्यांच्या दुप्पट म्हणजे ४२ दिवस देशाबाहेर राहिले.\nयावर्षीच्या दोघांच्या दौऱ्यातील महत्वाच्या बाबी\nमोदींनी २१ दिवसांच्या सहा दौरयांमध्ये १२ देशांना भेटी दिल्या.मोदींनी तीन वर्षांमध्ये (२६ मे २०१७पर्यंत) २७ दौरयांमध्ये ४४ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी २७५ कोटींहून अधिक खर्च आला. १०५ दिवस ते देशाबाहेर होते.\nयावर्षी राहुल गांधी यांनी तब्बल ४२ दिवसांमध्ये केवळ चारच देशांचे दौरे केले. त्यापैकी नवे वर्ष साजरे करण्यासाठी जानेवारीच्या प्रारंभी केलेल्या युरोप दौऱ्याचा आणि आजीला भेटण्यासाठी इटलीला केलेल्या दौऱ्याचा कोणताही तपशील उपलब्ध नाही. याउलट नार्वे आणि नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यामध्ये अधिकृत गाठीभेठी, परिसंवाद, प्रश्नोत्तरेअसा भरगच्च कार्यक्रम होता.महत्वाची बाब म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांमध्ये ७३ दौरे केले आणि ९६ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी ७९५ कोटींहून अधिक खर्च आला होता.\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-209.html", "date_download": "2018-11-17T02:49:44Z", "digest": "sha1:QJTJYT5XDGFZCN5QX2O7SJ24CGFTKIWX", "length": 5679, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पारनेर तालुक्यातील तीनजण जिल्ह्याातून तडीपार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Parner पारनेर तालुक्यातील तीनजण जिल्ह्याातून तडीपार.\nपारनेर तालुक्यातील तीनजण जिल्ह्याातून तडीपार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील तीन गुंडांवर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत. त्यांच्यावर नगर जिल्ह्यातून तडिपारीची कारवाई केली असल्याची माहिती पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयाबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील गाडिलगाव येथील शांताराम बाबूराव गाडीलकर (वय ४८), वैभव शांताराम गाडीलकर(वय २०) व बाळु गोपीनाथ गाडीलकर (वय १९) या तिनही गावगुडांवर चोरी, गंभीर दुखापत करणे, गर्दी करून मारामारी करणे व कायदा सुरक्षा व्यवस्था मोडून गुन्हा करणे. आदी प्रकारच्या गुन्हे असल्याने पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व अप्पर पोलिस अधीक्षक घनशाम पाटील व उपविभागिय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांनी या तिनही गुन्हेगारांवर प���रतिबंधात्मक कारवाई करत. नागरिकांची जीवितहानीच्या दृष्टीने विचार करत अहमदनगर जिल्ह्यातून तडिपार करण्यात आले असल्याचे पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली. यातील तिनही गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/couple-garden-in-pune-demand-from-right-to-love-valentine-day-1631168/lite/", "date_download": "2018-11-17T02:46:47Z", "digest": "sha1:RRAULCLID2G342S3KSA36ME4ZVFI2V44", "length": 6937, "nlines": 102, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Couple garden in pune demand from right to love valentine day | पुण्यात 'कपल गार्डन'च्या मागणीला जोर | Loksatta", "raw_content": "\nपुण्यात ‘कपल गार्डन’च्या मागणीला जोर\nपुण्यात ‘कपल गार्डन’च्या मागणीला जोर\n'राईट टू लव्ह' संघटनेची मागणी\nलोकसत्ता टीम |लोकसत्ता ऑनलाइन |\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुणे हे शिक्षणाचे तसेच आयटीचेही हब असल्याने या ठिकाणी तरुणांची संख्या मोठी आहे. पुण्याचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने पुणे शहराच्या हद्दीत सध्या ११० हून अधिक गार्डन आहेत. यामध्ये कपल गार्डनही असावे अशी मागणी पुण्यातील ‘राईट टू लव्ह’ संघटनेने केली आहे. प्रेम करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे, त्याला तो मिळायलाच हवा यासाठी संघटना काम करते. संघटनेच्या वर्धापनदिनाच्या तसेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ही मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.\nबदलत्या युगात तरुण-तरुणी बिनधास्तपणे प्रेम करतात. मात्र संस्कृतीच्या नावाखाली अनेक व्यक्ती आणि संघटनांकडून या गोष्टीला विरोध होताना दिसतो. त्यामुळे प्रेमाचा आणि ते करणाऱ्याचा सन्मान व्हायला हवा. शहरात सर्वच प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. मात्र याठिकाणी प्रेम करण���ऱ्यांसाठी सुरक्षित ठिकाणे नाहीत. यामुळे ही जोडपी शहराच्या ठिकठिकाणी बसलेली दिसतात. पण त्याबाबतही संस्कृती रक्षकांकडून विरोध होताना दिसतो. परंतु प्रेम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तो व्यक्त करण्यासाठी विशिष्ट ठिकाणाची आवश्यकता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.\nयाबाबतचे पत्र संघटनेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले असून येत्या काळात असे गार्डन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्कृती रक्षक आणि पोलिसांकडून प्रेमीयुगुलांवर करण्यात येणाऱी कारवाई हा अन्याय आहे. तो अन्याय दूर करण्याची जबाबदारी पालिकेने घ्यावी असेही आवाहन संघटनेने पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात केले आहे. प्रेमाची संस्कृती जपण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/marathi/marathi-articles/?vpage=5", "date_download": "2018-11-17T02:16:38Z", "digest": "sha1:GIUQ44MMO7US5EASBVNX4ETAYCHURI3V", "length": 6391, "nlines": 67, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "मराठी लेख – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nHomeमराठी – Marathiमराठी लेख\nश्री. शेखर आगासकर यांनी श्री. गिरीश टिळक यांचा चीनबद्दल लिहिलेला लेख , ‘मराठी सृष्टी’वर upload केला आहे. लेख उत्तमच आहे.\nटिप्पणी – २०१०१६ : इच्छामरण\nबातमी : डच गव्हर्नमेंट पासेस् अ लॉ फॉर असिस्टेड डेथ् फॉर दि हेल्दी संदर्भ – हल्लीहल्लीची, पाश्चिमात्य देशातील एका टी.व्ही.\nसंस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (११) : परिशिष्टें – (१) व (२)\nपरिशिष्ट – (१) फुलपाखरू आणि संस्कृत (व इतर भाषा ) [ ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाच्या प्रा.शेषराव मोरे यांच्या\nसंस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (१०)/११\n सारांश , आणि निष्कर्ष : आपण शेषराव मोरे यांच्या लेखातील मुद्यांवर, तसेच त्यावरील प्रतिक्रियांबद्दलही चर्चा केली, खंडनमंडन केलें, कांहीं\nसंस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (९)/११\n संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान : शेषराव मोरे यांच्या लेखाचें हेंच शीर्षक आहे, त्याअर्थी, तसें योगदान वास्तवात आहे, असें त्यांचें मत\nसंस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (८) –(ब)/११\n• ‘आजच्या जगात भौतिक व्यवहारासाठी संस्कृतचा कांहींही उपयोग नाहीं’ ( इति शिरवळकर) –  हा मुद्दा आपण आधीच हाताळला आहे.\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या प���्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2013/03/blog-post_23.html", "date_download": "2018-11-17T02:28:40Z", "digest": "sha1:NEM65Q5TWXAMPDUSCTOK6MZQZDZO4SAL", "length": 33685, "nlines": 240, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: आवर रे-४", "raw_content": "\n(टीप - पोस्टमधला विषय थोडा संवेदनशील आहे. पोस्टमधल्या मतांबद्दल बरीच मतभिन्नता असू शकते.)\n\" खणखणीत आवाजात मारलेल्या ह्या हाकेनं ऑफिसचा कॅफेटेरिया दणाणून गेला. बभ्रुवाहनानं मनाशी कितीही ठरवलेलं असलं की 'बब्या' ह्या हाकेला ओ द्यायची नाही, तरी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. चारचौघात अशी हाक मारणारा केवळ 'डी'च असणार ह्याची खात्री आणि आपल्या ऑफिसच्या कॅफेटेरियात डी कसा काय शिरू शकतो ह्याचं आश्चर्य असे मिश्र भाव बब्याच्या चेहर्‍यावर उमटलेले होते.\nबब्यानं हाकेला प्रतिसाद दिल्यानं व्हायचं तेच झालं होतं आणि कोपर्‍यात बसलेल्या 'ति'च्यासकट लंचटाईम असल्यानं कॅफेटेरियात उपस्थित जवळपास अख्ख्या ऑफिसला 'बॉबी'चं खरं टोपणनाव कळलं.\nजसजसा डी बब्याच्या टेबलाकडे सरकू लागला तसतसं बब्याची 'उद्यापासून आपल्याला एकटंच जेवायला बसावं लागणार' ही जाणीव गडद होऊ लागली. जाणीव पुरती गडद होण्यापूर्वीच डी टेबलापर्यंत पोचला आणि त्यानं 'जरा सरकता का' म्हणून पूर्ण करण्यापूर्वीच बब्याचे मित्र शेजारच्या टेबलावर जाऊन बसले.\n\" दृष्टद्युम्नानं पहिला सवाल केला.\n\"तू माझ्या ऑफिसात काय करतोयस\n\"हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे.\"\n\"तू स्मार्ट आहेस ना फार, मग मी जेवतोय एव्हढं साधं तुला कळू नये.\"\n\"तू जेवतोयस हे मला कळलंय विक्रमा, पण तुझ्या ताटात झालेला हा काला नक्की कशाकशापासून बनलेला आहे हे तुला ठाऊक असूनही जर तू मला सांगितलं नाहीस, तर तुझ्या..\"\n\"कळलं कळलं वेताळा.\" बब्या आजूबाजूला सलज्ज दृष्टीक्षेप टाकत मनातल्या मनात उत्तराची जुळवाजुळव करू लागला.\n\"ऍज एक्स्पेक्टेड.\" डी म्हणाला.\n\"चल ऊठ लगेच.\" असं म्हणत डी उठून उभा राहिलासुद्धा.\n\"कुठे ऊठ, बस खाली गपगार. माझा अटेंडन्स कट होईल बाहेर पडलो ऑफिसातनं तर.\"\n\"मी कुठे म्हणतोय ऑफिसातनं बाहेर जायला. तुझ्या जागेवर चल, आत्ता तिथे कुणी नसेल नाही का\nपहिल्यांदाच बब्याला डीचं म्हणणं पटलं.\n\"पण मग ह्याचं काय\" बब्या ताटाकडे बोट दाखवत म्हणाला.\n\"मी तुझ्या जागेवर थांबतो. तुला जी काय विल्हेवाट लावायची असेल ती लावून ये.\" आणि डी निघूनसुद्धा गेला.\nबब्यानं भराभर तोंडात घास कोंबले आणि नजरा चुकवत तो आज्ञाधारकपणे डीने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या जागेकडे गेला.\n\"अजून १५ मिनिटं शिल्लक आहेत तुमचा लंचटाईम संपायला.\" डीनं बब्याच्या कॉम्प्युटरवरच्या घड्याळाकडे बघत म्हटलं.\n\"तू पीसी अनलॉक कसा केलास\n\"आत्ता तुला खरंच त्याबद्दल बोलायचंय\n\"लेट्स टॉक अबाऊट द एलिफंट इन द रूम.\"\n\"व्हॉट एलिफंट.\" बब्या खांदे उडवत शेजारच्याची खुर्ची ओढून त्यावर बसत म्हणाला.\nबब्यानं एकदम चमकून डीकडे पाहिलं. \"त्याबद्दल काय त्यानं काल आत्महत्या केली आणि त्याच्या उत्तरक्रिया कालच आपण सर्वजण उरकून आलो.\"\n\"आपण सर्वजण उरकून आलो पण तू उरकल्या आहेस काय\n\"बब्या, तुझा सेन्स ऑफ ह्यूमर गेलाय. तू नेहमीसारखा कंट्रोलमध्ये राहायचा प्रयत्न करत नाहीयेस. मला खोडून काढत नाहीयेस. माझ्या प्रत्येक वाक्याला प्रतिमुद्दा द्यायचा प्रयत्न करत नाहीयेस. त्याहीवर म्हणजे चक्क मी सांगितलेलं ऐकतोयस. आणि तुझं म्हणणं आहे की उत्तरक्रिया उरकल्यास.\"\n\"ह्या सगळ्याचा आणि उत्तरक्रियांचा काय संबंध\n\"आपल्या वैदिक आणि पौराणिक विचारांप्रमाणे आत्मा मानवी शरीर सोडल्यावर पुढल्या प्रवासाला जातो. त्यामुळे आपण सहसा 'ईश्वर मृतात्म्याला सद्गती देवो' असं म्हणतो, जेव्हा बाकी धर्म 'मृतात्म्यासाठी शांती' मागतात.\"\n\"डू यू हॅव अ पॉईंट\n\"बघ, तू मुद्द्याबद्दल बोलणं टाळतो आहेस.\"\n\"तू असंबद्ध बोलतो आहेस.\"\n\"मी असंबद्ध बोलत नाहीये. मी मुद्द्याकडे येतोय, ज्यासाठी पार्श्वभूमी आवश्यक आहे.\"\n\"बरं पुढे.\" बब्याचा स्वर थोडा रूक्ष झाला होता.\n\"आपल्या पूर्वजांचा कन्सेप्ट क्लिअर होता. आदमी खतम काम खतम. तो गेला की गेला. उगाच तो आसपास आहे की वर खाली आहे की घुटमळतोय वगैरे नाही. एकदा पिंडदान झालं की माणूस गेला.\"\n\"मग ते कावळा न शिवणं वगैरे\n\"ते सगळं जिवंत माणसांची समजूत काढायला. आता उदाहरण देतो, असं बघ, माझं कुणी फार जवळचं गेलं.\"\n\"अरे उदाहरण आहे. आणि मी माझंच देतोय ना\n\"तुझं दिलं तर चालेल\n\"तर माझ्या कुणीतरी जवळचं म्हणजे आपसूकच मला त्या व्यक्तिच्या अपूर्ण इच्छा वगैरे माहित असण्याची शक्यता असणार. मग माझ्या जवळचं म्हणजे मला त्या इच्छा अपूर्ण राहिल्याबद्दल प्रचंड वाईट वाटत राहणार. डाचत राहणार. ते होऊ नये म्हणून मग पिंडदान करत असावेत.\"\n\"तुझं म्हणणं आहे की सगळं काही जिवंत माणसासाठीच असतं\n\"एक्झॅक्टली माय पॉईंट. नाहीतर कुणासाठी असणार अरे आपण माणसं फार स्वार्थी असतो. मृतासाठी वगैरे सगळं बोलायला रे. खरं म्हणजे एव्हरिथिंग इज अबाऊट अस.\"\n\"त्यात काही वाईट आहे म्हणत नाही मी. इट्स बेसिक ह्युमन नेचर.\"\n\"म्हणजे बघ. माणूस जातो तेव्हा आपण प्रचंड रडारड करतो किंवा प्रचंड दुःख करत राहतो. बोलत नाही, खात नाही, पित नाही. हसणं वगैरे सगळं बंद.\"\n\"अरे मग दुःख होऊच नये का\n\"मी कुठे नाही म्हणतो. पण बेसिक गोष्ट ही आहे की ते दुःख कशाबद्दल असतं, तर तो माणूस आपल्याला सोडून गेला. आणि आता आपलं काय होणार.\"\n\"मग बरोबर आहे की.\"\n आत्महत्या केलेल्या लोकांबद्दल फुकाची हळहळ व्यक्त करणारे गावभर आहेत.\"\n वयाच्या ९व्या वर्षापासून २७ व्या वर्षापर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त-कमी असू शकेल, अकाली आत्महत्या करणार्‍यांबद्दल हळहळ व्यक्त करायला नको किंवा कर्जबाजारी झाल्यानं किंवा इतर कारणांनी वैफल्य आल्याने भरल्या संसारातून उठून जाणार्‍यांचं काय किंवा कर्जबाजारी झाल्यानं किंवा इतर कारणांनी वैफल्य आल्याने भरल्या संसारातून उठून जाणार्‍यांचं काय आपल्या मुलाबाळांना मारून आत्महत्या ���रणार्‍यांचं काय आपल्या मुलाबाळांना मारून आत्महत्या करणार्‍यांचं काय\n\"मुलाबाळांना मारणं डझन्ट काऊंट ऍज आत्महत्या. आणि बाकीच्यांबद्दल हळहळ व्यक्त करून काय होणार आहे\n वाईट वाटतं. ते बरंच काही करू शकले असते आयुष्यात.\"\n देव काय तुम्हाला कानात सांगायला आलेला\n\"तू देवाचा उल्लेख करतोयस\n\"माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.\"\n\"माझं म्हणणं आहे की माणसानं आत्महत्या करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि उगाच त्याला गुन्हा वगैरे लेबलं लावू नयेत.\"\n\"९ वर्षांच्या मुलानं गणितात फेल झाल्यामुळे आत्महत्या करायची ठरवली तर तो त्याचा प्रश्न कसा ठरू शकतो\n\"का नाही ठरू शकत\n\"पण त्याला समज कुठेय पुरेशी\n\"ते ठरवणारे तुम्ही कोण\n\"डी तू बरा आहेस ना\n\"हे बघ. माणूस गेल्यानंतर आपण शोक करणं मी समजू शकतो कारण ते आपलं नुकसान असतं ज्यासाठी आपण आदळआपट करतो. पण आत्महत्या केलेल्या माणसांना ते चुकले होते असं म्हणायचा आपल्याला काही अधिकार नाही.\"\n\"बरं थांब मी स्पष्ट करतो. आयुष्य म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय\n\"डी. माझा लंच टाईम संपत आलाय.\"\n\"एक क्लोझेस्ट ऍनॉलॉजी देतो. प्रिझन. अर्थात जेल.\"\n\"आता मी म्हणजे कसं काय असं विचारायचं का\n\"हे बघ. जेव्हा माणूस जेलमध्ये जातो तेव्हा तो खूप दुःखी होतो. त्याला रूळायला वेळ लागतो. तो जेलमध्येच असतो. त्याला बाहेरचं जग नसतं. कधीतरी एखादी झलक दिसतेही उंचच उंच भिंतीपलीकडली पण ती खरी का आभास तेही कळण्यापलिकडे मन पोचलेलं असतं.\"\n\"आयुष्य म्हणजे एक प्रिझन आहे. आपल्याला जन्माला आल्यावर रूळायला वेळ लागतो. ह्या जगापलिकडे, आपल्या इंद्रियांपलिकडे, ह्या तीन मितींपलिकडे काही जग आपल्याला नाही. कधीतरी आपल्यातल्या कुणालातरी अतिंद्रिय शक्ती जाणवतात, चौथी मिती खुणावते पण मग ती खरी की खोटी, सत्य की आभासी ते कुणालाच सांगता येत नाही. जेलमध्ये जसे लोक छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानतात तसे आपण प्रेम, वाढदिवस, शैक्षणिक आणि व्यावसायिक यश वगैरे गोष्टींमध्ये आनंद मानतो. मानणं भागच असतं नाहीतर आपली शिक्षा भोगून संपायची कशी डिस्ट्रॅक्शन तर हवं ना डिस्ट्रॅक्शन तर हवं ना\n\"म्हणजे आयुष्य ही शिक्षा आहे तुझ्या मते.\"\n\"माझ्याच नाही आपल्या पूर्वजांच्या मते देखील. मनुष्यजन्म आपल्याला पापं फेडण्यासाठी मिळतो. रादर सगळेच जन्म. एकदा पापं फेडून झाली की आत्म्याला मुक्ती. एनर्जी रिलीज होते. तोपर्यंत शरीरं बदलत राहायचं. पापं फेडत.\"\n\"तू चक्क वेदांचे दाखले देतोयस\n\"नाही. मी मला पटलेलं तत्वज्ञान सांगतोय. अरे जेव्हापासून ऐकतोय. जगी सर्वसुखी असा कोण आहे असले सवालच ऐकतोय. एक माणूस मला आजवर सापडला नाही जो सुखी आहे. त्याचं कारण हेच की सुख हा उतारा आहे.\"\n\"चूक. ते मानण्यावर नसतं. ह्या सर्व संतांनी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केले. त्यांनी सगळ्या भावनांवर जय मिळवला पण कुठेतरी खोलवर प्रत्येकाच्या तत्वज्ञानात दुःखाचा अमीट अंश आहे. दुःख ही शाश्वत भावना आहे. तिला एक्झॅक्टली दुःख म्हणून लेबल करता येणार नाही एखादवेळेस. पण एक हूरहूर, एक संतत रूखरूख ही प्रत्येक जीवाला उपजतच असते. ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात माणसाचं आयुष्य निघून जातं. कुणी संत बनून सर्वसंगपरित्याग करून ती दूर करायचा प्रयत्न करतात, तर काही जण ह्यू हेफ्नर बनून. अंतिमतः काय की शिक्षेचा कालावधी पूर्ण करण्यास उपयुक्त अशी ती रूखरूख असते.\"\n\"पण मग शिक्षा संपल्यावर काय\n\"शिक्षा संपल्यावर काय, हे जेलमध्ये गेलेल्यांना तरी कुठे ठाऊक असतं. पलीकडे आपलं कुटुंब वाट बघतंय की ओसाड पडलेलं घर आणि संपलेली, विझलेली नाती हे बाहेर पडल्याशिवाय कळत नाही.\"\n\"वो वो... एक मिनिट. धीस इज नॉट द टाईम.\"\n\"धीस इज द टाईम. कधी विचार केलायस तू की की तुझ्या अन माझ्या आवडत्या 'प्रिझन ब्रेक' ह्या सिरीजचा पॉईंट काय होता\n\"काय पॉईंट होता. एन्टरटेनमेन्ट.\"\n\"तो एक. पण महत्वाचा म्हणजे मायकेल मरतो. सगळ्या ताणतणावांनंतर तो एकटाच प्रिझन ब्रेक करतो. बाकी सगळे भौतिक जगातल्या जेलमधून बाहेर पडतात. पण खरा 'प्रिझन ब्रेक' मायकेल करतो.\"\n\"डी, मला वाटतं आता तू घरी जायला हवंस.\"\n\"नाही. ऐकून घे माझं. तू म्हणत होतास नऊ वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली तर ते चूक की बरोबर, किंवा फॉर दॅट मॅटर कुणीही आत्महत्या करणं चूक की बरोबर.\"\n\"मी असा प्रश्न विचारत नाहीये. माझ्या मते प्रॉमिसिंग आयुष्य असू शकणार्‍यांनी आत्महत्या करणं चूक.\"\n\"प्रिसाईजली माय पॉईंट. कोण ठरवणार प्रॉमिसिंग आयुष्य आहे की नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं ना. त्याला/तिला नसेल वाटत अजून लढावंसं. त्यांना फोर्स करणारे आपण कोण आणि ते त्यांच्या चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी हे ठरवणारे तरी आपण कोण आणि ते त्यांच्या चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी हे ठरवणारे तरी आपण कोण कदाचित त्यांचा निर्णय बरोबर होता. त्रास संपून त्यांना मुक्ति मिळाली असेल. आपण जेलमध्ये खितपत पडलो म्हणून त्यांनीही आपल्यासोबत खितपत पडून राहायचा हट्ट आपण का धरावा कदाचित त्यांचा निर्णय बरोबर होता. त्रास संपून त्यांना मुक्ति मिळाली असेल. आपण जेलमध्ये खितपत पडलो म्हणून त्यांनीही आपल्यासोबत खितपत पडून राहायचा हट्ट आपण का धरावा उलट आपण त्यांच्यासाठी आनंदी व्हायला हवं की त्यांना बाहेरचा रस्ता सापडला.\"\n\"अरे म्हणजे काय कुणी आत्महत्या करत असेल तेव्हा त्याला परावृत्त करायचेही प्रयत्न करायचे नाहीत\n\"कोण म्हणतंय असं. करा ना प्रयत्न. स्वतःच्या मनःशांतीसाठी नक्की करा प्रयत्न.\"\n माहित असूनही मदत न केल्याचं ओझं आयुष्यभर कोण वागवेल\n\"तुझ्या मते मनुष्यजात एव्हढी स्वार्थी का आहे रे कुणी जेन्युईनली चांगलं वागतच नसेल का कुणी जेन्युईनली चांगलं वागतच नसेल का\n\"नाही. इट्स ऑल इन द वायरिंग.\"\n\"डोक्यातलं. मेंदूतलं वायरिंग. प्रत्येक माणसाचं एका विशिष्ट पद्धतीनं झालेलं डोक्यातलं वायरिंग. जेनेटिकली, ऍट्मॉस्फेरिकली, इमोशनली, वेगवेगळ्या फॅक्टर्सनी तयार झालेलं आणि कायम इव्हॉल्व्ह होत असलेलं, बदलत असलेलं मेंदूतलं वायरिंग. आपल्याला कुणाचा स्वभाव आवडतो तेव्हा आपल्याला ते वायरिंग आवडलेलं असतं. चांगुलपणा, दुष्टपणा सगळं सगळं केवळ वायरिंग. देअर इज नथिंग जेन्युईन. काहींना चांगलं वागायला आवडतं तर काहींना वाईट. काहींना मनाविरूद्ध चांगलं वागण्यातनं किक मिळते तर काहींना मनाविरूद्ध वाईट वागून. इट्स टेक्निकली द सेम थिंग.\"\n\"तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का\n\"मी एव्हढंच सांगतोय की आत्महत्या करणं इज अ टाईप ऑफ 'प्रिझन ब्रेक'. तुरूंग तोडून पळणं आहे ते.\"\n\"म्हणजे तो सुटला असं म्हणायचंय का तुला\n\"नॉट नेसेसरिली. पण त्यानं प्रयत्न केला.\"\n\"म्हटलं ना, पापं फेडेपर्यंत जन्म घेतंच राहायचं.\"\n मुळात कुठेतरी पापं केल्याशिवाय का जन्म घेत राहायचं\n\"पण मग मुळातला जन्म कुठल्या पापांमुळे\n\"मुळातला जन्म हा क्रिएशन. आणि तोच शेवटचा देखील ठरू शकतो. पण तिथेच हिशोब चुकते झाले नाहीत तर पुन्हा जन्म-मरणाचं चक्र सुरूच.\"\n\"आणि तुझा ह्या सगळ्यावर विश्वास आहे.\"\n\"नाही. मी तुला लॉजिक एक्स्प्लेन केलं.\"\n\"मग तुझा विश्वास कशावर आहे.\"\n\"आयुष्य ही शिक्षा आहे ह्यावर.\"\n\"डी. आर यू ऑलराईट ब्रदर.\"\n\"हे बघ. आपण नेहमीदेखील ब्रे���िंग आऊट ह्या कन्सेप्टवरच आपली आयुष्य उभारतो. चक्रातून बाहेर पडत राहणं हा आपल्या आयुष्यांचा स्थायीभाव आहे. अरे एव्हढंच कशाला, ज्या संस्कृतींमध्ये सद्गती म्हणून कन्सेप्ट्स नाहीत, तिथेही शेवटी मोक्ष हा फंडा वापरलाच जातो. आपण मृत्यूनंतरच्या आयुष्यातसुद्धा पुन्हा चक्र आणि मोक्ष हे फंडे कल्पिले आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग आहे असं म्हणतोस की ही कुठल्या प्रकारची अतिंद्रिय जाणीव आहे असं वाटतं तुला\n\"तू इथे तत्वज्ञानावर आणि मृत्यूनंतरच्या आयुष्यावर चर्चा करायला आलायस का\n\"नाही पण तू विचारलंस त्या प्रश्नाचं उत्तर हे की, आत्महत्या हे सोल्युशन असेलच असं नाही.\"\n\"मग तू सपोर्ट कशाला करतोयस\n\"मी विरोध करत नाहीये, दोन्हींमध्ये फरक आहे.\"\n\"डी. आपल्या जिवलग मित्रानं आत्महत्या केली. आय कॅन अन्डरस्टँड इफ यू फील बॅड.\"\n\"दॅट्स द पॉईंट. आय डोन्ट फील बॅड. आणि तुलासुद्धा वाईट वाटता कामा नये. तो त्याचा निर्णय होता आणि आपल्याला त्या निर्णयाविरूद्ध बोलायचा किंवा त्याच्यावर टीका करायचा अधिकार नाही.\"\n\"मला वाईट वाटता कामा नये हे ठरवणारा तू कोण\n\"राईट. मला माफ कर. एका दिवसामध्ये तुझंसुद्धा दुःख कमी होईल अशी अपेक्षा मी करू शकत नाही.\"\n डी. अरविंदला जाऊन सात दिवस झालेत.\"\nडीनं बब्याकडे एक कटाक्ष टाकला.\n\"अरे असा काय बघतोयस\nबब्याच्या ऑफिसची मंडळी एव्हाना आपापल्या जागेवर परतू लागली होती.\nडी उठून उभा राहिला. \"नाईस टू हॅव यू बॅक ब्रदर.\" म्हणून तो दरवाज्याच्या दिशेनं चालायला लागला.\nLabels: आवर रे, आवरा\nकाही कळलं नाही - परत वाचावं लागणार\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5413713515117409653&title=Birth%20Anniversary%20of%20Sardar%20Vallabhbhai%20Patel&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T02:22:04Z", "digest": "sha1:3EAVVJBXEA6IZCAR42HTU7HGDM46O4LY", "length": 7328, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘एकता दौड’मध्ये ‘सीओईपी’तील विद्यार्थ्यांचा सहभाग", "raw_content": "\n‘एकता दौड’मध्ये ‘सीओईपी’तील विद्यार्थ्यांचा सहभाग\nपुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या एकता दिवसाच्या निमित���ताने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये २७५ विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले.\nखासदार अनिल शिरोळे यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सीओईपी मैदानापासून सुरू होऊन जंगली महाराज रस्ता, मॉडर्न महाविद्यालय ते संचेती रुग्णालय अशा मार्गाने पुन्हा सीओईपी महाविद्यालय मैदानावर या दौडची सांगता करण्यात आली.\nखासदार शिरोळे यांनी सरदार पटेल यांचे जीवनकार्य, तसेच सरकारने उभारलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. या वेळी विद्यार्थ्यांना ‘एकता शपथ’ देण्यात आली.\nसीओईपी जिमखान्याचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. धामणगावकर, महाविद्यालयाचे उपसंचालक भालचंद्र चौधरी, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर चिटणीस सुनील पांडे या वेळी उपस्थित होते.\nTags: पुणेएकता दौडअनिल शिरोळेसरदार वल्लभभाई पटेलसीओईपीPuneAnil ShiroleSardar Vallabhbhai PatelCOEPEkta DoudBJPप्रेस रिलीज\nशिरोळेंनी घेतली चंदू बोर्डेंची भेट कोथरूडमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा शिरोळे यांनी घेतली प्रमोद चौधरी यांची भेट दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप खासदार शिरोळेंच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-17T02:53:02Z", "digest": "sha1:HRKLVDRBRBM37MM6IQSVRPVNWEIMEIVN", "length": 8389, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गणेशउत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखा : नारायण गीते | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगणेशउत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखा : ��ारायण गीते\nगणेश उत्सव काळात सामाजीक भान राखा. कोणतेही चुकीचे काम करू नका. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी पोलिस दल ठामपणे उभे राहील. त्यामुळे उत्सवकाळात ककायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. याची काळजी घ्या असे अवाहन सातारा तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नारायण गिते यांनी केले.\nडॉल्बी ऐवजी पारंपारिक वाद्यांचा गणेशोत्सव काळात वापर करा. तसेच मंडळाला गणपती बसवण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. ग्रामस्थांकडून बळजबरीने वर्गणी गोळा करू नका. गणपती विसर्जन मिरवणुका शांतेत काढण्याचे आवाहन त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले.\nकण्हेर ता. सातारा येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सातारा तालुका पोलिसांच्या वतीने गणेश उत्सव आढावा बैठकीमध्ये गीते बोलत होते. यावेळी नेहरू युवा, भगवे वादळ तालीम संघातील गणेश भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी आवश्‍यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. अनेक वर्षापासून येथील मंडळाने राबवलेला एक गाव एक गणपती उत्सव कार्यक्रम स्तुत्य आहे. समाजसेवेसाठी पोलीस यंत्रणा नेहमीच सज्ज असून आवश्‍यक तेथे सहकारी ही करेल. असे हेड कॉन्स्टेबल राजू मुलानी म्हणाल.\nयावेळी तालुका पोलिसांचे स्वागत गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आले. दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कण्हेरसह साबळेवाडी, चिंचणी, गोगावलेवाडी ,जांभळेवाडी व नुने आदी गावांत बैठका घेण्यात आल्या.\nयावेळी परिसरातील विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिवाळी निमीत्त संयुक्तराष्ट्रांचे विशेष टपाल तिकीट\nNext articleरेल्वे हद्दीतील विस्थापितांना दिलासा\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nतेव्हा तुम्ही काय करत होता \nशहरातील जर्जर रस्त्यांची पुन्हा खणाखणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/photos/ganeshotsav-2018-tusshar-kapoors-ganpati-celebration-698/n-a-703.html", "date_download": "2018-11-17T02:33:34Z", "digest": "sha1:WV4VRDEXHSQDZCZKOIWCP4S4VGIPQNMY", "length": 12899, "nlines": 116, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "तुषार कपूर मुलगा लक्ष्यसोबत. | गणेशोत्सव 2018 : तुषार कपूरने धुमधडाक्यात केले बाप्पाचे स्वागत ! | Latest Photos, Images & Galleries | LatestLY.com", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आण��� विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nगणेशोत्सव 2018 : तुषार कपूरने धुमधडाक्यात केले बाप्पाचे स्वागत तुषार कपूर मुलगा लक्ष्यसोबत.\nबाप्पाचरणी अभिनेता जितेंद्र, मुलगा तुषार कपूर आणि नातू लक्ष्य. (Photo Credits : Yogen Shah)\nया शुभप्रसंगी तुषार कपूरसोब�� अभिनेते जितेंद्रही उपस्थित होते. (Photo Credits : Yogen Shah)\nफोटोत तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यही दिसत आहे. (Photo Credits : Yogen Shah)\nतुषार कपूर मुलगा लक्ष्यसोबत. (Photo Credits : Yogen Shah)\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/one-dead-blast-fireworks-crackers-19423", "date_download": "2018-11-17T03:37:52Z", "digest": "sha1:F5ZPUVJPAVFUEEIVW7ZVH5MSTUZVEBNN", "length": 12078, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "one dead blast of fireworks crackers फटाक्‍यांच्या स्फोटात कर्मचाऱ्याचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nफटाक्‍यांच्या स्फोटात कर्मचाऱ्याचा मृत्यू\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nनेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत \"हॉटेल डिस्कव्हर'मध्ये बुधवारी रात्री झालेल्या फटाक्‍यांच्या स्फोटात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या 19 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हळदीच्या कार्यक्रमात हे फटाके वाजवले जात होते.\nया संदर्भात रितेश सुभाषचंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नेरळ गावातील व्यापारी सिसोदिया यांच्या मुलाच्या लग्नाचा हळदी समारंभ हा हॉटेलमध्ये होता.\nनेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत \"हॉटेल डिस्कव्हर'मध्ये बुधवारी रात्री झालेल्या फटाक्‍यांच्या स्फोटात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या 19 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हळदीच्या कार्यक्रमात हे फटाके वाजवले जात होते.\nया संदर्भात रितेश सुभाषचंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नेरळ गावातील व्यापारी सिसोदिया यांच्या मुलाच्या लग्नाचा हळदी समारंभ हा हॉटेलमध्ये होता.\nवधू-वराच्या स्वागताच्या वेळी कोल्ड फायर फटाक्‍यांची आतषबाजी सुरू असताना स्टेजवरील फटाक्‍यांचा एक लोखंडी बेस बॉक्‍स उडाला. त्यामुळे वैभव मिसाल याच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्याला प्रथम नेरळ रस्त्यावरील साई रुग्णालयात नेण्यात आले. तेथून कर्जत रस्त्यावरील रायगड रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू ओढवला. तो पुणे येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा कर्मचारी आहे. हॉटेल व्यवस्थापनाने या कंपनीला कार्यक्रमाच्या व्यवस्थेची जबाबदारी दिली होती.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/malayalam-actress-priya-prakash-warrier-family-frustrate-with-all-noise-sent-her-to-hostel-1631078/lite/", "date_download": "2018-11-17T03:03:17Z", "digest": "sha1:VR2A5Q2XTIWTLT2MRBMQNV5OJYOTAJJ7", "length": 8588, "nlines": 103, "source_domain": "www.loksatta.com", "title": "malayalam actress priya prakash warrier family frustrate with all noise sent her to hostel | ...म्हणून प्रिया वरियरला घरच्���ांनी हॉस्टेलला पाठवले | Loksatta", "raw_content": "\n…म्हणून प्रिया वरियरला घरच्यांनी हॉस्टेलला पाठवले\n…म्हणून प्रिया वरियरला घरच्यांनी हॉस्टेलला पाठवले\nइन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स मिळवणारी प्रिया जगभरातील तिसरी सेलिब्रिटी\nलोकसत्ता टीम |लोकसत्ता ऑनलाइन |\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nएका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. व्हॅलेंटाइन्स वीकच्या निमित्ताने व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमधील तिच्या हावभावांचे लाखो तरुण दिवाने झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे तिला एका दिवसात सर्वात जास्त इन्स्टाग्रामवर फॉलो केले गेले. जगभरात कमी वेळात सर्वात जास्त इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यात आलेल्या सेलिब्रिटींमध्ये प्रिया तिसऱ्या स्थानावर आहे. प्रियाला मिळत असलेल्या या प्रसिद्धीचा तिच्या कुटुंबियांना फार त्रास होत आहे. अखेर प्रियाच्या आईने जगभरातून प्रियाला मिळत असलेल्या प्रसिद्धीवर आपले मत मांडले आहे.\n‘द न्यूजमिनिट डॉट कॉम’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत प्रियाची आई प्रीथा म्हणाल्या की, सध्या प्रियाला या सर्व प्रसिद्धीपासून दूर हॉस्टेलमध्ये ठेवले आहे. अचानक मिळालेल्या प्रसिद्धीचा आम्हा सर्वांनाच त्रास होत आहे. तसेच सिनेमाच्या दिग्दर्शकांनी प्रियाला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी कोणतीही मुलाखत देण्यास मनाई केली आहे. सिनेमाची फारच कमी दृश्य चित्रीत करण्यात आली असून सिनेमाचे चित्रीकरण अजूनही सुरू आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या गोंधळापासून प्रियाला लांब ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.\n‘प्रियाची अभिनयातील आवड पाहता आम्ही तिला एका सिनेमाच्या ऑडिशनला घेऊन गेलो. पहिल्यांदा आम्ही प्रियाला ऑडिशनला घेऊन गेलो तेव्हा ती १२ वीत होती. त्या ऑडिशनमध्ये तिची निवड झाली होती, पण बोर्डाच्या परीक्षांमुळे ती चित्रीकरणाला जाऊ शकली नाही. त्यानंतर दिग्दर्शकांनी स्वतःहून त्यांच्या आगामी सिनेमाच्या ऑडिशनबद्दल सांगितले.’ असे प्रियाच्या आईने सांगितले.\nएकाच दिवसात प्रियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला ६ लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले. इन्स्टाग्रामवर एका दिवसात एवढे फॉलोवर्स मिळवणारी प्रिया जगभरातील तिसरी सेलिब्रिटी झाली आहे. पण प्रिया कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवर नसल्याचे तिच्या आईने स्पष्ट केले. प्रीथा म्हणाल्या की, ‘१८ वर्षीय प्रियाने आतापर्यंत फक्त एक रँप शो आणि एक फोटोशूट केले आहे. फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरनेही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आम्ही त्यांच्याकडून ते फोटो घेतलेही नाही.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/mpsc-main-exam-2016/", "date_download": "2018-11-17T03:31:27Z", "digest": "sha1:KKLFVWSPL4UX5AKQDHCNY7OJEO4SN3UW", "length": 7282, "nlines": 99, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "MPSC Main exam 2016 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nMPSC Main 2016 Preparation राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 तयारी\nराज्‍यसेवा मुख्‍य परीक्षा तयारी # नुकतीच राज्‍यसेवा पूर्व परीक्षा पार पडली. सप्टेंबरच्या शेवटी मुख्‍य परीक्षा होत आहे. परीक्षेला आणखी 05 महिन्‍याचा कालावधी आहे. म्‍हणजे साधारणतः 150 दिवस आहेत.कट ऑफ किती लागेल ते सांगता नाही येणार परंतु ज्यांचा स्कोर 140+ आहे त्यांनी जोमाने तयारीला लागावे. # मुख्‍य परीक्षेतील मराठी व इंग्रजी या विषयावर आयोगाचे कोणताही नवीन निर्णय आलेला नसल्‍यामुळे जुन्‍याच स्‍वरूपाच्‍या अभ्‍यासानुसार तयारी …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज���यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2018/05/", "date_download": "2018-11-17T02:36:17Z", "digest": "sha1:RM6BUF2ZXEJ7PW62DLBVMXHXKICNT3YC", "length": 18732, "nlines": 342, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 05/01/2018 - 06/01/2018", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\n‘शांतता, पहाटेपर्यंत कोर्ट चालू आहे’\nमहाराष्ट्र टाइम्स 6 मे 2018 - मुंबई उच्च न्यायालयात अत्यंत कष्टाळू आणि न्यायदानाच्या कामासाठी स्वतःला झोकून देणारे न्यायमूर्ती म्हणून परिचित असलेले न्या. शाहरुख काथावाला यांनी शुक्रवारी एकप्रकारे इतिहासच घडवला. उन्हाळी सुटी सुरू होण्यापूर्वी अखेरचा दिवस असल्याने जास्तीत जास्त प्रलंबित खटले निकाली काढण्याच्या उद्देशाने त्यांनी शुक्रवारी न्यायालयीन कामांचे तास संध्याकाळी ५ वाजता संपल्यानंतरही दुसऱ्या दिवशी (शनिवारी) पहाटे ३.३० वाजेपर्यंत काम केले. न्यायाधीशांनी सलग १५ तास काम करण्याचा देशातील ही ऐतिहासिक घटना असावी, असे अनेक वकिलांनी 'मटा'ला सांगितले.\nयाआधी वर्षभरापूर्वी एकदा न्या. काथावाला यांनी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवत कित्येक प्रकरणे निकाली काढली होती. त्याचेही वृत्त 'मटा'ने दिले होते. गेल्या आठवड्याभरातही प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांनी किमान दोनवेळा मध्यरात्रीपर्यंत काम केले होते.\nमुंबई उच्च न्यायालयातील न्या. शाहरुख काथावाला यांनी शुक्रवारी सुनावणीसाठी सुमारे १६० प्रकरणे आपल्या बोर्डावर लावली होती. त्यातील सुमारे ७० प्रकरणांमध्ये पक्षकार व वकिलांनी तातडीचा दिलासा देण्याची विनंती अर्जांद्वारे केली होती. त्यामुळे अशी सर्व प्रकरणांची सुनावणी घेऊन योग्य तो आदेश देण्यास न्या. काथावाला यांनी प्राधान्य दिले. सकाळी दहापासून कामकाज सुरू केल्यानंतर दुपारी भोजनासाठी केवळ अर्ध्या तासाचा 'ब्रेक' न्यायमूर्तींनी घेतला होता.\nत्यानंतर त्यांनी शनिवारी पहाटे ३.३०पर्यंत सलग काम केले. विशेष म्हणजे, त्यांचे सहाय्यक, शिरस्तेदार आदी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही मोलाची साथ दिली आणि तेही पहाटे ४-५च्या सुमारास आपापल्या घरी गेले. पहाटे ३.३०पर्यंत त्या-त्या प्रकरणांत युक्तिवाद मांडणारे अनेक ज्येष्ठ वकील आणि पक्षकारही आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यामुळे इतक्या पहाटे उच्च न्यायालय इमारतीत शुकशुकाट असताना केवळ पहिल्या मजल्यावरील या २० क्रमांकाच्या कोर्टरूममध्ये खच्चून गर्दी होती. याहूनही विशेष बाब म्हणजे पहाटे घरी गेल्यानंतरही शनिवारी पुन्हा सकाळी १०.३० वाजता न्या. काथावाला हे आणखी प्रकरणांची सुनावणी घेण्यासाठी आपल्या चेंबरमध्ये उपस्थित होते.\n'न्या. काथावाला यांची न्यायदानाच्या कामाप्रती असलेली निष्ठा खरेच वाखाणण्याजोगी आहे. प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या हा देशभर चिंतेचा विषय आहे. अशावेळी त्यांचे प्रयत्न अधिक महत्त्वाचे ठरतात. आमचे प्रकरण शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे पहाटे ३.३० वाजता न्यायालयाबाहेर पडणाऱ्या काही लोकांपैकी आम्ही होतो. विशेष म्हणजे, त्यावेळीही न्यायमूर्ती तितकेच ताजेतवाने वाटत होते. न्यायमूर्तींना साथ देणारे त्यांचे कर्मचारीही प्रशंसेस पात्र आहेत', अशी प्रतिक्रिया अॅड. हिरेन कमोद यांनी 'मटा'ला दिली. 'न्या. काथावाला हे पहाटेही तितक्याच प्रामाणिकपणे व ताजेतवाने राहून न्यायदानाचे काम करत होते, हे नक्कीच प्रशंसनीय आहे', असे ज्येष्ठ वकील प्रवीण समदानी यांनीही सांगितले.\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\n‘शांतता, पहाटेपर्यंत कोर्ट चालू आहे’\n‘शांतता, पहाटेपर्यंत कोर्ट चालू आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mns-changes-264610.html", "date_download": "2018-11-17T02:17:59Z", "digest": "sha1:UMEGWCS7MEKKH7TGDDQIMU6Q2WDCROYK", "length": 13391, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनसेत दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना राज ठाकरेंचा 'दे धक्का !'", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमनसेत दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना राज ठाकरेंचा 'दे धक्का \nमनसेतल्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये ब��्या नेत्यांच्या समर्थकांना घरचा रस्ता दाखवला जातोय. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या अनेक समर्थकांची उचलबांगडी करण्यात आलीय.\nमुंबई, 8 जुलै : पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी राज ठाकरेंनी आता नव्याने पक्षाची पुनर्बांधणी सुरू केलीय. मनसेतल्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये बड्या नेत्यांच्या समर्थकांना घरचा रस्ता दाखवला जातोय. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या अनेक समर्थकांची उचलबांगडी करण्यात आलीय. भायखळा, शिवडीतील नांदगावकरांनी यापूर्वी नियुक्त केलेले विभागाध्यक्ष बदलण्यात आलेत.\nअंधेरीतही पक्षाचे उपाध्यक्ष संदीप दळवी यांना डच्चू देण्यात आलाय. पक्षाचे आणखी बडे नेते शिशिर शिंदे यांच्याकडेही राज ठाकरेंनी निष्क्रियतेबाबत खुलासा मागितलाय. विशेष म्हणजे पक्षाच्या या फेरबदलांमध्ये दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना कुठेही स्थान नाहीये. या सर्व नव्या नियुक्त्या राज ठाकरे स्वतः करताहेत. त्यामुळे मनसेतली जुनी संस्थाने खालसा होताना दिसताहेत.\nदादरमध्येही संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांना बढती देण्यात आलीय. त्यामुळे नितीन सरदेसाईंचं पक्ष संघटनेतलं स्थान आपसूकच डळमळीत बनलंय. मनसेमधली मरगळ झकटून काढण्यासाठी स्वतः राज ठाकरेंनीच पक्षाची सूत्रं हाती घेतल्याने दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mns changesmns resuffleदुसऱ्या फळीला दे धक्कामनसेत फेरबदल\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/supreme-court-removes-anurag-thakur-post-bcci-president-23963", "date_download": "2018-11-17T03:44:15Z", "digest": "sha1:MWWN3LSNH5SMF552UMVT5OJ3P4ICTU5T", "length": 14389, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supreme Court removes Anurag Thakur from the post of BCCI President अनुराग ठाकूर, अजय शिर्केंना पदावरून हटविले | eSakal", "raw_content": "\nअनुराग ठाकूर, अजय शिर्केंना पदावरून हटविले\nसोमवार, 2 जानेवारी 2017\nया निर्णयामुळे बीसीसीआयवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लोढा समितीच्या शिफारसी लागू न करण्यात आल्याने हा आदेश देण्यात आला. बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटना पदाधिकाऱ्यांच्या समितीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात अपयशी ठरल्याचा ठपला बीसीसीआयवर ठेवण्यात आला आहे.\nनवी दिल्ली - क्रिकेट संघटनांमध्ये पादर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचे आदेश आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले.\nया निर्णयामुळे बीसीसीआयवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लोढा समितीच्या शिफारसी लागू न करण्यात आल्याने हा आदेश देण्यात आला. बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटना पदाधिकाऱ्यांच्या समितीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात अपयशी ठरल्याचा ठपला बीसीसीआयवर ठेवण्यात आला आहे.\nलोढा समितीने माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याची सूचना केली आहे. या प्रशासक समितीसंदर्भात गोपाल सुब्रह्मण्यम आणि फली नारिमन यांना नाव सुचविण्याचे आदेश दिले आहेत. ते भारतीय मंडळाचा दैनंदिन कारभार बघतील, अशी सूचना आहे. सध्या भारतीय मंडळाचा दैनंदिन कारभार सीईओ आणि विविध व्यवस्थापक बघतात. भारतीय मंडळाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी, तसेच विविध करारांचे निर्णय घेण्यासाठी प्रशासकांच्या नियुक्तीची सूचना केली आहे. न्यायालयाने एका प्रशासकाऐवजी समिती नेमण्याचे संकेत दिले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याबद्दल अनुराग ठाकूर यांच्याविरुद्ध सुनावणी सुरू करण्याबाबतही न्यायालय निर्णय देण्याची शक्‍यता आहे. ठाकूर यांनी मा��ी मागितली नाही, तर त्यांना तुरुंगात जावे लागेल, असा इशारा न्यायालयाने भारतीय मंडळाचे वकील कपिल सिब्बल यांना दिला आहे. यासंदर्भात ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.\nभारतीय क्रिकेट मंडळाच्या विविध खटल्यांबाबत निर्णय देणारे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर हे 3 जानेवारीस निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-mumbai-goa-highway-four-track-issue-126048", "date_download": "2018-11-17T02:42:51Z", "digest": "sha1:ZE2X4WORFICNKXL7RG6REUUWYWLD5FMS", "length": 14720, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Mumbai-Goa Highway four track issue मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाने डोकेदुखी | eSakal", "raw_content": "\nमुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाने डोकेदुखी\nसोमवार, 25 जून 2018\nपावसाळ्यात मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत असेल अशी ग्वाही ठेकेदारांसह, महामार्ग प्राधिकरण आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दिली होती. प्रत्यक्षात महामार्गाची दुरवस्था थांबलेली नाही. पावसात खड्डेमय रस्त्यामधून प्रवास तर पाऊस थांबल्यानंतर धुळीचा त्रास अशा दुहेरी कोंडी वाहनचालकांसह प्रवाशांची झाली आहे. चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा तर बनणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.\nमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील त्रुटी पहिल्याच पावसात उघड झाल्या. खारेपाटण ते झाराप या दरम्यान अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी जाणे, शेतीमध्ये भरावी माती घुसणे असे प्रकार होत आहेत. दुसरीकडे महामार्गावरील खड्डे वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्‍यता आहे.\nचौपदरीकरण करताना अस्तित्वात असलेल्या महामार्गालगत रूंदी वाढवून तेथे डांबरीकरण केले; मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने या नव्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी अनेक ठिकाणी ग्रीट मिश्रीत खडी टाकली जातेय; मात्र या खडीची प्रचंड धूळ वाहन चालकांसह प्रवाशांना धोकादायक ठरत आहे. पाऊस थांबल्यानंतर महामार्गावरून वाहने जाताना खडीच्या धुळीचे लोट निघत आहेत. यात समोरून येणारे वाहनही दिसत नाही. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव आहे. हजारो वाहने आणि लाखो चाकरमानी सिंधुदुर्गात येणार आहेत. तोपर्यंत मार्ग सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ठेकेदारासह, महामार्ग विभागाला पार पाडावी लागणार आहे.\nनव्या मार्गिकेला साईडपट्टी नाही\nमुंबई-गोवा महामार्गावरील तयार झालेल्या नव्या मार्गिकेवरून काही ठिकाणी वाहतूक सुरू आहे. पण, या मार्गिकेच्या लगतचा भराव एक ते दोन फुटांनी खचला आहे. त्यामुळे मार्गिकेच्या बाहेर वाहन गेल्यास अपघाताची शक्‍यता आहे.\nनव्या मार्गिकेवरून बेदरकारपणे वाहने चालविली जात आहेत. या मार्गिकेला जोडणारे अनेक रस्ते आहेत. अचानक हायवेवर येणारी ही वाहने वाहन चालकांना दिसत नाहीत.\nगणेशचतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर एकही खड्डा राहणार नाही याची दक्षता घेत आहोत. ओसरगाव येथील नव्या मार्गीकेचे काम आठवडाभरात पूर्ण होईल. त्यानंतर नव्या मार्गावरून वाहतूक सुरू केली जाणार आहे.\n- के. के. गौतम, डेप्युटी मॅनेजर दिलीप बिल्डकॉन\nमहामार्गावरील अधिकाऱ्यांनी हायवेवरच तैनात राहावे, जेथे रस्ता धोकादायक होईल तेथील कामे तातडीने करावीत, अशा सूचना महामार्ग विभागाला दिल्या आहेत. नव्या मार्गीकेवरून त्वरित वाहतूक सुरू करावी, असेही निर्देश ठेकेदारांना दिले आहेत.\n- विनायक राऊत, खासदार\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36841/by-subject/14/7057", "date_download": "2018-11-17T02:42:37Z", "digest": "sha1:32ZAH6EPKIPRL53PM5MAB6ADZPXW5E3Y", "length": 2980, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'अमेरिका' | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता /गुलमोहर - कविता विषयवार यादी /शब्दखुणा /'अमेरिका'\n लेखनाचा धागा कुमार१ 1 मे 30 2017 - 12:34am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5172?page=3", "date_download": "2018-11-17T02:21:35Z", "digest": "sha1:KDWNY36M22LZUGVRSW2Y52H5W7EDASPB", "length": 15699, "nlines": 211, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कायदा : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कायदा\nये बेटीया किस घर की होती है \nगेल्या काही दिवसांत एक पोस्ट व्हाट्स अप वर येत होती, हळदी कुंकू बद्दल. आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपवरही आली होती. फक्त केवळ लग्न झालेल्या स्त्रियांनाच का हळदीकुंकू चे आमंत्रण द्यायचे या विषयावरून. मला ते पटलेही. विधवा स्त्रियांना, अनेक विभक्त स्त्रियांनाही केवळ नवरा नाही किंवा सोबत नाही म्हणून एखाद्या सामाजिक प्रथेतून वर्ज्य का करायचे असा विषय होता. आता त्यात या स्त्रीला स्वतःहून भाग घ्यायचा आहे की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आमंत्रण द्यायचेही टाळणे वगैरे प्रकार अतिशयच दुखी करत असणार अशा व्यक्तीला.\nRead more about ये बेटीया किस घर की होती है \nशाळेत शिक्षकांनी मुलाला मारणे हा भारतात गुन्हा आहे का\nमाझ्या एका मित्राने नुकतेच चर्चा करत असताना सांगितले कि गेले काही दिवस त्याच्या मुलाचे डोके दुखत आहे व ते त्याबाबत डॉक्टरना विचारणार आहेत . कारण विचारले असता तो म्हणाला कि त्याचे (मुलाचे) गणिताचे शिक्षक त्याला गणित आले नाही किंवा गृहपाठ नीट केला नाही तर अधूनमधून डोक्यात फटके मारतात. त्यामुळे डोके दुखत असावे.\nRead more about शाळेत शिक्षकांनी मुलाला मारणे हा भारतात गुन्हा आहे का\nभा म्हणजे \"तेज\" आणि रत म्हणजे \"रमलेला\" असा तेजात रमलेला देश म्हणजे माझा भारत देश\nया देशा बद्दल काहि scientist काहि नोबेल विजेता काहि प्रतिष्टित लोकांनी काढलेले उदगार भारत वासियानसाठि..........\nभारत की प्रशंशा में कहे गए कथन\nRead more about भारत म्हणजे काय \nबंद का होत नाही\nकुठे ना कुठे रोज-रोज\nहि समाजात भेटते आहे\nलाच गळा घोटते आहे\nकॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत.\nRead more about अॅमेझॉनवर तिरंग्याचा अपमान\nये आता मागे नाहि.........\nमि आजच प्रथम एक अभंग share करत आहे\nनिसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.\nजणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.\nत्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.\nआपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....\nम्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......\nनिसर्गाचि देन अभंग \"शरिर\"\nहात करि कृत्य, पाय करि वाटचाल\nज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ\nहात जाइ पुढे पुढे\nसदनिकेवरील नावे कमी करण्याबाबत सल्ला/माहिती हवी आहे\nकाही वर्षांपूर्वी पुण्यात एक सदनिका (Flat) खरीदली आहे. त्यावर माझ्या बरोबर वडिलांचे व आईचे नाव पण आहे. पण आता वडील हयात नाहीत. आईचे वय झाले आहे. पुढील काळात सदनिके संदर्भात कोणताही व्यवहार करावयाचा झाल्यास मला ते सोपे जावे म्हणून त्यावरील आई-वडिलांचे नाव कमी करायचे आहे. वकिलांना सल्ला विचारला तर त्यांनी दोन मार्ग सुचवले:\nRead more about सदनिकेवरील नावे कमी करण्याबाबत सल्ला/माहिती हवी आहे\nपोलिसात आपल्यबद्दल खोटी तक्रार केल्यास काय करावे\nRead more about पोलिसात आपल्यबद्दल खोटी तक्रार केल्यास काय करावे\nतुमच्या जवळपास आहे का कुणी \" सायकोपॅथ \"\nसायकोपॅथीला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही.सायकोपॅथी हे एक उत्क्रांत झालेलं स्वभाववैशिष्ठ्य आहे.काय आहे सायकोपॅथी आपला त्याच्याशी काय संबंध आहे\nRead more about तुमच्या जवळपास आहे का कुणी \" सायकोपॅथ \"\nमुंबईपासच्या प्रस्तावित शिवस्मारकातील पुतळ्यातील घोड्याच्या पावलांच्या ठेवणीविषयी\nसध्या, सर्वदूर बातम्यांमधे, मिडियामधे मुंबईजवळ उभारल्या जाणार असलेल्या शिवस्मारकाबाबत बरेच वाचायला बघायला मिळते आहे. उद्याच त्या स्मारकाचे भूमिपूजन/पायाभरणी आहे.\nन्युज मिडियामध्ये, प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपत्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे छोटेखानी मॉडेल (प्रतिरूप) बघण्यात आले.\nया प्रतिरूपाप्रमाणे, शिवराय बसलेले दाखविलेल्या अश्वाचे पुढील दोनही पाय हवेत उचललेले (झेप टाकण्याच्या अविर्भावात) दाखविले आहेत.\nदेवतांच्या मूर्ति बसविण्याव्यतिरिक्त \"व्यक्तिचा पुतळा /मूर्ति\" करुन बसवण्याची पद्धत भारतात पूर्वी कधीच नव्हती.\nRead more about मुंबईपासच्या प्रस्तावित शिवस्मारकातील पुतळ्यातील घोड्याच्या पावलांच्या ठेवणीविषयी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shiv-Jayanti-controversial-episode-shripad-chhindam/", "date_download": "2018-11-17T02:24:24Z", "digest": "sha1:S3CVERDDRDJGMDYCR7ICRE7LQNUOOPK4", "length": 8507, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छिंदमचा कोठडीतील मुक्काम वाढला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › छिंदमचा कोठडीतील मुक्काम वाढला\nछिंदमचा कोठडीतील मुक्काम वाढला\nछत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह हिंदूंच्या अन्य सण-उत्सवांमुळे पोलिस प्रशासनावर कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. सामाजिक शांतता बाधित होऊ नये, यासाठी पोलिस कोठडीचा हक्क राखून ठेवत आरोपी श्रीपाद छिंदम याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी तोफखाना पोलिसांच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावल्याने, छिंदमचा नाशिक रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा महापालिकेचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात सामाजिक तेढ निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. छिंदमच्या वक्‍तव्यावरून नगरसह राज्यभर आंदोलने झाली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर छिंदमला अटक केल्यानंतर पोलिस कोठडीचा हक्क राखीव ठेवून, तोफखाना पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानुस��र जिल्हा न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर येथील जिल्हा उपकारागृहात त्याला हलविल्यानंतर अन्य कैद्यांनी छिंदमविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. या पार्श्‍वभूमीवर त्याला येरवड्याला हलविण्याचे सांगत पोलिसांनी चकवा देत, नाशिकच्या कारागृहात त्याची रवानगी केली.\nत्याची न्यायालयीन कोठडीची मुदत काल (दि.1) संपत असल्याने, त्याला जिल्हा न्यायालयात आले जाईल, असे सर्वांना वाटत होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपी छिंदमला न्यायालयात हजर न करून पुन्हा एकदा चकवा दिला.\nअतिरिक्‍त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. बनकर यांच्यासमोर आरोपी छिंदमला हजर करण्याऐवजी तपासी अधिकारी तथा तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी पोलिस कोठडीचा हक्क राखीव ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याबाबत प्रस्ताव सादर केला.\nछत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती तिथीनुसार रविवारी (दि.4) साजरी केली जाणार आहे. शिवसेनेसह काही संघटना तिथीनुसार जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करतात. या जयंती सोहळ्याच्या उत्सवासाठी पोलिस प्रशासनाला मोठा बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. त्यातच होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे सण आल्याने या कालावधीत कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांना आहे.\nत्यामुळे या कालावधीत पोलिस कोठडी घेतली तरी, गुन्ह्याच्या तपासासाठी वेळ मिळणार नाही. आरोपी छिंदम याच्या आवाजाने नमुने घेणे, त्याने कोणत्या कारणाने सामाजिक गुन्हा केला, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस कोठडीचा हक्क आबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून छिंदमच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. क्रांती कुलकर्णी यांनी काम पाहिले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/rape-on-Minor-gir-Five-possession-arrested-in-majlgov/", "date_download": "2018-11-17T02:28:00Z", "digest": "sha1:2PKB56JPZ3PEY3C3YDBATMPMMH52R6YI", "length": 3938, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलीवर बलात्कार, माजलगावचे पाच प्रतिष्ठित ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अल्पवयीन मुलीवर बलात्कार, माजलगावचे पाच प्रतिष्ठित ताब्यात\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार, माजलगावचे पाच प्रतिष्ठित ताब्यात\nनादेंड येथील अल्‍पवयीन मुलीवर झालेल्‍या आत्याचार प्रकरणी माजलगामधील पाच प्रतिष्‍ठित व्यक्‍तिंना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. माजी नगरसेवक खलिल पटेल, नवाब पटेल, शेख इद्रीस पाशा, आसलम मिर्झा आणि शेख रफी अशी अटक करण्यता आलेल्‍यांची नावे आहेत. साबेर फारोखी याच्यावर या बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, संशयीत आरोपी शाबेर पाशा (फारोखी) याने एका मुलीला आपल्या मोबाईलमधील अश्लिल चिञ दाखवत बलत्कार केला. तर, दुसऱ्या एका मुलीचा विनयभंग केला आणि ही बाब पोलिसांना सांगितल्‍यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी अटक करण्यात आलेल्‍या पाच व्यक्‍तिींनी यात हास्तक्षेप करुन तडजोड करण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे अधिक तपासासाठी पोलिसांनी या पाच जणांना ताब्‍यात घेतले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/pointing-election-commission-janakar-21137", "date_download": "2018-11-17T02:49:26Z", "digest": "sha1:KZBKUMVQTJB5QIE2EJBAH6YEI2NCOSZ3", "length": 14978, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pointing to the Election Commission janakar जानकरांवर निवडणूक आयोगाचे ताशेरे | eSakal", "raw_content": "\nजानकरांवर निवडणूक आयोगाचे ताशेरे\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nमुंबई - वडसा देसाईगंज नगरपालिका निवडणु���ीत उमेदवार मोटवानी यांच्या निवडणूक चिन्हासाठी दबाव आणण्याचा आरोप पशू व दुग्धसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यावर होत असतानाच निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. जानकर यांनी निवडणूक निर्णयप्रक्रियेत दबाव आणल्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे पत्र गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.\nमुंबई - वडसा देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत उमेदवार मोटवानी यांच्या निवडणूक चिन्हासाठी दबाव आणण्याचा आरोप पशू व दुग्धसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यावर होत असतानाच निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. जानकर यांनी निवडणूक निर्णयप्रक्रियेत दबाव आणल्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे पत्र गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.\nपालिका निवडणुकीत मोटवानी यांना अमूक निवडणूक चिन्ह द्या, अशी मागणी करणे लोकहिताचे कसे, असा प्रश्‍न निवडणूक आयोगाने या संदर्भात सादर केलेल्या अहवालात केला आहे. कॅबिनेट मंत्रिपद सांभाळणाऱ्या एका व्यक्‍तीने असा दबाव आणणे अयोग्य असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात का येऊ नये, असा सवालही निवडणूक आयोगाचे प्रमुख ज. स. सहारिया यांनी केला आहे. जानकर यांच्या कथित हस्तक्षेपाबद्दल खुलासा मागवण्यात आला होता. त्यावर जानकर यांच्या खुलाशामुळे आयोगाचे समाधान झालेले नाही. खुलाशात जानकर यांनी म्हटले, की सार्वजनिक कामासाठी मी वडसा देसाईगंज येथे गेलो असताना मोटवानी मला भेटावयास आले. कॉंग्रेस आपल्यावर दबाव आणत असल्याने मला संरक्षण द्यावे. मला त्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढायची नसून मला अपक्ष म्हणून कपबशी चिन्हावर निवडणूक लढायची असल्याचे त्यांनी मला सांगितले.\nकॉंग्रेस पक्ष या संदर्भात माझ्यावर दबाव आणत असल्याने मला संरक्षण द्यावे, अशी विनंती मोटवानी यांनी केली. त्यांचे हे संरक्षण मागणे लोकहिताचे असल्याने मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तसा दूरध्वनी केल्याचे जानकर यांनी खुलाशात नमूद केले आहे. आपण आचारसंहितेचा भंग केलेला नाही, तर एका इसमास संरक्षण दिले, असेही या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. या संभाषणाचे रेकॉर्डिंग सार्वजनिकरीत्या दाखवले जाणे दुर्दैवी, हेतुपुरस्सर होते, असेही जानकरांनी नमूद केले आहे. प्रत्यक्षात मोटवानी यांनी कॉंग्रेसकडून अर्ज दाखल केला होता, त्यांची सून या प्रक्रियेत उमेदवार होती. एकदा एका पक्षाकडून अर्ज भरला गेल्यानंतर असा दबाव आणणे योग्य नव्हते, असे आता आयोगाने नमूद केले आहे. कॉंग्रेस नेते राजेश शर्मा यांनी याबद्दल केलेली तक्रार ग्राह्य मानण्यात यावी, असे गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आयोगाला कळवले होते. त्या आधारावर आयोगाने कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-17T03:20:01Z", "digest": "sha1:CQWAEKN7ZJFMZ436DGYNKHSNV4CD2TWQ", "length": 17329, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अग्रलेख | विरोधकांचा बेंगळुरू रंगमंच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअग्रलेख | विरोधकांचा बेंगळुरू रंगमंच\nकर्नाटकमध्ये कॉंग्रेसची एकहाती सत्ता आली असती, तरी जेवढे महत्त्व तेथील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला आले नसते, तेवढे आता कुमारस्वामी यांच्या शपथविधीला आले होते. भाजपला सर्वांधिक जागा मिळाल्यानंतर त्यांनी जी लोकशाहीची थट्टा केली आणि सत्तेसाठी तो पक्ष कुठल्याही थराला जाऊ शकतो, हे वारंवार प्रत्ययाला आल्याने, आता भाजपचा मुकाबला 2019 च्या निवडणुकीत करायचा असेल, तर विरोधकांना मानपान विसरून एकत्र यावे लागेल, हा संदेश कर्नाटकच्या निकालाने दिला. मोठा पक्ष असला, तरी वडिलकीच्या नात्याने धाकट्याच्या पदरात जादा काही टाकले, तर त्यात नुकसान काहीच नसते. दीर्घकालीन विचार करता त्यात फायदाच असतो, असा विचार कॉंग्रेसने कर्नाटकच्या बाबतीत केला. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे कडवे आव्हान पेलायचे असेल, तर त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे विरोधकांच्या लक्षात आले आहे.\nलोकसभेच्या निवडणुकीसाठी अवघे एक वर्षही उरलेले नाही, अशा परिस्थितीत देशातील तमाम विरोधकांना एकत्र येण्यासाठीचा रंगमंच कर्नाटकामध्ये कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सरकारच्या निमित्ताने उपलब्ध झाला. बेंगळुरूमध्ये जमलेल्या प्रत्येक नेत्याचे स्वत:च्या ताकदीविषयी भलते गैरसमज आहेत. निवडणुकीला सामोरे जाईपर्यंत ते एकत्र राहतील किंवा नाही याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.\nबेंगळूरूमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात एकाच व्यासपीठावर एकत्र येत विरोधकांनी हात उंचावून कर्नाटकच्या एकीचे दर्शन घडविले; परंतु ही एकी दीर्घकालीन राहायला हवी. नेत्यांच्या देहबोलीतून तरी तसे जाणवत होते. बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त या सर्व विरोधकांनी आवर्जून हजेरी लावली. यावरून त्यांनी 2019 च्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचेच संकेत दिले आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाच���या आमदारांची संख्या कॉंग्रेसच्या आमदारांच्या संख्येच्या तुलनेत निम्म्याहूनही कमी असताना भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेसने जो कमीपणा घेतला, समजूतदारपणा दाखविला, तसाच समजूतदारपणा यापुढे सर्व विरोधकांना दाखवावा लागेल.\nकर्नाटकच्या निवडणुकीत अवघी एक सभा घेऊ शकणाऱ्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, मार्क्‍सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, जनता दल युनायटेडचे नेते शरद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. राजकीय व्यासपीठांवर एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या मायावती आणि सोनिया गांधी यांनी एकमेकींची गळाभेट घेतली.\nबिहारमध्ये भाजपमुळे सत्ता गमावलेले लालू पुत्र तेजस्वी यादव तसेच शरद यादव यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. एकत्र यायचे आणि आघाडी करायची तर प्रत्येकालाच काही सोडावे व काही मिळवावे लागणार हा धडा कॉंग्रेसपूर्वी उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांच्या पक्षाने घेतला आहे. फुलपूर व गोरखपूर या लोकसभेच्या जागांपैकी एक जागा मायावतींना मागता आली असती; परंतु त्यांनी ती न मागता दोन्ही जागा अखिलेशला दिल्या व त्या दोन्ही त्यांच्या पक्षाने जिंकल्या. एकत्र येऊन लढलो तर भाजपला पराभूत करू शकतो हा अनुभव उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांनी विरोधकांना मिळाला आहे. पश्‍चिम बंगालमधील पंचायतींचे सगळे निकाल ममता बॅनर्जींच्या बाजूने लागले असले, तरी तेथे भाजप दुसऱ्या क्रमाकांवर आहे.\nचंद्राबाबू, उद्धव ठाकरे यांनी आता भाजपविरुद्ध आपले निशाण फडकावले आहे. प्रादेशिक पक्षांकडे राष्ट्रीय नेतृत्व नाही. त्यामुळे अशी आघाडी झाली तर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासाठीही ते हितकारक आहे. शपथविधीसाठी उपस्थितीत असलेले राहुल गांधी आपल्या आसनाकडे जात असताना सोनिया गांधी यांनी राहुल यांना इशारा करून शरद पवार यांच्या शेजारी बसण्यास सांगितले. त्यातून सोनिया यांनी पवारांना मोठेपण देण्याचे संकेत राहुल यांना दिल्याचे जाणवते. पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला राहुल यांचे नेतृत्त्व मान्य नाही. असे असले, तरी भाजपला रोखण्यासाठी श्रेष्ठत्त्वाचा मुद्दा बाजूला ठेवावा लागेल. तिथे दोघांनी बराच वेळ चर्चा केली. सोनिया यांनी राहुल यांना पवार यांच्या शेजारी बसायला सांगितल्यामुळे येत्या काळातील समीकरणांचा अंदाज बांधला जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवघे एक वर्षही उरलेले नाही, अशा परिस्थितीत देशातील तमाम विरोधकांना एकत्र येण्यासाठीचा रंगमंच कर्नाटकामध्ये कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सरकारच्या निमित्ताने उपलब्ध झाला.\nबेंगळुरूमध्ये जमलेल्या प्रत्येक नेत्याचे स्वत:च्या ताकदीविषयी भलते गैरसमज आहेत. निवडणुकीला सामोरे जाईपर्यंत ते एकत्र राहतील किंवा नाही याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. भाजपने तर कुमारस्वामी यांचे सरकार तीन महिनेही टिकणार नाही, असे म्हटले आहे. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला ही टीका त्यांच्या वागणुकीतून खोटी ठरवावी लागेल. कर्नाटकात घेतलेला निर्णय कॉंग्रेसला अनेक ठिकाणी अडचणीचाही ठरू शकतो. तुलनेने छोटे पक्ष कॉंग्रेसला कोंडीत पकडून दुय्यम भूमिका घ्यायला भाग पाडू शकतात. पवार यांनी तसे संकेत दिले आहेत. असे असले, तरी केंद्रातील भाजपचे सरकार घालवणे हाच प्राधान्याचा विषय असल्यामुळे कॉंग्रेसला अधिक उदारपणे काही तडजोडी कराव्या लागतील. छोटया पक्षांनाही जास्त ताणून धरणे सोडून द्यावे लागेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिपाह व्हायरसचा केरळमधील पर्यटनाला फटका\nNext articleसोशल मीडियावर ‘या’ शिख पोलीस अधिकाऱ्याची चर्चा\nपेरले तसेच उगवतेय (अग्रलेख)\nन मिटणारा हिंसाचार (अग्रलेख)\nआता निर्णय घ्या (अग्रलेख)\nखुले की एकतर्फी प्रेम\nसोक्षमोक्ष : “कर्नाटकातील करामत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T02:14:20Z", "digest": "sha1:O6S4FZLLP4NL6PO4JW6PENWYFYGVDWCT", "length": 8584, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हवामान बदलांविषयी गांभीर्याने निर्णय घ्या ; दोन वर्षच उरली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहवामान बदलांव��षयी गांभीर्याने निर्णय घ्या ; दोन वर्षच उरली\nअन्यथा जगाला भोगावे लागणार गंभीर परिणाम\nसंयुक्तराष्ट्रे: जागतिक हवामान बदलांविषयी जगाने गंभीर दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे येत्या दोन वर्षांत त्याविषयी गांभीर्याने उपाययोजना केल्या नाहीत तर साऱ्या जगालाच त्याचे गंभीर परिणाम भागावे लागणार आहेत असा निर्वाणीचा इशारा संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांनी दिला आहे. संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत बोलताना ते म्हणाले की जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठीची वेळ वेगाने निघून जात आहे. सन 2018 हे साल जगातील आत्तापर्यंत सर्वात उष्ण साल म्हणून नोंदवले जात आहे याची जाणिवही त्यांनी यावेळी करून दिली.\nते म्हणाले की आपण 2020 सालापर्यंत याविषयीच्या उपाययोजना परिणामकारपणे राबवण्याची गरज आहे ते जर झाले नाही तर त्यापुढील स्थिती आपल्या हातात राहणार नाही. जागतिक नेत्यांना हा वातावरण बदलाचा धोका पुर्णपणे लक्षात आला आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याला आवर घालण्यासाठी सन 2015 मध्ये पॅरीस करार केला आहे. जगाचे तापमान 2 अंश सेल्सीयसने कमी करण्याचे साऱ्या देशांनी मान्य केले आहे.\nया शतकाच्या अखेरीपर्यंत तापमान वाढीचे प्रमाण दीड अंश सेल्सीयसपर्यंत खाली आणणण्याचे उद्दीष्ट आहे. या उद्दीष्ट पुर्तीसाठी साऱ्या जगातील देशांनी साथ देण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे. जगातल्या सर्वांनीच आता आपले पर्यावरण रक्षण करण्याची गरज असून त्यासाठी राजकारणी, व्यावसायिक, उद्योगपती, वैज्ञानिक अशांनी आपआपल्या परिने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडिझेल दरवाढीची शेतकऱ्यांना झळ\nNext articleआशिया चषकापूर्वीच श्रीलंकेला हादरा \nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Suspended-sub-inspector-for-Statement-Bhujbal/", "date_download": "2018-11-17T02:25:59Z", "digest": "sha1:MWOVM4N74ENNBPES7VMIKQZPGEFLWECF", "length": 7724, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भुजबळांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा उपनिरीक्षक निलंबित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › भुजबळांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा उपनिरीक्षक निलंबित\nभुजबळांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा उपनिरीक्षक निलंबित\nराष्ट्रवादी काँगे्रसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केल्याप्रकरणी श्रीगोद्याचे पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर येथे विधानसभा अधिवेशनात काल (दि.18) याबाबत विशेष हक्‍कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.\nश्रीगोदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथे आरोपींना पकडण्यासाठी गेले असता, पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणाचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले.\nराष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड व आ. राहुल जगताप यांनी या संदर्भात तारांकित प्रश्‍न उपस्थित करीत हक्‍कभंग प्रस्ताव मांडला. त्यास शिवसेना व काँगे्रसनेही पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या आमदारांनी उपनिरीक्षक जाधव यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांना निलंबित करण्याची घोषणा केली. यासंदर्भात बोलताना आ. राहुल जगताप म्हणाले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भुजबळ यांच्याबद्दल कारण नसताना उपनिरीक्षक जाधव यांनी अपशब्द काढले होते. कोसेगव्हाण येथे माजी सरपंच भीमराव नलगे यांच्या वस्तीवर काही संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेले असता, जाधव यांनी हे अपशब्द वापरले. ही क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या, त्याविरोधात आंदोलने झाली, तरी निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही.\nत्यामुळे याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांचा आक्रमकपणा पाहून विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी काल जाधव यांना निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाके वाजवून समाधान व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्���णाले की, अधिकारी जर अशा पद्धतीने बेजबाबदारपणे बोलत असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर अशा अधिकार्‍यांचे धाडस वाढेल. आपली जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव होण्यासाठी त्यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर सभापती बागडे यांनी जाधव यांच्या निलंबनाची घोषणा केली.\nचुकीचे वागणार्‍यांवर कारवाईची भूमिका : आ. जगताप\nआ. राहुल जगताप म्हणाले, अधिकारी जर अशा पद्धतीने बोलून हुकूमशाही गाजविण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही. कुणी चुकीच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची आपली भूमिका असणार आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Sugarcane-rate-Issue-again-In-Kolhapur/", "date_download": "2018-11-17T02:24:46Z", "digest": "sha1:QYF5A7F46QN3I72U74FTTROZY33FGXAY", "length": 4918, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जाहीर दर देणार की कपात? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जाहीर दर देणार की कपात\nजाहीर दर देणार की कपात\nभडगाव : एकनाथ पाटील\nसाखर कारखान्यांनी बाजारपेठेतील साखरेच्या घसरत्या दरावर बोट ठेवत पहिला हप्‍ता तीन हजार रु. देण्यास असमर्थता दाखवत 2,500 रु. दिल्याने ऊस उत्पादकांत तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान, सीमाभागातील कारखान्यांकडून पहिली उचल सरासरी 3,151 रु. ते 3,000 दिली आहे. नंतर एक महिन्याची ऊस बिले या कारखान्यांनी दिलेली नाहीत. परिणामी, हे कारखानेदेखील पहिल्या उचलीत कात्री लावणार की एकरकमी पहिली उचल देणार, याकडे लक्ष लागले आहे.\nजिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा 200 रु. अधिक दिल्याने ऊस उत्पादकांत समाधानाचे वातावरण होते. यावर्षी आंदोलनाशिवाय ऊस दर मिळाल्याने साखर कारखाने वेळेत सुरू झाले. ऊस पळवा-पळवीतही साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली होती. परंतु, गेल्या आठवड्यापासून प्रतिटन 2,500 रु. पहिली उचल देण्यास सुरुवात केली असून, ऊस उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.\nयंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा दर जाहीर होण्यापूर्वीच एक महिना अगोदर कर्नाटकातील हालसिद्धनाथ साखर कारखान्याने विनाकपात पहिला हप्‍ता 3,151 रु., हिरण्यकेशी-संकेश्‍वर साखरने 3,100 रु., व्यंकटेश्‍वरा बेडकिहाळने 3,000 रु. दर देत जिल्ह्यातील उसाची उचल केली आहे. राज्यात साखर कारखानदारांनी शेतकरी व संघटनांना विचारात न घेता जाहीर केलेल्या ऊस दरात पाचशे रु. कपात केल्याने ऊसकरी शेतकर्‍यांकडून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/42-caror-sea/", "date_download": "2018-11-17T02:24:54Z", "digest": "sha1:X7EU7EQNW6OI3EMW2I25KMTIKJPRUF25", "length": 7163, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सागरी किनार्‍यांसाठी 42 कोटींचा आराखडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सागरी किनार्‍यांसाठी 42 कोटींचा आराखडा\nसागरी किनार्‍यांसाठी 42 कोटींचा आराखडा\nगेल्यावर्षी पावसाळ्यात सागरी उधाणामुळे आणि वर्षाच्या अखेरीस आलेल्या ओखी वादळामुळे किनारपट्टीतील अनेक भागात धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेले तर काही भागात किनार्‍याची धूप झाल्यामुळे तेथील किनारे धोकादायक झाले आहेत. अशा ठिकाणांची पत्तन विभागाने अलीकडेच पाहणी करून सुमारे 42 कोटींचा आराखडा किनारा संरक्षण योजनेंतर्गत प्रस्तावित केला आहे. किनार्‍याच्या संरक्षणासाठी बंधार्‍यांची उभारणी करून हे किनारे सुरक्षित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेेत.\nगेल्या पाऊस हंगामात समुद्राला मोठे उधाण आले होते. त्याबाबत अ‍ॅलर्टही प्रशासनाने दिल्या होत्या. सागरी उधाणाने किनारपट्टी भागात धुमाकूळ घातला होता. सुमारे पाच ते आठ मीटर उंचीच्या लाटा किनार्‍यावर येऊन आपटल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात किनारा सुरक्षेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करून बांधण्यात आलेले धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेले.\nकाही ठिकाणी किनार्‍यांची मोठी धूप झाली आहे. तसेच डिसेंबर अखेरीस आलेल्या ओखी वादळात मोठे नुकसान झाले. ओखी वादळावेळी झालेल्या पावसात व समुद्राच्या उधाणात काही किनार्‍यांवरील धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेले होते. तर अनेक किनार्‍याची धूप झाल्याने हे किनारे पर्यटकांसाठी धोकादायक झाले.\nकिनार्‍यांची धूप झाल्यामुळे तेथे बंधारे घालण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अशा ठिकाणांची पत्तन विभागाने पाहणी केली. त्यानुसार जिल्ह्यातील 21 बंधारे आणि 10 किनार्‍यांची धूप थांबवण्यासाठी संरक्षण उपाययोजना सुचवली आहे. जाकीमिर्‍या, भाटीमिर्‍या येथे सुमारे 450 मीटर बंधारा वाहून गेला आहे.\nरत्नागिरीतील काळबादेवी किनार्‍यासाठी 800 मीटरसाठी 6 कोटी रूपये, तेथे टेट्रापॉडचा बंधारा विभागाने प्रस्तावित केला आहे. पंधरामाड येथील 12 कोटी, जाकीमिर्‍या येथील 12 कोटी, वेळणेश्‍वर येथील 1200 मीटरच्या बंधार्‍यासाठी 10 कोटींचा या प्रस्तावांचा समावेश आहे. करंजगाव (दापोली) या किनार्‍याची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.\nपत्तन विभागाने सुचवलेल्या 42 कोटींच्या आराखड्यात 42 कोटींच्या प्रस्तावात रत्नागिरी, दापोली, गुहागर येथील किनार्‍यांचा समावेश आहे. यामध्ये काळबादेवी, मुरूगवाडा, पंधरामाड, मिर्‍या, हेदवी, गुहागर, वेळणेश्‍वर, मालगुंड, आदींचा समावेश करण्यात आला आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Raj-Thackeray-will-write-a-book/", "date_download": "2018-11-17T02:23:45Z", "digest": "sha1:EBOJ4ACGXW6HMRMMVAQ2EX2BL3UOZGTQ", "length": 4585, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज ठाकरे होणार लेखक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरे होणार लेखक\nराज ठाकरे होणार ले���क\nराजकीय नेता, व्यंगचित्रकार, प्रभावी वक्ता अशी ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नव्या स्वरूपात दिसणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर ते लवकरच पुस्तक लिहिणार असून त्याची तयारीही सध्या सुरू केली आहे. या पुस्तकातून लता दीदींचा जीवनपट उलगडला जाणार आहे.लतादीदी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांसाठी त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला भेट दिली होती.\nत्यावेळी त्यांच्या या गुपिताचा उलगडा झाला आहे. या दोनही संग्रहालयात त्यांनी लता दीदी यांचे दुर्मिळ फोटो बघितले आहेत. एनएफएआयच्या अमूल्य खजिन्यात लता दीदींचे जुने तरूणपणातील दुर्मिळ फोटो, व त्यांचे सासरे मोहन वाघ यांनी काढलेले संग्रही फोटो आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर एनएफएआयकडून सदर फोटो मिळण्यासाठी केलेल्या विनंतीला मान देऊन हे फोटो ठाकरे यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती एनएफएआयच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे चरित्र फोटोबायोग्राफीतून मांडले आहे. आता लता मंगेशकर यांच्या पुस्तकासाठी ते कोणता फॉर्म वापरणार, हे पाहणे औत्सुक्ताचे ठरणार आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Islampur-municipality-Speaker-selection-uncontested/", "date_download": "2018-11-17T03:02:30Z", "digest": "sha1:MCXUYFAKVFTRMQAJPFNGWRO2LWGYS4YJ", "length": 5840, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इस्लामपूर पालिकेची सभापती निवड बिनविरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › इस्लामपूर पालिकेची सभापती निवड बिनविरोध\nइस्लामपूर पालिकेची सभापती निवड बिनविरोध\nइस्लामपूर नगरपालिकेतील विषय समित्या व सभापती निवड मंगळवारी बिनविरोध झाली. बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादीचे विश्वनाथ डांगे यांची वर्णी लागली. विकास आघाडीच्या वाट्याच्या आलेल्या एका सभापतीपदावरही शिवसेनेचे आनंदराव पवार यांची निवड झाली.\nस्थायी समितीत राष्ट्रवादीचे संजय कोरे, आनंदराव मलगुंडे यांच्यासह विकास आघाडीचे विक्रम पाटील हे कायम राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत निवडी पार पडल्या. या निवडीवेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित नव्हते.\nसभापती व समितीतील सदस्य असे - बांधकाम समिती - सभापती विश्‍वनाथ डांगे. सदस्य - मनीषा पाटील, जयश्री पाटील, वैभव पवार, प्रदीप लोहार, बाबासाहेब सूर्यवंशी, जरिना पुणेकर. शिक्षण व क्रीडा-सभापती - आनंदराव पवार, सदस्य-शहाजी पाटील, सतीश महाडिक, सुप्रिया पाटील, वैशाली सदावर्ते, जयश्री पाटील. आरोग्य व स्वच्छता- सभापती - बशीर मुल्‍ला, सदस्य- डॉ. संग्राम पाटील, सविता आवटे, सुनीता सपकाळ, अमित ओसवाल, सुप्रिया पाटील, शकील सय्यद.\nपाणीपुरवठा - सभापती- जयश्री माळी, सदस्य - आनंदराव मलगुंडे, शहाजीबापू पाटील, अ‍ॅड. राजेंद्र डांगे, विक्रम पाटील, वैभव पवार, प्रतिभा शिंदे.\nनियोजन व विकास- उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील. सदस्य- डॉ. संग्राम पाटील, खंडेराव जाधव, संजय कोरे, मंगल शिंगण, कोमल बनसोडे, शकील सय्यद. महिला व बालकल्याण- सभापती- संगीता कांबळे, उपसभापती- सीमा पवार, सदस्य- सविता आवटे, सुनीता सपकाळ, अन्नपूर्णा फल्ले, सुप्रिया पाटील.\nस्थायी समिती- सभापती- नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, सदस्य- संजय कोरे, आनंदराव मलगुंडे, विक्रम पाटील व विषय समित्यांचे सभापती.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2011/12/12/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T03:15:31Z", "digest": "sha1:SIW3QXAKIJK2XQLRZ3ERO3R7SBURS6WL", "length": 19571, "nlines": 133, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "लोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी? | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« नोव्हेंबर जानेवारी »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nPosted: डिसेंबर 12, 2011 in राजकारण\nटॅगस्अण्णा हजारे, आंदोलन, जनलोकपाल, भ्रष्टाचार, विधेयक\nडॉ. सुहास पळशीकर, सौजन्य – मटा\nगेल्या काही महिन्यांत आपल्या प्रातिनिधिक संसदीय पद्धतीत काही सुधारणा करण्याची चर्चा सुरू झालेली दिसते. भ्रष्टाचार-विरोधी आंदोलनाने ज्या सुधारणा सुचवल्या आहेत, त्या ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ या स्वरूपाच्या आहेत की काय, हे तपासून पाहण्याची गरज आहे.\nऑगस्ट महिन्यात भ्रष्टाचार-विरोधी आंदोलन झाले. त्या वेळी भ्रष्टाचार न करण्याच्या आणाभाका बऱ्याच लोकांनी घेतल्या. त्यानंतर भ्रष्टाचार किती कमी झाला, याची कोणालाच काही कल्पना नाही; पण भ्रष्टाचारविरोधी जनमताचा सूर पाहून चेव चढलेल्या आंदोलक नेत्यांनी देशातले सगळे राजकारण सुधारून टाकण्याचा विडा उचलला आहे. त्यातूनच आपल्या प्रातिनिधिक संसदीय पद्धतीत सुधारणा करण्याची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या राजकीय पक्षांच्या कार्य-पद्धतीत सुधारणा व्हायला हवी, जनता- प्रतिनिधी यांचा संवाद वाढायला हवा, प्रतिनिधींनी सत्तेचा दुरुपयोग केल्यास त्याचे प्रभावीपणे नियमन व्हायला हवे, याबद्दल दुमत नाही. पण भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने ज्या सुधारणा सुचवल्या आहेत, त्या ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ या स्वरूपाच्या आहेत की काय, हे तपासून पाहण्याची गरज आहे.\n‘ जनता’ ही खरी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, या आकर्षक आणि गोंडस भूमिकेतून मुख्यत: तीन सुधारणा सध्या सुचवल्या जाताना दिसतात.\n१) ‘सर्व उमेदवार नाकारण्याचा’ मतदारांना अधिकार असायला हवा. सगळेच पक्ष वाईट उमेदवारांना स्���धेर्त उतरवतात आणि त्यामुळे मतदारांपुढे चांगले पर्यायच उरत नाहीत अशी ही तक्रार आहे. अशा वेळी आपली नाराजी नोंदवण्यासाठी मतदारांना ‘उमेदवार नाकारण्याचा अधिकार’ असायला हवा, असा युक्तिवाद केला जातो. २) उमेदवार निवडून आला तरी त्यानंतर त्याच्यावर मतदारांचा अंकुश राहावा म्हणून प्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार मतदारांकडे असायला हवा. या दोन्ही अधिकारांद्वारे पक्ष आणि लोकनियुक्त प्रतिनिधी यांच्यावर मतदारांचे नियमित स्वरूपात नियंत्रण राहील व लोकशाही व्यवहार जास्त जनताभिमुख होईल, अशी अपेक्षा असते. ३) आताच्या व्यवस्थेनुसार कायदेमंडळात (बहुतेक वेळा सरकारतफेर्) विधेयके मांडली जातात आणि त्यावर चर्चा होऊन निर्णय होतो. यात काही वेळा जनतेच्या चचेर्साठी प्रस्ताव लोकांपुढे ठेवले जातात; पण एकूण ही प्रक्रिया घडते ती फक्त कायदेमंडळात. कायदेमंडळावर एवढा भरवसा ठेवण्यामुळे जनतेचे अधिकार कमी होतात आणि कायदेमंडळे व लोकप्रतिनिधी हे डोईजड होतात, अशी तक्रार केली जाते. त्यावर उपाय म्हणून लोकांनी कायदे सुचवण्याची तरतूद असावी असा प्रस्ताव पुढे येतो. त्यानुसार, लोकांनी एखाद्या विधेयकाची मागणी केली तर कायदेमंडळाने ते विधेयक चचेर्ला घेणे बंधनकारक असेल. अशा विधेयकांच्या तरतुदीला जनोपक्रम असे म्हटले जाते.\nभारतात बऱ्याच लोकांना लोकशाहीच्या ‘स्विस मॉडेल’चे फार आकर्षण आहे. तिथे ‘प्रत्यक्ष लोकशाही’ला पूरक अशा तरतुदी आहेत; त्यामुळे तिथली लोकशाही जास्त अस्सल आहेे असे त्यांना वाटते. या उपक्रमांच्या आकर्षणामागे मुख्य भूमिका अशी असते की थेट जनता सहभाग घेते तीच खरी लोकशाही. पण दुदैर्वाने आधुनिक व्यवहारात अशी थेट सहभागाची लोकशाही अस्तित्वात न येता मर्यादित स्वरूपाची, प्रतिनिधीं-मार्फत राज्यकारभार करण्याची, म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही आहे. तीत थोडा जनसहभाग वाढवण्याचे काही उपाय करायला हवेत, असे म्हटले जाते. लोकशाही सत्व कमी असलेल्या आपल्या सार्वजनिक व्यवहारांना प्रत्यक्ष लोकशाहीचे बूस्टर डोस द्यावेत म्हणजे आपल्या लोकशाहीची तब्येत सुधारेल, असा या प्रस्तावांमागचा विचार दिसतो. या उपायांची व्यावहारिकता आधी तपासून पाहायला हवी.\nउमेदवार नाकारणे, प्रतिनिधी परत बोलावणे आणि जनप्रस्तावित विधेयके चचेर्ला घेणे या तीनांपैकी पहिला प्रस्त��व व्यावहारिकदृष्ट्या सर्वात कमी गुंतागुंतीचा आहे. तांत्रिकदृष्ट्या आजही हा अधिकार आहेच; पण थेट मतदान यंत्रावर सर्व उमेदवार नाकारण्याची तरतूद नाही. तशी केली तर मतदार सहजगत्या, एक बटन दाबून सर्व उमेदवार आपल्याला अमान्य असल्याचे नोंदवू शकेल- तेही आपली अनामिकता कायम ठेवून. मात्र किती (टक्के) मतदारांनी सर्व उमेदवार नाकारले तर निवडणूक रद्दबातल ठरवायची, नंतर पुन्हा निवडणूक घेताना आधीचे उमेदवार बाद समजायचे का, निवडणूक लांबली तर त्या मतदारसंघाच्या प्रतिनिधीविनाच कायदेमंडळाचे काम पुढे चालणार का, यासारखे प्रश्न शिल्लक राहतातच.\nप्रतिनिधी परत बोलावण्यात जास्त गुंता आहे. ज्यांनी मतदानच केले नाही ते प्रतिनिधी परत बोलावण्यात सामील होणार का, किती मतदारांच्या पुढाकाराने ही प्रक्रिया सुरू करायची आणि किती मतदारांच्या संमतीने प्रतिनिधी परत बोलावला जाईल, या व्यावहारिक प्रश्नांवर फारशी चर्चा होताना दिसत नाही. जिथे कुठे ही तरतूद आहे तिथे तिचा प्रत्यक्ष अनुभवही फारसा उत्साहवर्धक नाही.\nराहिला प्रश्न ‘जनते’ने कायदे सुचवण्याचा. जनलोकपाल विधेयक हे त्याचेच एक उदाहरण होते. या प्रकारात, ‘जनते’ने म्हणजे ‘कोणी’ सुचवलेले विधेयक विचारात घेणे कायदेमंडळाला बंधनकारक असेल हे स्पष्ट नाही. शिवाय, असे प्रस्ताव कायदेमंडळाच्या सभासदांमार्फत का मांडले जाऊ शकत नाहीत हाही प्रश्न आहेच. मुख्य म्हणजे जनप्रस्तावित विधेयक मंजूर करण्याचे बंधन कायदेमंडळावर असणार की फक्त त्याचा विचार करण्याचे बंधन असणार जर ते मंजूरच करावे लागणार असेल (‘जनलोकपाल’बद्दल असा आग्रह धरला गेला) तर कायदेमंडळाला स्वतंत्र अधिकारच उरत नाही आणि मंजूर करण्याचे बंधन नसेल, तर जन-प्रस्तावाला काही महत्त्व उरत नाही असे हे त्रांगडे आहे. नागरी समाजाचा मक्ता स्वत:कडे घेतलेले लोकशाहीचे हितचिंतक या सर्वांवर काही उपाय काढतीलच; पण वरवर आकर्षक दिसणाऱ्या उपाययोजनांची अंमल-बजावणी कशी जिकीरीची असते त्याची वानगी म्हणून या व्यावहारिक अडचणींचा निदेर्श केला. खरा मुद्दा आहे तो त्यामागच्या तात्त्विक भूमिकेचा आणि तिच्याविषयीच्या गंभीर आक्षेपांचा.\nडिसेंबर 13, 2011 येथे 11:08 सकाळी\nमराठी प्रिंट मिडिया वाले बुद्धिवान संपादक व पत्रकार अन्नाचे कसे चुकते आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत परंतु अण्णांनी मांडलेले प्रश्न कसे सोडवता येतील , यासाठी आम सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, हे न सांगता अन्नाचा भ्रष्टाचाराचा मुद्दा योग्य आहे परुतू मार्ग चुकीचा आहे असे सांगून “सांगता हि येत नाही व सहनही होत नाही “अशा अवस्थेत का आपली बुद्धी पाजळत आहेत \nडिसेंबर 17, 2011 येथे 11:25 सकाळी\nMilind k म्हणतो आहे:\nखूप मस्त लेख आहेत आहेत , खूप खूप मदत झाली\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/dealers-registered-25th-may-2016-wards-may-communicate-their-registered-mail-id-mvatresetpgmailcom", "date_download": "2018-11-17T03:28:22Z", "digest": "sha1:XPAPIMLHNDZAJ5AQWVJNXONQFVXESYRC", "length": 4122, "nlines": 76, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "\"Dealers registered from 25th May 2016 onwards may communicate from their registered mail id to mvatresetp@gmail.com for resetting their password. Please provide PAN, e-mail id & mobile number given at the time of Registration to reset your Password.\" | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\n\"२५ मे २०१६ नंतर नोंदणी घेतलेले व्यापारी mvatresetp@gmail.com वर पासवर्ड रीसेट साठी पॅन, ई-मेल ID व मोबाइल नंबर पाठवू शकतात.\"\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-402.html", "date_download": "2018-11-17T02:42:15Z", "digest": "sha1:ZS3EJPTVGUSO5IHUKGXVEDB66GFPBVZ6", "length": 6124, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "संगमनेर मधून अल्पवयीन सख्ख्या बहिणींना पळवले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Sangamner संगमनेर मधून अल्पवयीन सख्ख्या बहिणींना पळवले.\nसंगमनेर मधून अल्पवयीन सख्ख्या बहिणींना पळवले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- घरी सोडतो' असे सांगून दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींना पळवून नेल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आभाळवाडी येथे नुकतीच घडली आहे. मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी रमेश धोंडिबा डोंगरे (रा.आभाळवाडी) याच्या विरुद्ध अल्पवयीन मुलींना फूस ला���ून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयाबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऐठेवाडी याठिकाणी या अल्पवयीन मुली आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्या दोघीही आभाळवाडी याठिकाणी असणाऱ्या आत्याच्या मामाच्या घरी आल्या होत्या. पुन्हा त्या गुरुवार दि.१७ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऐठेवाडी येथे आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या.\nत्याच दरम्यान आभाळवाडी येथील रमेश डोंगरे हा त्या मुलींना म्हणाला की, तुम्हाला घरी सोडतो, असे सांगून त्या दोघींनाही घरुन घेवून गेला. परंतु अद्यापही तो मुलींना घरी घेवून आला नाही. म्हणून मुलींच्या आईने थेट घारगाव पोलिस स्टेशन गाठले आणि रमेश डोंगरे याच्या विरुद्ध फिर्याद दिली.\nत्यामुळे घारगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी हे करत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/union-budget-highlight-2018-reviews-part-27-1626608/", "date_download": "2018-11-17T02:44:49Z", "digest": "sha1:CPXXN57P3HF36NN63PBMNSR3ZGWM4J33", "length": 27249, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Union Budget Highlight 2018 Reviews Part 27 | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संकल्पाचे दिशादर्शन.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या स���कल्पाचे दिशादर्शन..\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संकल्पाचे दिशादर्शन..\nकमोडिटी बाजारावरील या सदराला सुरुवात झाली असतानाच अर्थसंकल्प आला.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकमोडिटी बाजारावरील या सदराला सुरुवात झाली असतानाच अर्थसंकल्प आला. मोदी सरकारचा हा शेवटचा असा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने आणि त्याचा शेती आणि शेतमाल पणन यावर खास भर असल्याने त्याचा या सदरातून वेध घेणे अपरिहार्यच ठरते.\nगेल्या वर्षभरातील शेतकरी असंतोष. त्याचा गुजरात निवडणुकीत आणि इतर पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला बसलेला फटका या अनुषंगाने हा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण विकासाला वाहिलेला असणार हे गृहीतच होते. त्याचवेळी दोन वर्षांपूर्वीचा खुद्द पंतप्रधान मोदींनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केलेला वायदा आणि त्या दिशेने नेमकी कुठली पावले उचलावीत यावर दिसलेला वैचारिक गोंधळ या पाश्र्वभूमीवर, या शेवटच्या अर्थसंकल्पाला अधिकच महत्त्व आले होते.\nएकुणात विचार करता प्रत्यक्ष अर्थसंकल्पातील त्या दिशेने आलेल्या तरतुदी निश्चितच ‘समाधानकारक’ आहेत. टीकाकार आणि विरोधक त्यांचे टीकेचे काम चोख बजावतील. मात्र एक गोष्ट मान्य करावीच लागेल, ती म्हणजे शेतकरी आणि ग्रामीण भारताच्या आर्थिक समस्यांच्या मुळाशी जाण्याचा यंदाच्या अर्थसंकल्पातून प्रामाणिक प्रयत्न झालेला दिसतो. १०० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना संप्रू्ण करमुक्ततेमुळे शेतमालाचे एकत्रीकरण, त्याचे प्रमाणीकरण आणि विक्री व्यवस्था प्रभावी बनवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल, किंबहुना तिला अधिक गती मिळेल. अशा कंपन्यांचा जास्तीत जास्त फायदा हा छोटय़ा शेतकऱ्यांना होईल. अत्यल्प उत्पादन क्षमतेमुळे म्हणा किंवा ‘मार्केट इंटेलिजन्स’च्या अभावामुळे विद्यमान बाजार व्यवस्था ज्यांना मारक ठरत आली आहे, अशा छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताचा यामागे विचार दिसतो. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतमालाला समर्पक बाजारपेठ मिळेल इतकेच नाही तर शेतमालाची विक्री आधुनिक आणि विकसित बाजारांमधून करणे अधिकच सोपे बनेल. एकीकडे इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंज, वायदे बाजार यासारख्या संस्थांमधून या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी पायघडय़ा घातल असताना, तसेच खा��गी क्षेत्रातील खरेदीदार थेट शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून शेतमाल घ्यायला तयार असताना म्हणावे तेवढय़ा प्रमाणात शेतमालाचे एकत्रीकरण होत नव्हते. मात्र अर्थसंकल्पातील तरतुदींचा फायदा मिळून पुढील एक-दोन वर्षांत शेतकरी उत्पादक कंपन्यांची वेगाने वाढ झाल्यास शेतमालाला विकसित बाजारपेठ मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत मिळेल.\nज्यावर फारशी चर्चा झाली नाही परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची तरतूद या अर्थसंकल्पात आहे. ती म्हणजे शेतमाल उत्पादन आणि विक्री व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आणू शकेल अशी संस्थात्मक प्रणाली निर्माण करण्याची घोषणा होय. या प्रणालीमध्ये सर्व संबंधित मंत्रालयांचे प्रतिनिधित्व असेल. शेतमालाच्या किमती आणि मागणी यांचे आगाऊ अंदाज बांधण्याबरोबरच, या संबंधीचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत करणे, गोदाम व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण तसेच योग्य वेळी वायदे बाजाराचा वापर करून शेतमालाच्या विक्रीतून अधिक उत्पन्न घेणे या विषयी शाश्वत व्यवस्था निर्माण करणे ही कामे यातून घडतील. यापुढे जाऊन शेतमाल आयात-निर्यातीविषयक वेळच्या वेळी निर्णय घेणे हेही प्रणालीचे महत्त्वाचे कार्य असेल.\nसद्य परिस्थितीत असे निर्णय हे फार उशिराने घेतले जातात किंवा त्यावर फक्त चर्चाच केली जाते. यामुळे व्यापाऱ्यांचा फायदा आणि शेतकरी वर्गाचे नुकसान हे ठरलेलेच. मात्र एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाल्यास ते वेळीच निर्णयासाठी खूपच फायद्याचे ठरेल.\nइतकी वर्षे लघूउद्योग आणि गृहनिर्माणाच्या क्षेत्रात प्रचलित असलेले ‘क्लस्टर’ अर्थात समूह विकासाचे मॉडेल आता शेती आणि शेतीपूरक क्षेत्रातही विकसित करण्याचा अजून एक चांगला निर्णय घेतला गेला आहे. त्याबरोबरच सेंद्रिय पद्धतीच्या शेतीवर दिलेला भर या दोन्ही गोष्टींमुळे अल्पभूधारक शेतकरी वर्गाला खूप फायदा होऊ शकतो. सध्या तरी हे मॉडेल कसे कार्यान्वित होईल याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे नेमका किती फायदा शेतकऱ्यांना होईल, यावर प्रश्नचिन्हच आहे. मात्र ८५ टक्के शेतकरी अल्पभूधारक म्हणजे प्रत्येकी सरासरी दोन एकर जमीनधारणेच्या कक्षेत येत असल्यामुळे या मॉडेलची उपयुक्तता मात्र अधोरेखित होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अर्थसंकल्पात पशुपालन, मत्स्यपालन अशा कृष���पूरक क्षेत्रांवर दिलेला भर आणि त्यासाठी केली गेलेली १०,००० कोटी रुपयांची तरतूद.\nनिव्वळ शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून शेती उत्पन्न दुप्पट होऊ शकत नाही, तर कृषीपूरक उद्योगांना चालना दिल्यास अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतो, हे कळायला सरकारला दोन वर्र्षे लागली हेही तितकेच खरे. तरी ‘देर से आए, दुरुस्त आए’ म्हटल्यास ते वावगे ठरू नये. उपलब्ध आकडेवारीनुसार, शेतकरी उत्पन्नाचा केवळ ४०-४५ टक्के वाटा हा शेतमालाच्या विक्रीतून येतो, सुमारे १५ टक्के वाटा हा पशुपालन क्षेत्रातून येतो, तोही मुख्यत: दुग्ध उत्पादनामार्फत, ३२ टक्के उत्पन्न हे रोजगारातून, तर ८-१० टक्के इतर स्रोतातून येतो. या आधारे असे खचित म्हणता येईल की, शेतीपूरक उद्योग, त्यातील रोजगार यात वाढ झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेस बऱ्यापैकी चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नि:शंक चांगलीच वाढ होईल.\nया व्यतिरिक्त अर्थसंकल्पात तरतुदी म्हणजे २२,००० ग्रामीण बाजारांचे नूतनीकरण आणि सशक्तीकरण; ‘ऑपरेशन ग्रीन’च्या माध्यमातून कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलनासाठी उपाययोजना; शेतमालाची निर्यात सध्याच्या ३० अब्ज डॉलरवरून १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य याही जमेच्या बाजू आहेत.\nअर्थमंत्र्यांनी येत्या खरीप हंगामापासून शेतमालाची किमान आधारभूत किंमत उत्पादन खर्चाच्या दीड पट एवढी निश्चित करण्याची घोषणा केली आहे. यातील मेख अशी की, उत्पादन खर्चाच्या अनेक आकडय़ांपैकी नेमका कोणता आकडा आधार मानून त्यावर ५० टक्के नफा धरून हमीभावाची सरकार घोषणा करणार\nप्रत्यक्षात उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा ही पद्धत अव्यवहार्य आहे. कारण त्यामुळे होणारी भाववाढ अर्थव्यवस्था खिळखिळी करेल, हे सांगण्यासाठी कोणत्या अर्थतज्ज्ञाची आवश्यकता नाही. त्यापेक्षा शेतमालाला हमीभाव हा महागाई निर्देशांकाशी निगडित केला तर ते अधिक व्यवहार्य ठरेल. म्हणजे मग खासदारांचे वेतन आणि हमीभाव निश्चित करण्याच्या पद्धतीत समानताही येईल. विनोदाचा भाग सोडा, सत्यता लक्षात यावी यासाठी ही तुलना करावीशी वाटली. अगदी अलिकडचे काही अपवाद वगळता, कांदा, सोयाबीन, टोमॅटो, बटाटे किंवा अन्य अनेक जिनसांचे भाव हे गेल्या १० वर्षांत साधारण आहे त्याच पातळीवर राहिले आहेत. मात्र महागाई निर्देशांक आण��� त्या बरोबरीने पगारदारांचे भत्ते आणि वेतनमान अनेक पटींनी वाढले आहे. मग हमीभाव महागाई निर्देशांकाशी संलग्न केला तर काय बिघडणार आहे\nएकंदरीत सरकारचा शेतकऱ्यांकडे आणि त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात कोणत्याही कारणाने का होईना दिसून येणारा आमूलाग्र बदल सुखावणारा आहे. अर्थसंकल्प आणि नंतरच्या दुसऱ्याच दिवशी कांद्यावरील किमान निर्यात मूल्य शून्य करण्याचा निर्णय याचे ताजे प्रत्यय आहेत. गेल्या काही दशकात एवढय़ा वेगाने आणि इतके सारे निर्णय कृषी क्षेत्राबाबत कोणत्याही सरकारकडून घेतले गेलेले दिसलेले नाही.\nआता शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी रस्त्यावर येण्याची भाषा सोडून, आपली राजकीय बांधिलकी बाजूला ठेवून, शेतकऱ्यांच्या कल्याणावर केंद्रित करणे गरजेचे आहे. विशेष करून या संघटनांच्या देशभरात खोलवर असलेल्या जाळ्याचा विधायक वापर शेतमाल विक्रीसाठी लागणाऱ्या ‘माहिती व्यवस्थे’च्या उभारणीसाठी कसा करता येईल, याचा त्यांनी विचार करावा. या संदर्भात आदर्श म्हणून ‘शेतकरी संघटने’च्या मुशीत घडलेले आणि सध्या महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असलेल्या पाशा पटेलांकडे पाहता येईल. सोयाबीन उत्पादनाची नेमकी माहिती असलेल्या पटेलांनी नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांना कळवळून सांगितले होते, ‘सोयाबीन २५००-२६०० भावात विकू नका. दोन-चार महिन्यांत भावात वाढ होणारच.’ आज तीन महिन्यांनी तेच सोयाबीन ३८००-३९०० रुपयांनी विकले जात आहे. शेती उत्पादन आणि बाजाराचे अंदाज याची नेमकी जाण असणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून समजून येईल. ही नेमकी माहिती शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या संघटनांना जितकी सहज उपलब्ध होऊ शकेल, तितकी इतर कोणालाही मिळविता येणार नाही.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने दिशादर्शक अर्थसंकल्प माडण्याइतपत मजल अर्थमंत्र्यांनी जरूरच गाठली आहे, असे नक्कीच म्हणता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shreyas-ani-preyas-news/amazing-success-story-of-deepak-ghare-1618625/", "date_download": "2018-11-17T02:45:30Z", "digest": "sha1:ISEUYQRKAWCPFQ3MN35YTLFYNDUMYGZT", "length": 40178, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amazing Success Story Of Deepak Ghare | निर्मितीक्षम क्षणांचा जमाखर्च | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nश्रेयस आणि प्रेयस »\nआयुष्यामध्ये ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडतातच असं नाही.\nएका चर्चासत्रात सहभागी झालेले उजवीकडून दीपक घारे, वसंत डहाके आणि सुधीर पटवर्धन.\nआयुष्यामध्ये ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडतातच असं नाही. येणाऱ्या अनपेक्षित संधींना पूर्ण तयारीनिशी सामोरं जाणं, त्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारे घडवणं हे मात्र आपल्या हातात असतं. माझी नक्की ओळख कोणती, याचा अनेकांच्या मनात संभ्रम असतो. चित्रकलेची आवड असल्यामुळे मी सर जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये उपयोजित कलेचं शिक्षण घेतलं. जे. जे.च्याच आवारातल्या शासकीय मुद्रण तंत्र संस्थेत अनेक वर्षे अध्यापनाचं काम केलं. मात्र ललित साहित्याची आस्वादक समीक्षा आणि चरित्रलेखनात अधिक रमलो. अलीकडच्या काळात चित्रकलाविषयक बरंच लेखन केल्यामुळे कलासमीक्षक अशी एक नवी ओळख निर्माण झाली.\nयापैकी ठरवून अशा गोष्टी काही केल्या नाहीत, अथवा अमुक काही करायचं अशी महत्त्वाकांक्षाही बाळगली नाही. मात्र जे काही काम करण्याची संधी मिळाली त्या कामात मात्र सर्व क्षमतेनिशी लक्ष घातलं. त्यामुळे काही उपक्रमांमध्ये यश मिळालं. काही प्रकल्प प्रत्यक्षात आले नाहीत. आयुष्यामध्ये खूप समाधान देणाऱ्या गोष्टी घडल्या, तशाच काही अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींबद्दल खंत वाटत राहिली. थोडय़ाफार फरकाने प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही घडतच असतं. मग तो प्रतिभावंत असो अथवा सामान्य माणूस. त्याला व्यक्तिगत सुखदु:खाची किनार असते तसाच कधी कधी त्याला सामाजिक संदर्भही असतो. माझी सारी कारकीर्द घडली ती साहित्य, कला आणि मुद्रणाच्या क्षेत्रात. म्हटलं तर या तीनही क्षेत्रांचा जवळचा संबंध आणि म्हटलं तर तीनही स्वतंत्र क्षेत्रं. काही सन्मान्य अपवाद सोडले तर या तीनही क्षेत्रांची उत्तम जाण असणारा किंवा आपल्या निर्मितीत त्याचा सर्जक उपयोग करून घेणारा कलावंत मराठीत तरी शोधावाच लागतो. मला तीनही क्षेत्रांत वावरण्याची संधी मिळाल्यामुळे या तीनही क्षेत्रांतले अनुबंध तपासता आले, अनुभवता आले.\nमी लेखनाच्या प्रांतात शिरलो ते योगायोगाने. मला वाचनाची आवड असल्याने विविध विषयांवरची मराठी, इंग्रजीतील पुस्तकं मी वाचत होतो. कथा-कादंबऱ्यांबरोबरच कलानिर्मितीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी समीक्षा, सौंदर्यशास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान अशा विषयांवरची पुस्तकंही आपण वाचली पाहिजेत, असं मला वाटत असे. माझे मेव्हणे कृ. वि. दातार यांनी माझं वाचन पाहिल्यावर ते एकदा मला मराठीतील एका वृत्तपत्रामध्ये दिनकर गांगलांकडे घेऊन गेले. गांगलांनी मला परीक्षणासाठी एक पुस्तक दिलं. आणि मी पुस्तक परीक्षण लिहू लागलो. गांगलांची भेट हा माझ्या आयुष्याला वळण देणारा एक निर्णायक क्षण ठरला. कारण त्यामुळे माझा ‘ग्रंथाली’ वाचक चळवळीशी संबंध आला, निर्मितीचे समाधान देणारे काही प्रसंग मी अनुभवू शकलो.\n‘ग्रंथाली’ १९७० च्या दशकात ऐन भरात होती. अनेक उपक्रम राबवले जात होते. वेगळ्या विषयांवरची पुस्तकं प्रकाशित होत होती. या काळात ‘ग्रंथाली’तर्फे माझी दोन पुस्तकं प्रकाशित झाली. त्यापैकी एक होतं चिं. त्र्यं. खानोलकरांचं ललित चरित्र आणि दुसरं होतं विजय तेंडुलकरांच्या नाटकावरचं ‘घाशीराम : एक वादळ.’ दोन्ही पुस्तकांचे विषय गांगलांनीच सुचवलेले होते. या पुस्तकांच्या लेखनासाठी मी अनेकां���ा भेटलो, माहिती मिळवली, त्यातून बरंच काही हाती लागलं, मानवी स्वभावाचे नमुने अनुभवायला मिळाले आणि त्यातून नकळतपणे मीही घडत गेलो. या दोन पुस्तकांच्या निमित्ताने एक नवी वाट चोखाळता आली आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. आपल्याकडे चरित्रलेखन विविध प्रकारांनी झालेलं आहे. चरित्र, आत्मचरित्र, वाङ्मयीन चरित्र, चरित्रात्मक समीक्षा, चरित्रात्मक कादंबरी अशा अनेक प्रकारांचा त्यात समावेश होतो. मला चरित्रातली सत्यता आणि ललित साहित्यातील उत्कटता दोन्हींचा मेळ साधायचा होता म्हणून जो प्रतिसाद मिळाला त्यावरून हा प्रयोग यशस्वी झाल्याचं मनाला समाधान मिळालं. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकावरील पुस्तकाबाबतही असंच घडलं. ‘घाशीराम’मुळे जे काही वादळ निर्माण झालं, त्या संघर्षांतून ज्या काही सामाजिक धारणा आणि अस्मिता व्यक्त झाल्या त्यांचा शोध या पुस्तकात घेतलेला होता. या पुस्तकाची दखल इंग्रजी वृत्तपत्रांनी आणि पुढच्या काळात इंग्रजी नाटय़समीक्षेनेही घेतली हे विशेष.\nचिं. त्र्यं. खानोलकर, घाशीराम किंवा लिओनादरे दा विंचीचं मी लिहिलेलं चरित्र हे सारं लेखन करताना सांस्कृतिक इतिहास हे सूत्र मी कायम ठेवलं होतं. कोणतीही साहित्यकृती, नाटय़ाविष्कार अथवा चित्रनिर्मिती यांचा आस्वाद घेताना अथवा समीक्षा करताना त्या त्या कलानिर्मितीचा विचार सामाजिक सांस्कृतिक परिसर लक्षात घेऊन करावा लागतो. कलाकृतीला मिळणारा बरावाईट प्रतिसाद त्या कलाकृतीबद्दल सांगतो तसंच त्यावरच्या प्रतिक्रिया समाजाबद्दलही काही सांगत असतात. त्यामुळे सांस्कृतिक इतिहास हादेखील राजकीय इतिहासाइतकाच महत्त्वाचा असतो. आपल्याकडे असा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची फारशी परंपरा नाही आणि तसा तो कुणी लिहिलाच तर त्या अंगाने त्याची दखलही घेतली जात नाही. माझ्या पुस्तकांकडे या अंगाने बघितलं गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे.\nमुद्रणाच्या क्षेत्रातसुद्धा माझा प्रवेश झाला तो अनपेक्षितपणे. जे. जे.मधील कलाशिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरीच्या शोधात असताना ‘लिंटास’ जाहिरात संस्थेत काम करणारे मुद्राक्षरतज्ज्ञ व्ही. एन. रानडे यांच्या सांगण्यावरून मी जे. जे.च्याच आवारातल्या शासकीय मुद्रण तंत्र संस्थेत रुजू झालो. मुद्रण कलेच्या विद्यार्थ्यांना डिझाइन विषय शिकवण्याचं काम मी पस्तीसएक वर्षे केलं. चित्रकलेपेक्षा इथे तंत्रज्ञानाला अधिक प्राधान्य होतं. या वेगळ्या क्षेत्राचा आवाका जसा लक्षात येऊ लागला तसा मी त्यात अधिक रमत गेलो. १९७० ते २००० पर्यंतचा कालखंड तंत्रज्ञानातील वेगवान बदलाचा कालखंड होता. लेटरप्रेस जाऊन ऑफसेट मुद्रणपद्धती आली. संगणकामुळे मुद्राक्षरकला, रंगीत चित्रण आणि मुद्रण यात फार मोठे बदल घडून आले. डिजिटल प्रिंटिंग आलं. टीव्ही, इंटरनेटमुळे दृश्यमाध्यमांचा प्रभाव वाढला. मुद्रणक्षेत्रातील अनेक तज्ज्ञांशी संबंध आला. या नोकरीमुळे जे.जे.च्या वातावरणात राहण्याची संधी मिळाली, निवांतपणा मिळाला आणि हवं ते करण्याची मुभादेखील. त्यामुळे अनेक उपक्रम करता आले. संस्थेतील सहकारी, विद्यार्थी आणि किरण प्रयागी, रंजन जोशी यांच्यासारख्या तज्ज्ञ मित्रांमुळे मुद्रणाशी संबंधित अनेक प्रयोग करता आले. यामुळे मुद्रण म्हणजे केवळ एक तंत्रज्ञान अथवा व्यवसाय नाही. तर जीवनाला आकार देणारा तो एक व्यापक दृष्टिकोन आहे याची जाणीव झाली. पुढच्या काळात लेखन हे माझं सर्वस्व बनलं. पण साहित्याकडे बघताना केवळ साहित्याच्या अंगाने न बघता दृश्यकलेच्या, विज्ञान तंत्रज्ञानाच्या, सौंदर्यशास्त्राच्या अंगाने कसं बघावं, वास्तवाला अनेक अंगांनी कसं भिडावं याचा वस्तुपाठ मुद्रण, इतर कला आणि सर्व ज्ञानशाखा यांच्या अनुबंधनातून मला मिळाला. मुद्रणसंस्थेतील कालखंड म्हणूनच मला सर्जनात्मक काम केल्याचा आनंद देणारा कालखंड वाटतो. भारतीय भाषा, त्यांच्या लिप्या, संगणकीय मुद्राक्षररचना अशा विविध पैलूंसह भाषेकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन लाभला तोही लिपीकार ल. श्री. वाकणकर, मुकुंद गोखले, र. कृ. जोशी यांच्या सहवासात आल्यामुळे. आयुष्यात मुद्रणसंचित म्हणून जे काही हाती लागलं ते ‘मुद्रणपर्व’ या माझ्या पुस्तकात मी लेखरूपाने एकत्रितपणे मांडलेलं आहे. सांस्कृतिक इतिहासलेखनाचं माझं सूत्र वेगळ्या पद्धतीने इथे आलेलं आहे मुद्रण तंत्रज्ञानाकडे सांस्कृतिक अंगाने पाहण्याचा आणि ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्याचा मराठीत तरी हा बहुधा पहिलाच प्रयत्न असेल. माझी मुद्रणाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्रिटिश मुद्रणपंडिता बेट्रिस वॉर्ड यांनी जे भित्तिपत्रक किंवा जाहीरनामा तयार केला होता त्यातील काही ओळी उद्धृत करतो. त्यात त्यांनी म्हटलं होतं,\n‘या ठिक��णाहून शब्द परदेशात मार्गस्थ होतील ध्वनिलहरींवर विरून जाणार नाहीत लेखकाच्या हस्ताक्षरानुसार बदलणार नाहीत तर पुराव्यानिशी तावूनसुलाखून कालौघात अढळ राहतील मित्रा, तू एका पवित्र भूमीवर उभा आहेस हे एक मुद्रणस्थळ आहे.’ – बेट्रिस वॉर्ड\nमी साहित्यसमीक्षेकडून दृश्यकलेकडे पुन्हा वळलो ते दोन आगळ्यावेगळ्या प्रकल्पांमुळे. चित्रकार सुधीर पटवर्धन यांनी २००८ मध्ये ‘विस्तारणारी क्षितिजे’ नावाचं प्रदर्शन बोधी आर्ट गॅलरीच्या साहाय्याने आयोजित केलं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये साप्ताहिक विवेकतर्फे चरित्रकोशाचा एक भाग म्हणून ‘दृश्यकला’ खंड प्रकाशित झाला. या दोन्हीच्या निर्मितीत माझा सहभाग होता. मी अनेक वर्षे चित्रकारांची प्रदर्शने, त्यावरची कलासमीक्षा सातत्याने पाहात आणि वाचत आलो असलो तरी दृश्यकलेविषयी फारसं कधी लिहिलेलं नव्हतं. चित्रकलेशी संबंधित पुस्तकांची काही परीक्षणं लिहिली असतील तेवढीच.\nसुधीर पटवर्धनांना समकालीन चित्रकारांच्या कलाकृतींचं फिरतं प्रदर्शन महाराष्ट्रातल्या आठ शहरांमधून भरवायचं होतं. आधुनिक तसेच समकालीन कलेची सर्वसामान्यांना ओळख व्हावी आणि प्रत्यक्ष कलाकृती बघण्याची संधी मिळावी असा त्यामागे उद्देश होता. या प्रदर्शनाच्या निमित्ताने मराठी / इंग्रजीमध्ये कॅटलॉग प्रसिद्ध करायचा होता त्यासाठी मी लेखन करावं, अशी पटवर्धनांची इच्छा होती. अर्थातच मी ती लगेचच मान्य केली. यानिमित्ताने माझा दृश्यकलेच्या विश्वात प्रवेश झाला. गीव्ह पटेल, दिलीप रानडे, रणजित होस्कोट इत्यादींची उत्तम जमलेली टीम, ‘बोधी’सारख्या आर्ट गॅलरीचा भक्कम आर्थिक आधार आणि सुधीर पटवर्धन यांचं मर्मदृष्टी असलेलं संयोजनकौशल्य यामुळे अतिशय नेटका आणि दूरगामी परिणाम करणारा हा उपक्रम ठरला. या कामासाठी सात-आठ महिने ज्या भेटी, चर्चा झाल्या, तीन-चार ठिकाणी प्रवास झाला तो साराच एक संस्मरणीय अनुभव होता. प्रदर्शनाचा कॅटलॉग तर उत्तम झालाच, पण त्यातील चित्रकारांच्या काही कलाकृती आणि माझं लेखन ‘आपले वाङ्मयवृत्त’मध्ये क्रमश: आल्यामुळे ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलं.\nयाहून महत्त्वाचा आणि कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘दृश्यकला’ हा चित्रकारांवरचा चरित्रकोश ‘विवेक’ साप्ताहिक आणि हिंदुस्थान ���्रकाशन संस्थेतर्फे चित्रकार शिल्पकारांवरचा चरित्रकोश २०१३ मध्ये प्रकाशित झाला. महाराष्ट्रातील गेल्या दोनशे वर्षांमधील चित्रकार, शिल्पकारांची माहिती यानिमित्ताने एकत्रितपणे प्रथमच उपलब्ध झाली. प्रकल्प संपादक होते दिलीप करंबेळकर आणि दृश्यकला खंडाचे संपादक होते सुहास बहुळकर. सुरुवातीला उपयोजित कलेसंबंधीच्या नोंदीपुरताच माझा सहभाग मर्यादित होता. पण सुहास बहुळकरांचे आणि माझे सूर जुळले आणि बहुळकरांच्या बरोबरीने संपूर्ण खंडाचंच संपादन आम्ही केलं. हा पाच-सहा वर्षांचा काळ एक झपाटलेला कालखंड होता. अनपेक्षितपणे महत्त्वाची माहिती मिळाल्याचा आनंद, अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर काहींचा थंड प्रतिसाद असे अनेक बरेवाईट अनुभव यानिमित्ताने आले. बहुळकरांची समर्पित उत्कटता आणि माझी संयत, मितभाषी वृत्ती यातून कोशरचनेत वाचनीयता आणि कोशाची वैचारिक शिस्तबद्धता यांच्यातला समतोल साधला गेला. ‘दृश्यकला’ खंडाला जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यावरून अशा कोशाची किती गरज होती हेच सिद्ध झालं. आता त्याच्या इंग्रजी आवृत्तीचंही काम चालू आहे. कधी कधी स्वनिर्मितीपेक्षा अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रकल्पांमधला सहभाग अधिक आनंदाचा असतो. समाजाचं ऋ ण काही प्रमाणात फेडता आल्याचं समाधान त्यात मिळतं.\nआता जाता जाता ज्या गोष्टी पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्याविषयी. चांगले उपक्रम यशस्वी व्हायला तुमची इच्छाशक्ती आणि क्षमता यांबरोबरच इतर अनेक घटक जुळून यावे लागतात. तसे ते जुळले नाहीत तर ते अर्धवट राहतात. जे प्रकल्प यशस्वी झाले नाहीत याबद्दल खंत वाटते अशा दोन प्रकल्पांचा इथे उल्लेख करावासा वाटतो. २००० मध्ये नवं सहस्रक सुरू झालं त्यानिमित्ताने ‘ग्रंथाली’ने ‘ग्रंथाली ज्ञानयज्ञ’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प योजला होता. रोज एक पुस्तक अशी एक हजार पुस्तकं प्रकाशित करायची ही योजना होती. दिनकर गांगलांनी यासाठी नव्याजुन्या लेखकांची टीमही जमवली होती. प्रत्यक्षात जेमतेम शंभर पुस्तकं निघाली. विविध ज्ञानशाखांच्या सांस्कृतिक संचिताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या प्रकल्पाच्या अव्यवहार्यतेबद्दल, त्यातल्या आशयाबद्दल भरपूर टीका आणि खासगी चर्चेत टिंगलही झाली. मी या प्रकल्पात गांगलांच्या बरोबरीने सहभागी झालो होतो आणि विषयनिवडीपासून ते संक��्पन आणि निर्मितीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर गुंतलेला होतो. यात ज्ञानेश्वर नाडकर्णीचं ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप’वरचं पुस्तक, स्थानिक इतिहास सांगणारी वेगवेगळ्या गावांवरील पुस्तकं, अर्थशास्त्र, भाषाविचार यावरची चांगली पुस्तकं प्रकाशित झाली, पण टीकेच्या ओघात तीही वाहून गेली. गुणवत्तेच्या दृष्टीने असलेल्या त्रुटींबद्दलच्या टीकेबद्दल खंत वाटण्याचं कारण नाही. पण एखाद्या मूळ संकल्पनेबद्दलच इतकी नकारात्मक भूमिका घेतली जावी याची खंतही वाटते आणि नवलही वाटतं. इंग्रजीत अशी छोटी पुस्तकं अनेक निघतात, अभिजात साहित्याच्या संक्षिप्त आवृत्त्या निघतात. पण ‘ज्ञानयज्ञ’मध्ये अशा प्रयत्नांना फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नाही याची खंत वाटते.\nदुसरा असाच एक राहून गेलेला प्रकल्प म्हणजे मुद्राक्षरांच्या ज्ञानकोशाचा, ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ टायपोग्राफी’ पुण्याच्या इन्स्टिटय़ूट ऑफ टायपोग्राफिकल रिसर्च (आय. टी. आर.)तर्फे तो प्रकाशित होणार होता. ‘आय.टी.आर.’चे वसंत भट आणि मुकुंद गोखले यांची ही मूळ कल्पना संगणकावरील भारतीय लिप्यांची अक्षरवळणं तयार करणं हे ‘आय.टी.आर.’चं मुख्य काम होतं. मी आणि रंजन जोशी या प्रकल्पात सहभागी झालो आणि वर्षभर काम करून बरंचसं काम पूर्ण केलं. पण ‘आय.टी.आर.’च्या व्यावसायिक अडचणींमुळे हा खर्चीक प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवावा लागला. भारतीय लिप्यांची अक्षरवळणं, तंत्रज्ञान, सांस्कृतिक परिणाम, मुद्राक्षर मांडणी, मुद्राक्षरांचे सोदाहरण नमुने असा तो एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरला असता. आजही अशा प्रकारचा भारतीय मुद्राक्षरकलेवरचा संदर्भकोश उपलब्ध नाही. हे काम राहून गेल्याची खंत जरूर वाटते. नाही म्हणायला मुकुंद गोखले, रंजन जोशी आणि मी मिळून लिपी आणि मुद्राक्षरांचा पाश्चात्य आणि भारतीय असा तौलनिक विकास मांडणारा एक तक्ता पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित केला.\nशेवटी यशापयश, त्याबद्दल वाटणारं समाधान आणि खंत या गोष्टी गौण आहेत. निर्मितीच्या क्षणांमध्ये आपण सर्वस्व ओतून जो काही आनंद उपभोगत असतो तो महत्त्वाचा. यश मिळो वा न मिळो, या घडण्याच्या प्रक्रियेतून आपण आणि समाज जाणिवेने समृद्ध होतच असतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tushar-kute.blogspot.com/2010/04/blog-post_28.html", "date_download": "2018-11-17T03:20:03Z", "digest": "sha1:VUP5TZ3QXRR6PU6VA6S3NDHG6SIG6WBV", "length": 28061, "nlines": 237, "source_domain": "tushar-kute.blogspot.com", "title": "स्यमंतक: यूनिकोड मराठी", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nआपली मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये संगणकावर अगदी सहजपणे लिहिता येते, याविषयी अनेकजण आजही अनभिज्ञ आहेत. पूर्वी देवनागरी किंवा अन्य कोणत्याही भाषेत संगणकावर लिहायचे झाले तर निरनिराळे फॉन्ट्स उपलब्ध होते. ते फॉन्ट्स शिकून त्यात टायपिंग करावे लागायचे. आपल्या मराठीसाठी तर शेकडो फॉन्ट्स तयार झाले आहेत. यांपैकी ’श्री लिपी’ व ’कृती देवनागरी’ या फॉन्ट्सनी बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवली. बऱ्याच डीटीपी सेंटर्स मध्ये अशा प्रकारचे फॉन्ट्स वापरले जायचे. या पद्धतीचा तोटा असा होता की, एका विशिष्ट फॉन्ट मध्ये टाईप केलेला डाटा दूसऱ्या संगणकावर दिसू शकत नव्हता. त्याकरिता तो फॉन्ट इन्स्टॉल असावा लागत होता. परंतु, संगणकात नव्याने तयार झालेल्या यूनिकोड पद्धतीने क्रांती घडवून आणली आहे.\nपूर्वी फक्त रोमन लिपी ही संगणकाची अधिकृत लिपी होती. याच लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा संगणकात वापरता येत असत. त्यासाठी ’आस्��ी’ या कोडिंग पद्धतीचा वापर केला गेला होता. यात केवळ २५५ अक्षरे संगणकावर लिहिली जाऊ शकत होती. या मर्यादेवर मात करण्यासाठी यूनिकोड पद्धतीचा जन्म झाला. यूनिकोड मध्ये निरनिराळे ६५,५३५ शब्द लिहिता येऊ शकतात. अर्थात जगातील सर्वच प्रमुख भाषा यूनिकोड मुळे लिहिता येऊ लागल्या आहेत. यात भारतातील सर्व प्रमुख भाषांचा समावेश होतो. विशेष म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणाऱ्या अरेबिक लिपीतील भाषाही आता संगणकावर सहज लिहिता येतात. ही संगणक क्षेत्रातील नवी क्रांतीच आहे. पूर्वी वेगवेगळ्या लिपीत असणाऱ्या मराठी वेबसाईट्स आता एकाच यूनिकोडमध्ये पाहता येतात. बंगळूरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ने भारतीय भाषा लिहिण्यासाठी ’बराहा पॅड’ नावाचे सॉफ्टवेयर बनविले आहे. ते www.baraha.com या वेबसाईटवर मोफत डाऊनलोड करता येऊ शकते.\nदैनिक सकाळ मध्ये याविषयी एक प्रसिद्ध झाला होता. त्यातील काही अंश मी इथे लिहित आहे:\n* भविष्यात संगणकाचा वापर वाढणार, हे ओळखून केंद्र सरकारने \"सीडॅक'च्या साह्याने १९८६ पासून भारतीय भाषांवर काम करायला सुरवात केली.\n* केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रॉनिक विभागाने भारतीय भाषांसाठी इनस्क्रिप्ट हा प्रमाणित कीबोर्ड म्हणून जाहीर केला. देवनागरी, कन्नड, तमिळ, तेलगू, आसामी, ओरिया, बंगाली, मल्याळम, गुजराथी, पंजाबी इत्यादी २२ लिपींमध्ये सध्या इनस्क्रिप्टच्या साह्याने संगणकावर टायपिंग करता येते.\n* केंद्र सरकारच्या माहिती*तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत \"टेक्‍नोलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅग्वेजेस' असा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला.\n* संगणकावर भारतातील प्रादेशिक भाषांमधून काम करता यावे, यासाठी संशोधनाचे आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम गेल्या २० वर्षांपासून \"सीडॅक'च्या \"ग्राफिक्‍स ऍण्ड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रिप्ट टेक्‍नॉलॉजी' (जिस्ट) या कार्यक्रमांतर्गत करण्यात येते.\n* संगणकाचा भारतीय भाषकांना स्वभाषेत वापर करता यावा, भाषेचा अडसर आल्यामुळे कोणीही संगणक शिकण्यापासून वंचित राहू नये आणि संगणक व इंटरनेटवर भारतीय भाषांचे अस्तित्त्व वाढावे, हा या सगळ्यामागील प्रमुख उद्देश.\n* देवयानी, गोदरेज, गोदरेज*१, इनस्क्रिप्ट, आयटीआर, के. पी. राव, मॉड्यूलर, एमटीएनके, फोनेटिक, रॅमिंग्टन, रॅमिंग्टन*२, स्क्रिप्ट, स्क्रिप्ट*२, डीओई, अक्षर, कॉम्पसेट, आक��ती, एबीआयटीआर इत्यादी.\n* मराठीत संगणकावर अक्षरजुळणी करण्यासाठी वरीलपैकी एक कीबोर्ड शिकावा लागतो.\n* इंग्रजीत शब्द टाईप केल्यावर तो मराठीत कन्व्हर्ट करण्याची सुविधा काही सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे. याद्वारेही मराठीत टायपिंग करता येते. उदा. गुगल ट्रान्सलिटरेशन. याठिकाणी \"marathi' असे टाईप केले आणि स्पेसबार दाबल्यानंतर \"मराठी' असा शब्द टाईप होतो.\n* इनस्क्रिप्ट हा उच्चार शास्त्रावर आधारित कीबोर्ड आहे.\n* इनस्क्रिप्ट सर्व भारतीय भाषांसाठी उपलब्ध आहे.\n* एकदा इनस्क्रिप्ट शिकल्यावर अन्य भारतीय भाषांमधूनही संगणकावर टायपिंग करता येते. त्यासाठी वेगळा कीबोर्ड शिकण्याची गरज नाही.\n* इनस्क्रिप्ट शिकल्यावर युनिकोडमध्येही टायपिंग करता येते.\n* इनस्क्रिप्टवर ग*घ, त*थ, द*ध, च*छ, प*फ इत्यादी अक्षरे संगणकाच्या एकाच \"की'वर आहेत. त्यामुळे ते लक्षात ठेवणे सोपे जाते.\n* विंडोज, मॅक, लिनक्‍स तिन्ही ऑपरेटिंग सिस्टिम्ससाठी इनस्क्रिप्ट चालू शकतो.\nएकाच कीबोर्डचा प्रचार*प्रसार केल्यास...\n* शाळांमधून विद्यार्थ्यांना संगणकावर मराठी टायपिंग शिकवणे सोपे होईल.\n* संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधूनही मराठी टायपिंग शिकवणे सुलभ होईल.\n* ग्रामीण भागातील नागरिकांना मराठीमधून संगणक शिकवणे शक्‍य होईल.\n* मोबाईलवर मराठी संदेश टाईप करण्यासाठी हॅण्डसेट निर्मिती कंपन्यांना एकच सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरचा वापर करता येईल. उदा. इंग्रजीत क्वेर्टी हा प्रमाणित कीबोर्ड असल्यामुळे हॅण्डसेटवर त्यापद्धतीने कीबोर्ड देणे शक्‍य झाले.\n* युनिकोडच्या माध्यमातून जगातील कोणत्याही संगणकावर सहजपणे मराठीतून टाईप करणे शक्‍य होईल.\n* इंटरनेटवरील मराठीचे अस्तित्व वाढण्यास मदत होईल.\nप्रचारासाठी काय करायला हवे\n* सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांमधून एकाच कीबोर्डचा वापर सुरू करून त्याचा प्रसार करायला हवा.\n* सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण संस्था आणि संगणकाचा वापर करणाऱ्या कंपन्यांमधून मराठीतील कीबोर्डची रचना दाखविणारी जाहिरात मोहीम राबवायला हवी.\n* मराठी टाईप करणे सोपे आहे, असा विश्‍वास लोकांमध्ये निर्माण करायला हवा.\n* शाळेच्या संगणक अभ्यासक्रमात एकाच कीबोर्डचा समावेश करायला हवा.\n* \"सीडॅक'च्या \"जिस्ट'च्या कार्यक्रमांतर्गत मराठी सॉफ्टवेअरची सीडी मोफत दिली जाते. यासाठी केवळ www.ildc.gov.in या ���ंकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर सीडी घरपोच पाठविली जाते. या सीडीत मराठी भाषेचे ट्रू*टाईप फॉंट्‌स, युनिकोड फॉंट्‌स, किबोर्ड ड्रायव्हर, ओपन ऑफिसचे मराठी रुपांतर, शुद्धलेखन तपासनीस, मराठी*इंग्रजी शब्दकोष इत्यादी सॉफ्टवेअर आहेत. विविध माध्यमातून या सीडीचा प्रचार करायला हवा.\nजिस्ट कार्यक्रमांतर्गत मोफत दिल्या जाणाऱ्या सीडींसाठी भाषनुसार मागणी:\n* तमिळ भाषकांकडून मिळालेली मागणी - २,००,०००\n* मराठी भाषकांकडून मिळालेली मागणी - ८०,४५४ [संदर्भ: ई-सकाळ दि. २८ एप्रिल २०१०]\nधन्यवाद सर खूप चांगला आणि माहितीपुर्वक लेख आहे.\nहा माझा पहिला मराठी संदेश IME द्वारे..\nथॅंक यू साहेब... व्हेरी व्हेरी थॅंक यू....\nआजि म्या सौरव पाहिला...\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nनारायणेश्वर, पुरंदर - हेमाडपंथी मंदिरे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाच्या स्थानी आहेत. शिवाची हजारो प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आपल्या राज्यात पाहायला मिळतात. यातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/two-wheeler-thief-crime-police-133610", "date_download": "2018-11-17T02:55:56Z", "digest": "sha1:BYZ5C2654ZWAZFAHKRWDKEQQWB475CBQ", "length": 15739, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "two wheeler thief crime police दुचाकीचोरांना लगाम केव्हा लावणार? | eSakal", "raw_content": "\nदुचाकीचोरांना लगाम केव्हा लावणार\nगुरुवार, 26 जुलै 2018\nलातूर - स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खुनाची चर्चा राज्यभर झाल्याने या घटनेचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास लावला. हेच पोलिस दुचाकीचोरांचा बंदोबस्त लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे दुचाकीचोरीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याने दुचाकीचोरांना लगाम केव्हा लावणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nलातूर - स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खुनाची चर्चा राज्यभर झाल्याने या घटनेचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास लावला. हेच पोलिस दुचाकीचोरांचा बंदोबस्त लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे दुचाकीचोरीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याने दुचाकीचोरांना लगाम केव्हा लावणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nशिवाजी चौक ते गांधी चौक, औसा रस्ता, अंबाजोगाई रस्ता, बार्शी रस्ता या प्रमुख रस्त्यांवर दुचाकीचोरीच्या घटना घडत होत्या. त्यानंतर लहान रस्त्यांवरून, घरापासून दुचाकी पळविण्याचे प्रकार वाढले. ते थांबत नाहीत तोपर्यंत हे प्रकार तालुका, गावपातळीपर्यंत पोचले; पण या वाढत्या घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसाला शहर आणि जिल्ह्यात दोन ते चार दुचाकी चोरीला जात आहेत. गेल्या दोन दिवसांत पाचहून अधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबतच्या तक्रारी नोंदवूनही त्याचा तपास लागताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेवर शंका उपस्थित केली जात आहे.\nराघवेंद्र कॉलनीतील घरासमोर लावलेली सतीश माधवराव जाधव यांची दुचाकी सोमवारी (ता. २३) चोरांनी पळवली आहे. याप्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर परिसरात राहणारे उत्तम लहुजी जाधव यांनाही हाच अनुभव आला. त्यांची रविवारी (ता. २२) घरासमोरून दुचाकी पळविण्यात आली आहे. शहराच्या मध्यभागातून आक्रम करीमोद्दीन शेख यांचीही दुचाकी चोरट्यांनी पळवली आहे. या दोन्ही प्रकरणाच्या तक्रारी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी दाखल झाल्या आहेत. शहरातील घटनांप्रमाणेच ताल��क्‍यातही दुचाकी चोरीच्या घटना दररोज उघड होत आहेत. गजानन खुशालराव इंगळे (रा. हाटग्याळ) यांची घरासमोरून दुचाकी पळविण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांनी उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी तक्रार दाखल केली आहे. असाच प्रकार रेणापूरमध्ये नुकताच घडला आहे. जगन्नाथ प्रभू आगरकर (रा. डिगोळ) यांच्या घरासमोरील दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यांनी या प्रकरणी रेणापूर पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी (ता. २४) तक्रार दाखल केली आहे.\nमहापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च करून पोलिसांना सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, मागील काही महिन्यांत शहरात अनेक गुन्हे घडूनही या यंत्रणेचा कुठेच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. वाहनांची चोरी ही रस्त्यांवरून झालेली असताना एकही चोर या सीसीटीव्हीत कसा कैद झाला नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे. यामुळेच ही यंत्रणा कुचकामी ठरल्याची भावनाही नागरिकांत आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात ही यंत्रणा सुरू आहे.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/akshay-kumar-met-to-palshichi-pt-marathi-movie-director-118091000016_1.html", "date_download": "2018-11-17T02:17:28Z", "digest": "sha1:WDI4CJINP7BUU7SDR27U3KTYL5DLDSIN", "length": 12185, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अक्षय कुमारकडून 'पळशीची पी.टी.' चे कौतुक | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअक्षय कुमारकडून 'पळशीची पी.टी.' चे कौतुक\nफ्रान्समध्ये होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून 'पळशीची पी.टी.' या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. हा सिनेमा मुळचा साता-यातील पळशी गावातला आहे. योगायोगाने त्याच दरम्यान साता-यामध्ये अभिनेते अक्षय कुमार त्यांच्या आगामी हिंदी 'केसरी' चित्रपटाचे शूट करत होते. 'पळशीची पी.टी.' चे कौतुक त्यांच्याही कानावर पडले आणि कुतुहल म्हणून काय आहे 'पळशीची पी.टी.' हे जाणून घेण्यासाठी अक्षय कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते धोंडिबा कारंडे यांना 'केसरी'च्या सेटवर बोलवून त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर 'पळशीची पी.टी.' ची कथा आणि सर्वांनी मिळून या चित्रपटाला एक कलाकृती म्हणून कसं तयार केलं, त्यासाठी घेतलेली मेहनत जाणून घेतल्यावर अक्षय कुमार यांनी देखील 'पळशीची पी.टी.'चे मनापासून कौतुक केले आणि चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.\n‘गोल्ड’ च्या निमित्ताने पहिलाच बॉलिवूडपट सौदीत दाखवणार\nपृथ्वीराज चौहानच्या रोलमध्ये सनीऐवजी अक्षयकुमार\n‘फोर्ब्स’ची यादी : अक्षयकुमार, सलमान सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते\n‘गोल्ड’ ची रेकॉर्ड ब्रेक कमाई\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमाकडांच्या टोळीने केला हल्ला, महिला मृत\nआग्रा- ताज नगरी आग्रा येथे माकडांची दहशत खूपच वाढली आहे. मागील 12 दिवसात एका मुलाला ...\nओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन\nबंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/7utsav/page/138/", "date_download": "2018-11-17T02:05:36Z", "digest": "sha1:LBAB4YHEMCJ6R4JLUCWN5PAFP6IT7MUJ", "length": 18714, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "उत्सव | Saamana (सामना) | पृष्ठ 138", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nह���ने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\n<< टिवल्या - बावल्या >> शिरीष कणेकर मी ढोपराएवढा होतो तेव्हा मला वाटायचं की सगळ्याच लहान मुलांचं त्यांची आजी करते. मग आई ही मधल्या पातळीवरची...\nहोळी… आदिवासींचा ‘होलिका’ मातेच्या आराधनेचा काळ\n>>डॉ. कांतीलाल टाटीया होळी (उली) व दिवाळी (दिवाली) हे दोन सण उत्सव आदिवासींमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. ‘माता काजल’, ‘मोगी माता’, तशीच होळी माता (उली माता...\nपारंपरिक ‘होळी’ वातावरण शुद्धीसाठी आवश्यकच\n>> प्रा. अरविंद कडबे आज आमच्यापैकी अनेक जण होळीचा सण आला की कचऱयाची होळी करा, अशी हाकाटी देतात. आपण सर्वजण वर्षभर कचरा जाळत असतो. कचरा...\nहौलूबाय आणि कोकणातील उत्साह\n>>चंद्रशेखर के. पाटील फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. रायगड जिल्ह्यातही होळीचा उपवाHaigस घराघरात असतो, दुपारपासूनच तिखटगोड सणाची लगबग सुरू असते. खासकरून त्यात पुरणपोळीचा मोठा...\n<< परीक्षण >> नमिता दामले कथा, कादंबरी, नाटक, बालनाट्य, एकांकिका, पटकथा इत्यादी विपुल लेखन व निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही स्वतंत्र ठसा उमटवणारे प्रतिभासंपन्न कलाकार म्हणजे...\nसूफींवर कट्टरपंथी इस्लामचा हल्ला\n<< निमित्त >> श्रीकांत अनंत उमरीकर ’इस्लाममधील कट्टरपंथी म्हणजेच सलाफी हे सूफींचा घात करायला टपले आहेत. कारण त्यांना सूफी संगीत, दर्गे नकोच आहेत. दोन धर्मांना जोडणारी,...\nअॅथलेटिक्सची सिन्ड्रेला…. रेने देसाई\nनवनाथ दांडेकर बालमित्रांनो, ‘स्टार धावपटू’ पीटी उषा, शायनी विल्सन, लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज, धावपटू ललिता बाबर यांनी अॅथलेटिक्स क्षेत्रात हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल केले आहे....\n<< सक्षम ती समर्थ ती >> आरती श्यामल जोशी सडलेले, कापलेले, फुगलेले, भाजलेले मृतदेह म्हटले की हृदयाचा ठोका काढतो. अंगावर काटा उभा राहतो. क्राईम मालिकांतील...\nबंदुका, बॉम्ब आणि ईव्हीएम\n<< रोखठोक >> संजय राऊत बंदुका, बॉम्ब आणि पैसे हातात असलेल्यांना पूर्वी निवडणुका जिंकणे शक्य झाले. बिहार-उत्तर प्रदेश, कश्मीर खोऱ्यात हे घडले. आता बंदुका,...\n<< तिचा अवकाश >> सुवर्णा क्षेमकल्याणी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रिया स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतायत पण त्यातही काही स्त्रिया इतरांना काहीतरी मिळावं यासाठी झटत आहेत...\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/443088", "date_download": "2018-11-17T03:01:26Z", "digest": "sha1:QHINUWV6H4AFEZ7CAGP3JRLOI3PKKASH", "length": 6599, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नागठाणे महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » नागठाणे महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात\nनागठाणे महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात\nनागठाणे येथील आर्टस ऍन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये ’मानवी हक्क’ या विषयावर आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. उदघाटक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, ऍड. असीम सरोद. प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, डॉ. शितल बाबर होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुहास साळुंखे होते.\nसरोदे म्हणाले की, मानवी हक्क म्हणजे चांगले प्रशासन, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंञ्य आहे. राजकीय स्वार्थापोटी केलेले राजकारण लोकशाहीस व मानवी हक्कासाठी घातक आहे.\nकोळसे पाटील म्हणाले, म. फुलेंनी मानवी हक्क हा सामाजिक आर्थिक विषमतेविरूध्द लढा दिला आहे. चुकीच्या व्यवस्थेविरूध्द लढा देणे ही आज काळाची गरज आहे.\nसाळुंखे म्हणाले, गांधीजींनी आपल्या विचारातून एक समृध्द पिढी घडविण्याचे काम केले आहे. देश हितासाठी स्वत: मध्ये बदल आवश्यक त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. बाबर म्हणाल्या, जाताभेद आपल्या देशाला लागलेली किड आहे. ती संपवली पाहिजे. सुहास साळुंखे म्हणाले, विचार बदलण्याची गरज आहे म्हणजे तेंव्हाच देश बदलेलं. देश हितासाठी जगलं पाहिजे.\nप्रास्ताविक प्राचार्य अशोक करांडे यांनी, पाहुण्यांचा परिचय डॉ. सुभाष शेळके, आभार प्रा. व्ही. बी. कुलकर्णी तर प्रा. अमोल सोनवले सूत्रसंचालन केले आहे. यावेळी प्रा. कैलास पाटील प्राचार्य आनंद मेणसे, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील महाविद्यालयातून प्राध्यापक व सातारा, कराड व कोरेगाव येथील बार कौन्सिलचे वकील, नागठाणे गावचे ग्रामस्थ, पत्रकार व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.\nकराडमध्ये उंडाळकर-भोसलेंचे मैत्रिपर्व संपुष्टात\nराष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा\nट्रक अंगावर पडून वृद्ध ठार\nश्री सेवागिरी व्याख्यानमालेचा समारोप\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punezp.org/pathabadhare.html", "date_download": "2018-11-17T02:55:39Z", "digest": "sha1:NRP6KYDRGAOH33VWYRGH5PFENWX72NSQ", "length": 15194, "nlines": 78, "source_domain": "punezp.org", "title": "Zilla Parishad Pune", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nपुणे जिल्हयांचे भौगोलिक क्षेत्र १५,६२,०५८ हेक्टर. एवढे असुन यापैकी लागवडी लायक क्षेत्र ११,५६,२०० हेक्टर (७४%) एवढे आहे. जिल्हयांचे हवामानाच्या दृष्टिने दोन भाग पउतात. पश्चिम भाग हा डोंगराळ असून तो अतिपावसाचा आहे. या भागात पावसाळयांत अतिप्रमाणांत पाऊस पडतो पण जानेवारी ते जून या काळांत या भागांत पाण्याची टंचाई जाणवेत. पूर्व भाग प्रामुख्याने पठारी प्रदेश आहे. या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तो प्रामुख्याने अवर्षण प्रवण आहे. या भागात लागवडीलायक क्षेत्र मोठया प्रमाणांत असल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी मोठया प्रमाणांत आहे. सिंचनाचे माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढविणेसाठी शासनामार्फत अनेक सिंचन योजनांची कामे हाती घेण्यांत येतात. सिंचन योजनांचे व्याप्तीनुसार शासनाने तीन विभाग सिंचन क्षेत्रात कामे करतात. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे -\n१ २५० हे. पेक्षा अधिक सिंचन क्षमता असणारे मोठे प्रकल्प जलसंपदा विभागामार्फत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\n2. १00 ते २५० हे. दरम्यान सिंचन क्षमता असणारे प्रकल्प जलसंधारण विभागामार्फत लघु पाटबंधारे स्थानिकसतर विभाग\n३. 0 ते १00 हे. दरम्यान सिंचन क्षमता असणारे लहान प्रकल्प जिल्हा परिषद, लघु सिंचन विभाग\nजिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागा मार्फत १०० हे पर्यन्त सिंचन क्षमतेच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने खालील योजनांचा समावेश होता.\n१. पाझर तलाव व गांव तलाव बांधणे\nयोजनेचे उद्देश - वाहून जाणारे पाणी मातीचा भराव टाकून अडविणे व त्यायोगे जमिनीत मुरवणे यामुळे तलावाच्या खालील बाजूच्या विहीरीच्या पाण्याची पातळी वाढते. काही तलावांत ६ महिन्यापेक्षा जापाणी असल्याने तलावांत मासेमारी व्यवसायाव्दारे उत्पन्न व स्थानिक लोकांना रोजगार निर्मीती होते.स्त\nयोजनेचे निकष - स्थानिक नाला असावा. त्याच्या वरील बाजूस साधारण बशीसारखी भूरचना असल्यांस पाणीसाठा होतो. नाला फार मोठा नसावा अन्यथा सांडव्यांचा खर्च वाढून योजना मापदंडाच्या बाहेर जाते.\n2. वळण बंधारे व साठवण बंधारे\nयोजनेचे उद्देश - ज्या ठिकाणी भुस्तर पायासाठी पक्या खडकाचा आहे त्याठिकाणी शक्यतो १.५० ते ३.०० मी. उंची पर्यन्त कॉक्रिटचा बांध घालून पाणी अडविले जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतक-यांना जलसिंचनाचा लाभ घेता येतो.\nयोजनेचे निकष - पाणी साठविल्यानंतर लाभधारकांना शेतीच्या सिंचनासाठी बंधार्‍यांतील पाणी केवळ पाटाव्दारे घेता येईल अशा ठिकाणी वळण /साठवण बंधारा प्रस्तावित केला जातो.\n3. कोल्हापूर पध्दतीचे बंधारे\nयोजनेचे उद्देश - १.५० ते ३.०० मी. उंची पर्यन्त कॉक्रिटचा बांध घालून पाणी अडविले जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतक-यांना जलसिंचनाचा लाभ घेता येतो.\nयोजनेचे निकष - ज्या ठिकाणी बंधा-यांतील पाणी साठविल्यानंतर लाभधारकांना शेतीच्या सिंचनासाठी बंधार्‍यांतील साठलेले पाणी पाटाव्दारे किंवा ग्रॅव्हीटी व्दारे घेता येत नाही अशा ठिकाणी को.प.बंधारे घेऊन त्याव्दारे उपसा सिंचनाचे माध्यमातून पाणी उचलून क्षेत्र ओलीताखाली आणले जाते\n१. केंद्र शासन /महाराष्ट्र शासन/जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन /छोटे पाटबंधारे विभाग/ जिल्हा परिषद,पुणे\n२. योजनेचे नांव रोजगार हमी योजनांतर्गत जवाहर विहीर\n३. मदतीचे स्वरुप सदर येाजनेत जवाहर विहीर ( सिंचन ) शासन निर्णय रोहयो /२००७/प्र १७९/रो १ दि.१० एप्रिल २००८ नुसार दिनांक १ एप्रिल २००८ पासुन प्रशासकीय मान्यता देण्यांत येणा-या नवीन विहीरींना प्रत्येकी १.00 लाख इतके सानुग्रह अनुदान देऊ केलेले आहे.\n४. लाभार्थी पात्रता निवड पध्दत, निकष शासनाकडून जिल्हयांकरिता लक्षांक देण्यांत येतो व त्या लक्षांकाचे तालुका निहाय लक्षांकात रुपांतर केले जाते. सदरचे तालुका निहाय लक्षांक निश्च्ैिंत करताना त्या तालुक्यांचे पिका खालील क्षेत्र, अनुसूचित जाती-जमातीचे अल्पभुधारक संख्या, अमागास वर्गीय अल्प भुधारकांची संख्या व नाबार्डच्या व्याख्येनुसार इतर बाकी पाहून लक्षांक निश्चित केला जातो.\nतदनंतर सदरचे तालुका निहाय लक्षांक मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहीने संबंधित तालुक्यांच्या गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना लाभार्थी निवडीसाठी कळविण्यांत येते.लाभार्थी निवडताना संबंधित लाभार्थीचे क्षेत्र संपूर्ण जिरायत आहे की नाही हे पाहिले जाते. सदर लाभार्थीचे कमीत कमी क्षेत्र ६० आर असावे व लाभार्थीने हयापूर्वी कोणत्याही शासकिय येाजनेत सहभाग घेतलेला नसावा.एकत्र कुटूंबात एकालाच विहीर मंजूर मंजूर करता येते. नुतनीकरणाची विहीर घेता येत नाही.शासन निर्णय नियोजन जविका २००२/प्र ६८/रो ��० दि.२४ मे २००२ अन्वये लाभार्थी निवडीची सुधारित पध्दतीत दोन निवड समित्या केलेल्या आहेत.\nअ) तालुका समन्वय समिती\n१ - तालुक्याचे विधानसभेचे आमदार- अध्यक्ष\n२ - पंचायत समितीचे सभापती - सदस्य\n३ - पंचायत समितीचे उपसभापती - सदस्य\n४ - उपजिल्हाधिकारी, रोहयो - सदस्य\n५ - तहसिलदार - सदस्य\n६ - गट विकास अधिकारी, पंचायत समिती - सदस्य\nब) जिल्हा समन्वय समिती\n१ - मा.पालकमंत्री - सदस्य\n२ - तालुक्याचे विधानसभेचे आमदार-आमंत्रित\n३ - जिल्हा परिषद अध्यक्ष-\tसदस्य\n४ - जिल्हा परिषद उपाध्यक्ष - सदस्य\n५ - जिल्हाधिकारी - सदस्य\n६ - मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. - सदस्य\n७ - अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. - सदस्य\n८ - कार्यकारी अभिर्येता (सिंचन) जि.प. - सदस्य सचिव\nप्रस्तावास १ - संबंधित लाभार्थीचे ७/१२ चे उतारे, ८ अ चा उतारा\nआवश्यक २ - ग्राम सेवकाकडील लाभार्थीचे निवेदन पत्र व शिफारस\nकागदपत्र ३ - रेशन कार्ड, अल्पभुधारकांचा दाखला, अनुसूचित जाती-जमातीचा दाखला इ\nसंपर्क ग्राम पंचायत कार्यालय - ग्रामसेवक\nतालुका पंचायत समिती - उप अभियंता छो.पा.उपविभाग व गट विकास अधिकारी,पंचायत समिती,\nजिल्हा परिषद कार्यालय - कार्यकारी अभियंता, छोटे पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद पुणे\nवरील पैकी 1 ते 3 योजना सामुहिक लाभाच्या आहेत तर अ.न.४ ची योजना वैयक्तिक लाभाची आहे.सर्व लघु पाटबंधारे योजना ५.00 द.ल.घ.फु.(१५० स.घ.मी.) पर्यन्त जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यांत येतात. प्रति द.ल.घ.फु. व्दारे अंदाजे ६ ते ७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.\nभारत सरकार | महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे | जि. प. ई-मेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-fraud-biometric-thumb-3445", "date_download": "2018-11-17T02:26:53Z", "digest": "sha1:2V2LKI5REN5W2FRFWBYZ4CTRDCUZUJBJ", "length": 7718, "nlines": 112, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news fraud biometric thumb | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(Video) - बाजारात मिळतोय तुमचा नकली अंगठा हजेरी लावण्यासाठी नकली अंगठ्याचा वापर\n(Video) - बाजारात मिळतोय तुमचा नकली अंगठा हजेरी लावण्यासाठी नकली अंगठ्याचा वापर\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nबाजारात मिळतोय तुमचा नकली अंगठा हजेरी लावण्यासाठी नकली अंगठ्याचा वापर\nVideo of बाजारात मिळतोय तुमचा नकली अंगठा हजेरी लावण्यासाठी नकली अंगठ्याचा वापर\nफोन चालू करायचा असेल तर पासवर्ड म्हणून अंगठ्याचा उपयोग करतो.\nअंगठ्यानं आपण ऑफिसची हजेरी लावतो. बँकेतून पैसे काढायचेत, आधार कार्ड बनवायचं असेल तर अंगठ्याचं फिंगर प्रिंट महत्त्वाचं असतं.\nपण, तुमचा नकली अंगठा कुणी बनवला तर असं होऊ शकतं नक्की काय आहे हा प्रकार पाहा व्हिडिओ.\nफोन चालू करायचा असेल तर पासवर्ड म्हणून अंगठ्याचा उपयोग करतो.\nअंगठ्यानं आपण ऑफिसची हजेरी लावतो. बँकेतून पैसे काढायचेत, आधार कार्ड बनवायचं असेल तर अंगठ्याचं फिंगर प्रिंट महत्त्वाचं असतं.\nपण, तुमचा नकली अंगठा कुणी बनवला तर असं होऊ शकतं नक्की काय आहे हा प्रकार पाहा व्हिडिओ.\nफोन पासवर्ड आधार कार्ड व्हिडिओ\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेली बोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर\nबोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर पाहा कशी समुद्रात बुडाली बोट शिवस्मारकाच्या...\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेली बोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर\nVideo of शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेली बोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर\n#Exclusive व्हिडिओ - शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या बोटला अपघात\n#Exclusive व्हिडिओ - शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या बोटला अपघात ...\n#Exclusive व्हिडिओ - शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या बोटला अपघात\nVideo of #Exclusive व्हिडिओ - शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या बोटला अपघात\n(video) - पायानं तुडवलेले गाजर तुम्ही खाताय; भाजी पायानं धुण्याचा '...\nतुम्हाला गाजराचं सलाड खायची इच्छा झाली असेल तर ते जरूर खा, पण त्या अगोदर हा व्हिडिओ...\nपायानं तुडवलेले गाजर तुम्ही खाताय; भाजी पायानं धुण्याचा 'विरार पॅटर्न'\nVideo of पायानं तुडवलेले गाजर तुम्ही खाताय; भाजी पायानं धुण्याचा 'विरार पॅटर्न'\nलाँचीग आधीच OnePlus 6Tची किंमत लीक\nयेत्या 30 ऑक्टोबरला दिल्लीत एका शानदार सोहळ्यात बहूप्रतीक्षित OnePlus 6T हा...\n(Video) - सोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार\nहौसेला मोल नाही. आपली कला जपण्यासाठी एका चित्रकारानं सोन्या-चांदीचा ब्रश बनवून...\nसोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार\nVideo of सोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/ganeshotsav-2018-marathi-celebrity-ganesha-689.html", "date_download": "2018-11-17T02:53:39Z", "digest": "sha1:A7CNLHTATPGVJ37SOS3JILAJA4WEWG7T", "length": 20534, "nlines": 185, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "गणेशोत्सव २०१८ : मराठी सेलिब्रेटींच्या बाप्पाची खास झलक ! | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक ल���ंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nगणेशोत्सव २०१८ : मराठी सेलिब्रेटींच्���ा बाप्पाची खास झलक \nगणेशोत्सव हा सण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज सर्वत्र गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. या उत्सवानिमित्त आपल्या कामातून वेळ काढून प्रत्येकजणच हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. मग यात सेलिब्रेटी कसे मागे राहतील मराठी सेलिब्रेटींनींही अगदी जल्लोषात बाप्पाचे स्वागत केले.\nअभिनेत्री तेजश्री प्रधान, जुई गडकरी त्याचबरोबर अभिनेता सुबोध भावे, लोकेश गुप्ते, सिद्धार्थ चांदेकर यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले. तर पाहुया या सेलिब्रेटी बाप्पांची एक झलक....\nअभिनेता लोकेश गुप्ते आणि चैत्राली गुप्तेच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. चैत्राली ही अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची बहीण असल्याने भार्गवीने देखील बाप्पाचे दर्शन घेतले.\nअभिनेत्री जुई गडकरीचा बाप्पासोबतचा खास फोटो.\nअभिनेता सुबोध भावेचा बाप्पासोबत सेल्फी.\nगणपती बाप्पा मोरया ज्या कारणाने गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला.. त्या राष्ट्रहिता साठी आम्हाला आपआपसातील भेद मिटवून एकत्र येण्याची सुबुद्धी दे गणराया... सर्वाना सुखी,आनंदी आणि निरोगी ठेव हे सुखकर्ता.. सूर निरागस हो\nअभिनेत्री माधुरी दीक्षितने एका रियालिटी शोच्या सेटवर बाप्पाचे दर्शन घेतले.\nअभिनेत्री तेजश्री प्रधान बाप्पाची पूजा करताना.\nचिंता, क्लेश, दरिद्र, दु:ख अवघे देशांतरा पाठवी... हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. #HappyLife\nअभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या घरचा बाप्पा.\nTags: गणेश चतुर्थी गणेशोत्सव २०१८ फोटोज मराठी सिनेमा मराठी सेलिब्रेटी\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1106.html", "date_download": "2018-11-17T02:06:21Z", "digest": "sha1:VG52XI3EBCWPIRDIERWR5TZHKCZKMGNU", "length": 4552, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चार्टर्ड अकौटंटच्या नावे सोशल मीडियात बनावट खाते केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Ahmednagar News Crime News चार्टर्ड अकौटंटच्या नावे सोशल मीडियात बनावट खाते केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nचार्टर्ड अकौटंटच्या नावे सोशल मीडियात बनावट खाते केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील एका चार्टर्ड अकौटंटच्या नावे इन्स्टाग्रामवर फोटोसहीत बनावट अकाउंट तयार केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील बुरुडगाव रोडवरील सुरज आदर्श कॉलनीत राहणारे चार्टर्ड अकौटंट गौरव अशोक पितळे (वय ३१) यांच्या नावाचे इन्स्टाग्रामवर फोटोसहीत बनावट खाते असल्याचे त्यांना आढळले.\nत्या अकाऊंटला फेसबुकवरील प्रोफाईल फोटोचा वापर करण्यात आला होता. या बनावट खात्यावरुन बदनामीकारक मजकूर प्रसारीत होऊ नये यासाठी पितळे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनिल पवार हे तपास करत आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nचार्टर्ड अकौटंटच्या नावे सोशल मीडियात बनावट खाते केल्याप्रकरणी गुन्हा दाखल Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, July 11, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5222007834964707528", "date_download": "2018-11-17T03:14:21Z", "digest": "sha1:ASMMWA6IOA5ENOSBQ4RQOYEYZ62FYDIK", "length": 3829, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nतनामनाला उल्हस��त करणारा श्रावण सुरू झाल्यानंतर वृक्षराजी बहरून आली आहे. या दिवसांतील ऊन-पावसाच्या खेळात संगीताची जोड मिळाली तर… या निमित्ताने चित्रपटातील श्रावणगीतांची सैर घडवणार लेख. ...\nअंक ३८ Shravan श्रावण मुक्त पत्रकार वास्तुरचनाकार व निसर्ग अभ्यासक श्रेया राजवाडे सावन Birds Climate Deepali Kelkar\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-municipal-corporation-issues/", "date_download": "2018-11-17T03:32:51Z", "digest": "sha1:KVYUXXLBBELDG7I2VY42OO75LU7UREMO", "length": 7541, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विशी उलटली तरी समस्या कायमच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विशी उलटली तरी समस्या कायमच\nविशी उलटली तरी समस्या कायमच\nसांगली : अमृत चौगुले\nमहापालिकेची सहावी टर्म संपत आली. मनपालाही 20 वर्षे पूर्ण झाली. पण सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांच्या मूलभूत सुविधाच अद्याप पुरविण्यात प्रशासन-सत्ताधार्‍यांना यश आले नाही. उलट भ्रष्टाचाराची नवी नवी कुरणेच निर्माण झाली. कोट्यवधी रुपये खर्चूनही योजनांचे वाटोळेच झाले. आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.\nतीन शहरांची मिळून 1998 मध्ये शासनाने महापालिका केली. आज 20 वर्षे उलटली तरी बुडत्याचा पाय खोलात अशीच अवस्था आहे. दोन नद्या शहराच्या उशाशी आहेत. शिवाय वारणा उद्भव, सुजल निर्मल योजनेसह विविध मार्गांनी शहराला दीड-दोनशे कोटींवर निधी पाणीपुरवठ्यासाठी मिळाला. पण तो खर्चूनही शहरात पुरेसे पाणी मिळू शकत नाही.उलट शेरीनाला योजनेवर 38 कोटी रुपये खर्चूनही प्रदूषणाचा प्रश्‍न कायम आहे.\nशंभर कोटी रुपये खर्चून ड्रेनेज योजनेचा बोजवारा उडालेला आहे. पाच-सहावेळा मुदतवाढही दिली. आता ओढून ताणून पूर्ण केली तरी अंमलबजावणीच्या वेळी नागरिकांनाच त्रास होईल अशी चिन्हे दिसत आहेत. मुख्य मार्ग व अंतर्गत रस्त्यांसाठी हजार कोटींवर निधी खर्च झाला. तरी शहर खड्ड्यांतच होते. आता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पुढाकाराने शासन निधीतून 33 कोटी आणि महापालिका निधीतून 24 कोटी रुपयांची कामे होत आहेत. निवडणुकीचे राजकारण असले तरी त्या निमित्ताने किमान मुख्य मा��्ग तरी खड्डेमुक्त होत आहेत. ही सुखावह बाब आहे. शहरात एखाद- दुसरे उद्यान वगळता इतरांची अवस्था कचरा कोंडाळ्यासारखी झाली आहे. राज्यभरात नावाजलेले प्रतापसिंह उद्यान, प्राणी संग्रहालय बकाल बनले आहे. त्या बागांची दुरवस्था असताना नव्याने वीसपेक्षा अधिक बागा फुलत आहेत. किमान आता उपनगरात नागरिकांना दिलासा मिळेल.पण रस्त्यांच्या अतिक्रमणांचा विळखा मात्र कायमच आहे. याबाबत पुन्हा नियोजनासाठी बैठका सुरू आहेत. पण अंमलबजावणी होणार का हा हा प्रश्‍न आहे आता न्यायालयाची इमारत बांधताना महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणाचा घोटाळा केला आहे. अशा पद्धतीने सहा टर्म संपल्या.\nआता त्यासाठी प्रभागरचना सुरू झाली आहे. त्यातून न झालेल्या कामांचा पंचनामा, आरोप-प्रत्यारोपही रंगतील. तेच कारभारी कदाचित नव्या पक्षाकडून जनतेपुढे येतील.\nविकास आराखड्याची अंमलबजावणीच नाही\nरस्त्यांवरचा बाजार आता प्रचलित झाला आहे. खुले भूखंड, बागबगिचे, मंडईसारखी आरक्षणे बिल्डर, भूखंडमाफियांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. मोक्याच्या जागांचा खुलेआम बाजार सुरू आहे. विकास आराखडा मंजूर होऊन पाच वर्षे उलटली. त्यातील 10 टक्केही अंमलबजावणी झालेली नाही.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/police-housing-problem-solution-10260", "date_download": "2018-11-17T03:14:53Z", "digest": "sha1:5JVDC76OGDWRESSLD5FISD677PMTJHS2", "length": 15065, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police housing problem solution पोलिसांच्या घरांची समस्या सोडविणार | eSakal", "raw_content": "\nपोलिसांच्या घरांची समस्या सोडविणार\nबुधवार, 22 जून 2016\nनाशिक : नाशिक परिक्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांत नव्याने पोलिस ठाणी निर्माण झाली असली, तरी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांसाठीच्या रहिवासाचा प्रश्‍न गंभीर आहे. याच संदर्भात आज पोलिस गृहनिर्माण मंडळाचे अप्पर पोलिस म���ासंचालक व व्यवस्थापक के. एल. बिष्णोई यांनी आज आढावा बैठक घेतली आणि प्राधान्यक्रमाने आवश्‍यक प्रस्तावांवर चर्चा झाली. विशेषतः नगर पोलिस हेडक्वॉर्टर, शिर्डी आणि सिन्नर पोलिस वसाहतींसंदर्भात चर्चा झाली.\nनाशिक : नाशिक परिक्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांत नव्याने पोलिस ठाणी निर्माण झाली असली, तरी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांसाठीच्या रहिवासाचा प्रश्‍न गंभीर आहे. याच संदर्भात आज पोलिस गृहनिर्माण मंडळाचे अप्पर पोलिस महासंचालक व व्यवस्थापक के. एल. बिष्णोई यांनी आज आढावा बैठक घेतली आणि प्राधान्यक्रमाने आवश्‍यक प्रस्तावांवर चर्चा झाली. विशेषतः नगर पोलिस हेडक्वॉर्टर, शिर्डी आणि सिन्नर पोलिस वसाहतींसंदर्भात चर्चा झाली.\nपोलिस गृहनिर्माण मंडळाचे अप्पर पोलिस महासंचालक व व्यवस्थापक के. एल. बिष्णोई यांनी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, नाशिक पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त एस. जगन्नाथन, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह नगर, धुळे, जळगाव व नंदुरबारच्या पोलिस अधीक्षकांबरोबर चर्चा केली. नाशिक परिक्षेत्रातून पोलिस गृहनिर्माण विभागाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावासंदर्भात चर्चा करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रात जिल्ह्यांमध्ये नव्याने पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली. वाढत्या कर्मचाऱ्यांच्या घरांची उपलब्धता नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या वेळी बिष्णोई यांनी आवश्‍यक असलेल्या ठिकाणच्या इमारतीच्या बांधकामांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्‍वासन दिले.\nपोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी आडगाव पोलिस ठाणे व मुख्यालयातील नवीन घरांचा मुद्दा उपस्थित केला. आडगाव, गंगापूर व उपनगर पोलिस ठाण्यांची जागा भाडेतत्त्वावर आहे. यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिस दलाने नवीन पोलिस ठाण्यांच्या इमारतींचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठीचा प्रस्ताव या वेळी सादर करण्यात आला असून, आवश्‍यकतेनुसार या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nशिर्डी, नगर, सिन्नरला प्राधान्य\nनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिस ठाण्यांतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या पाहता, त्या तुलनेत घरे अत्यंत कमी आहेत. नगर हेडक्वॉर्टरमधील स्थितीही अशीच आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी घरांची कमतरता आहे. त्यामुळे येथील घरांची समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचा या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते.\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nशेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क\nपुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nराज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक\nपरभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-accident-106157", "date_download": "2018-11-17T02:44:32Z", "digest": "sha1:3DOYE5DCYUPDUK3ZHPAHHW6W422RWRCE", "length": 16418, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news accident भरधाव ट्रकच्या धडकेत बहीण ���ार; भाऊ गंभीर | eSakal", "raw_content": "\nभरधाव ट्रकच्या धडकेत बहीण ठार; भाऊ गंभीर\nगुरुवार, 29 मार्च 2018\nनागपूर - भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात बहिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर भाऊ गंभीर जखमी झाला. हा अपघात मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत उड्डाणपुलाजवळ बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास झाला. आशा जैन (60, रा. बिडीपेठ) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nनागपूर - भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात बहिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर भाऊ गंभीर जखमी झाला. हा अपघात मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत उड्डाणपुलाजवळ बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास झाला. आशा जैन (60, रा. बिडीपेठ) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौदा येथे राहणारे दत्तात्रय गुलाबराव वराडे (46) यांच्याकडे कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे मोठी बहीण आशा जैन गेल्या होत्या. आज बुधवारी पाहुणचार झाल्यानंतर दोघेही बहीण-भाऊ नागपूरला दुचाकीने परत येत होते. मानकापूर उड्डाणपुलाजवळ त्यांची दुचाकी वळणावर असताना मागाहून भरधाव येणाऱ्या (पीबी 46/ एम 8907) ट्रकने त्यांना धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या आशा जैन या फेकल्या गेल्याने ट्रकच्या चाकाखाली आल्या. त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावल्या. या घटनेत दत्तात्रय वराडे हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ट्रकचालक सुखदेवसिंग जगनाथसिंग (47, रा. पंजाब) याने पळ काढला. घटनेची माहिती मानकापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांना मिळाल्यानंतर ताबडतोब पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी दत्तात्रय वराडे यांना तातडीने मेडिकलमध्ये हलविले. त्यांची प्रकृती चिंतानजक असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी फरार ट्रकचालकाला सायंकाळी ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.\nएक वृद्ध महिला ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेली. रक्‍ताच्या थारोळ्यात महिलेचा भाऊ मदतीसाठी याचना करीत होता. मात्र, अनेक निष्ठुर मनाच्या बघ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला नाही. उलट अनेक जण मोबाईलने चित्रीकरण करीत होते. तर काहींनी \"फेसबुक लाइव्ह' या अपघाताची माहिती शेअर केली. मानकापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दी सारून जखमींना वैद्यकीय मदत पुरवली. या घटनेमुळे \"सोशल मीडिया'ने पछाडलेल्यांची मानसिकता दिसून आली.\nमानकापूर चौक \"ऍक्‍सिडेंट स्पॉट' म्हणून ओळखला जातो. मात्र, वाहतूक पोलिस नेहमीप्रमाणे वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रामाणिक कर्तव्य सोडून रस्त्याच्या कोपऱ्यात घोळक्‍याने उभे असतात. दुचाकी चालकांना अडवून चिरीमिरी घेण्यासाठी सावज शोधत असतात. चौकातून मात्र अनेक जण सिग्नल जम्प करून सुसाट वाहने पळवितात. वाहतूक पोलिसांच्या अशा वर्तनामुळे चुकीचा संदेश समाजात जात आहे.\nकारच्या धडकेत वृद्ध ठार\nबाबारावजी भांडे (वय 80, रा. देवनगर) हे आज बुधवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास पायी घरी जात होते. विवेकानंदनगरातून जात असताना एक कारचालक वाहन रिव्हर्स घेत होता. कारवरील नियंत्रण सुटल्याने वृद्धाला धडक बसली. या अपघातात बाबारावजी यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आरोपी कारचालक नरेंद्र नारायण पुंडलकर (वय 55, रा. रामेश्‍वरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्या���ालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nagger-motor-cargo-accident/", "date_download": "2018-11-17T02:28:02Z", "digest": "sha1:BPC5W4TOUT3QBC6NPFPHBSHULG7MV5WM", "length": 6147, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंबिलवाडी शिवारात अपघातात तीन ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › आंबिलवाडी शिवारात अपघातात तीन ठार\nआंबिलवाडी शिवारात अपघातात तीन ठार\nनगर-सोलापूर रस्त्यावरील आंबिलवाडी शिवारात मालमोटार व कारचा भीषण अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री 10च्या सुमारास हा अपघात झाला. मयत झालेल्यांमध्ये आत्माराम जयसिंग खरमाळे (30), भैरवनाथ कोंडिबा गायकवाड (32), जालिंदर लक्ष्मण भिलारे (40, तिघे रा. निंबळक, ता. नगर) यांचा समावेश आहे. महेश कळसे (रा. निंबळक, ता. नगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारला धडक देणार्‍या मालमोटारीच्या चालकास ताब्यात घेतले आहे.\nयाबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री एका कारमधून चार जण नगरहून सोलापूर रस्त्याने चाललेले होते. नगर-श्रीगोंदा तालुक्यांच्या सीमेवरील आंबिलवाडी (ता. नगर) शिवारात नगरच्या दिशेने भरधाव वेगात येणार्‍या मालमोटारीने कारला जोराची धडक दिली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने कारचा पुढचा भाग चक्काचूर होऊन तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोहोचण्यापूर्वी मालमोटारीच्या चालकास नागरिकांनी पकडून ठेवले होते. त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.\nअपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याने नगर-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यास अडीच-तीन तास लागले. मध्यरात्रीनंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. या अपघाताने निंबळक गावावर शोककळा पसरली. मयतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.\nबोंडअळीने केला कपाशीचा घात\nआंबिलवाडी शिवारात अपघातात तीन ठार\n..अन्यथा आंदोलनात सहभागी होणार\nकचेरीच्या इमारतीवर आली कर्जमाफीची आफत\nआयुर्वेद कॉर्नरजवळ तलवारीने खुनी हल्ला\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Students-in-North-India-presence-Tilakwadi-School/", "date_download": "2018-11-17T02:53:18Z", "digest": "sha1:4NVZB574OATNMXRWIVWIYEJQBBBQSBYY", "length": 5951, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थी उत्तर भारतात, हजेरी टिळकवाडी शाळेत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विद्यार्थी उत्तर भारतात, हजेरी टिळकवाडी शाळेत\nविद्यार्थी उत्तर भारतात, हजेरी टिळकवाडी शाळेत\nटिळकवाडीमधील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 9 मधून शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांची हजेरी अजूनही भरली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर भारतातील सातवी आणि आठवीमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी जाऊनही त्यांची हजेरी भरली गेली आहे.\nसदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना उत्तर भारतातील त्यांच्या मूळगावी शिक्षणासाठी पाठविले आहे. असे असतानाही पटसंख्या दाखविण्यासाठी सदर विद्यार्थ्यांची हजेरी दाखविण्यात आली आहे. यामध्ये नवी दिल्ली येथील संध्या आणि राखी मिश्रा या दहावीमध्ये शिकणार्‍या तसेच सातवीमध्ये शिकणारे सिकंदर यादव हा बिहारचा व उत्तर प्रदेशामधील निकेश यादव यांचा समावेश आहे.\nया विद्यार्थ्यांचे पा���क नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगावला आले होते. त्यांनी आपल्या मुलांना टिळकवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 9 मध्ये दाखल केले होते. मात्र, शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर या चारही विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना परत त्यांच्या मूळगावी पाठविले. या विद्यार्थ्यांचे दाखले मागूनही त्यांना ते मिळाले नाहीत.\nयाबाबत चाईल्ड हेल्प लाईनकडे तक्रार करण्यात आल्यानंतर अधिकार्‍यांनी शाळेला भेट दिली असता सदर विद्यार्थी याच ठिकाणी असल्याचे दाखविण्याबरोबर परीक्षेला बसल्याचेही दाखविण्यात आले आहे.\nअमित मिश्रा या पालकाने याबाबत बोलताना आपण कित्येक वेळा शाळेला भेट देऊनही दाखला देण्यात आला नसल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून 65 पैकी 15 विद्यार्थ्यांनी शाळेला जाणे बंद केले आहे. मुख्याध्यापक आणि सहशिक्षकांनी याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असे क्‍लस्टर रिसोर्स अधिकारी गिरीष जगजंपी यांनी सांगितले.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/shahid-kapoor-skips-batti-gul-meter-chalu-event-to-take-care-of-unwell-misha-5956417.html", "date_download": "2018-11-17T02:08:06Z", "digest": "sha1:Z6ORM6JR5TYYQWTQMO542G57HZM2GOW3", "length": 7960, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shahid Kapoor Skips Batti Gul Meter Chalu Event To Take Care Of Unwell Misha | मुलीच्या काळजीपोटी चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर राहतोय शाहिद, कुटूंबाला देतोय वेळ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमुलीच्या काळजीपोटी चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर राहतोय शाहिद, कुटूंबाला देतोय वेळ\nशाहिद कपूरच्या 'बत्ती गुल मीटर चालू'चे प्रमोशन सध्या सुरु आहे. परंतू शाहिद सध्या चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर आहे.\nएन्टटेन्मेंट डेस्क: शाहिद कपूरच्या 'बत्ती गुल मीटर चालू'चे प्रमोशन सध्या सुरु ��हे. परंतू शाहिद सध्या चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर आहे. यामागचे कारण म्हणजे त्याची 2 वर्षांची मुलगी मीशा आहे. मीशा गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. मुलीची काळजी घेण्यासाठी त्याने चित्रपटाचे प्रमोशन टाळले आहे. आजच्या काळात चित्रपटाचे यश हे पुर्णतः प्रमोशनवर अवलंबून असते. परंतू शाहिदने करिअरपेक्षा जास्त महत्त्व कुटूंबाला दिले आहे. कारण मीरा राजपूतने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला. मीरा सध्या त्या बाळामध्ये व्यस्त आहे. यामुळे ती मीशावर लक्ष देऊ शकत नाहीये.\nमुलीसाठी रात्ररात्र जागतोय शाहिद\n- शाहिद कपूरची मुलगी मीशा गेल्या काही काळापासून आजारी आहे. मुलीची काळजी घेण्यासाठी शाहिद गेल्या 34 तासांपासून झोपलेला नाही.\n- शाहिदने कौंटुबिक जीवनासाठी प्रोफेशनल लाइफपासून थोडा दूर राहतोय.\n- शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू' 21 सप्टेंबरला रिलीज होत आहे. चित्रपटामध्ये शाहिदसोबत श्रध्दा कपूर आणि यामी गौतम स्क्रीन शेअर करणार आहेत. चित्रपटाचे डायरेक्टर नारायण सिंह आहेत.\n- 'बत्ती गुल मीटर चालू'च्या रिलीजनंतर शाहिद तेलुगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रीमेकची शूटिंग सुरु करणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर संदीप वांगा आहेत.\nसुमारे 3 कोटींची डायमंड रिंग, सोन्याने मढवलेली ओढणी, 4 कोटींच्या बोटीतून आले व-हाडी, इटॅलियन लोक बोलत होते हिंदी - असा होता दीपवीरच्या लग्नाचा थाट\nनेहा धूपिया लग्नापुर्वीच झाली होती प्रेग्नेंट, पतीने पहिल्यांदाच केले मान्य, म्हणाला - घरच्यांना सांगितल्यावर खुप चिडले होते\nपडद्यामागील / एरिकोस एंड्र्यू, ज्यांनी दीप-वीरचे लग्न बनवले मेमोरेबल, म्हणाले- हे स्वप्नातील लग्न होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/atal-bihari-vajpayee-passes-away-lata-mangeshkar-mourn-300870.html", "date_download": "2018-11-17T03:07:32Z", "digest": "sha1:VOGAL4UNFT2NLAESYV32FASBWQ7ZFFK3", "length": 5851, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - वडिलांच्या जाण्याऐवढच दु:ख, अटलजींच्या आठवणींने भावूक झाल्या लता दीदी–News18 Lokmat", "raw_content": "\nवडिलांच्या जाण्याऐवढच दु:ख, अटलजींच्या आठवणींने भावूक झाल्या लता दीदी\nज्या वेळी माझे वडिल गेले त्या वेळी जे दु:ख झालं तेवढच दु:ख अटलींच्या जाण्याने झालं अशी प्रतिक्रीया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. अटलजी मला मुलगी मानायचे. त्यांच्या कवितांची कॅसेट जेव्हा मी काढली तेव्हा त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केली.\n16 ऑगस्ट : ज्या वेळी माझे वडिल गेले त्या वेळी जे दु:ख झालं तेवढच दु:ख अटलींच्या जाण्याने झालं अशी प्रतिक्रीया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. अटलजी मला मुलगी मानायचे. त्यांच्या कवितांची कॅसेट जेव्हा मी काढली तेव्हा त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केली.अटलजी हे माणूस म्हणूनही खूप मोठे होते. वाजपेयी जेव्हा पाकिस्तानला बस घेऊन गेले त्यावेळी वाजपेयींनी मला फोन करून पाकिस्तानला येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. तुम्ही आलात तर पाकिस्तानातल्या लोकांनाही आनंद होईल असं ते म्हणाले पण काही कामांमुळे मला जाता आलं नाही.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मी नि:शब्द झालो आहे, शून्य झालो आहे. एका युगाचा अस्त झालाय अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.\nलेकिन वो हमें कहकर गए हैं-“मौत की उमर क्या है दो पल भी नहीं,ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहींमैं जी भर जिया, मैं मन से मरूं,लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूं दो पल भी नहीं,ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहींमैं जी भर जिया, मैं मन से मरूं,लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूं\nVIDEO: वाजपेयींच्या तब्येतीबद्दल ऐकून ढसाढसा रडली नात\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. गेल्या 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर 'एम्स'मध्ये उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वाढतं वय आणि दिर्घ आजारामुळे उपचारांनाही प्रतिसाद देणं त्यांनी बंद केलं होतं. शेवटपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र अटलजींची आजाराशी असलेली झुंज अखेर संपली.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/building-collapsed-in-bhivandi_update_5-pepole-save-297169.html", "date_download": "2018-11-17T03:18:31Z", "digest": "sha1:7NOIXFCEJBZWFF2NU447LUZLG6PGR3NI", "length": 13836, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भिवंडी इमारत दुर्घटना : 9 वर्षांच्या चिमुरड्यासह पाच जणांना वाचवलं", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nभिवंडी इमारत दुर्घटना : 9 वर्षांच्या चिमुरड्यासह पाच जणांना वाचवलं\nभिवंडी, 24 जुलै : भिवंडीतील खाडीपार इथं एकता चौकजवळ एक तीन मजली इमारत कोसळलीये. इमारतीच्या ढिगाराखाली काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. बचाव पथकाने पाच जणांना ढिगाराखालून बाहेर काढलंय. अजूनही ढिगाराखाली काही जण अडकण्याची शक्यता आहे.\nखाडीपार येथील एकता चौकजवळ रसुला बाग इथं एक तीन मजली इमारत रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कोसळली. इमारत कोसळल्यानंतर ही इमारतीच्या शेजारी असलेली चाळ ढिगाराखाली दबली गेली. आज दुपारीच या इमारतीच्या भिंतीला तडा जाऊन काही भाग कोसळला होता. त्यामुळे ही इमारत दुपारीच खाली करण्यात आली होती. पण ज्याची भिती होती तेच घडलं. रात्री 8.30 वाजता इमारत शेजारील चाळीवर कोसळली. घटनास्थळी भिवंडी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन केंद्र उपस्थित असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर ठिकाणी ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाची मदत पाठवण्यात आली आहे. तसंच एनडीआरएफ ची मदत मागवण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाराखालून पाच जणांना सुखरूप बाहेर काढलंय.\n1)मारियम शेख 9 वर्ष\n2) शाफियाबी यूसुफ (60 वर्ष)\n3) मुन्नाभाई चावला (45 वर्ष)\n4) मेहरुनिसा शेख (40 वर्ष)\n5) जारार अहमद शेख (45 वर्ष)\nMaratha Morcha Andolan: तरुणाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न\nMaratha Reservation : हा आहे 69 टक्के आरक्षणाचा 'तामिळनाडू पॅटर्न'\nनारायण राणेंच्या पत्नीविरोधात अटक वाॅरंट जारी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/saif-ali-khan-begins-shooting-for-sacred-games-2-photos-viral-on-social-media-6369.html", "date_download": "2018-11-17T03:04:15Z", "digest": "sha1:EWUDZ2AHNU7EKUV3YDC2MOQIAUNDSCQZ", "length": 18275, "nlines": 163, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "'सेक्रेड गेम्स 2' च्या शूटिंगला सुरुवात ; सैफ अली खानचे फोटोज व्हायरल | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nमुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे, संभाव्य कचराकोंडी टळली\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवा���ीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\n'सेक्रेड गेम्स 2' च्या शूटिंगला सुरुवात ; सैफ अली खानचे फोटोज व्हायरल\nविक्रम चंद्रा यांच्या 'सेक्रेड गेम्स' (2006) या कादंबरीवर आधारीत वेबसिरीजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. नेटफ्लिक्सवर प्रसारीत होणाऱ्या या वेब सिरीजमध्ये सैफ अली खान, राधिका आपटे, नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. क्राईम थ्रिलर वेबसिरीज प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली. आता या वेब सिरीजच्या दुसऱ्या पार्टची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहात आहेत आणि लवकरच या वेब सिरीजचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nसेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या पार्टचे शूटिंग करतानाचे सैफ अली खानचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फॅनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सैफ शीख पोलिस ऑफिसर सरताज सिंगची भूमिका साकारत आहे.\nसेक्रेड गेम्सचे शूटिंग करताना सैफ अली खान. (Photo Credits: File Photo)\nसेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी एकत्रितपणे केले होते.\nTags: sacred games 2 saif ali khan सेक्रेड गेम्स 2 सैफ अली खान सोशल मीडिया पोस्ट\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nमुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे, संभाव्य कचराकोंडी टळली\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणव��रच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/world/man-adopted-a-dog-but-soon-realised-it-was-a-rat-in-china-4056.html", "date_download": "2018-11-17T02:21:02Z", "digest": "sha1:APSE5X3XOIMWKB2QWVSPMQQTDPXB7ABR", "length": 18776, "nlines": 159, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "कुत्रा म्हणून घरी आणले, निघाला उंदीर | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार र��पयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोश��ट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nकुत्रा म्हणून घरी आणले, निघाला उंदीर\nफोटो सौजन्य - गुगल\nकाही लोकांना आपल्या घरात पाळीव प्राणी पाळण्याची खूप हौस असते.तसेच या प्राण्यांबरोबर खेळताना वेळेचे कधी कधी भानही राहत नाही. त्यामुळेच चीनमध्ये एका व्यक्तीने घरी पाळण्यासाठी कुत्रा हवा होता. मात्र व्यक्तीने घरी कुत्रा समजून उंदीर आणल्याचे त्याला काही दिवसांनंतर कळले. या घटनेने त्या व्यक्तीची झोपच उडाली आहे.\nसप्टेंबर महिन्यात चीनमध्ये राहणाऱ्या एक व्यक्ती मित्राकडे काही कामासाठी गेला होता. त्यावेळी हे दोघे घराबाहेर बसले असता त्यांना रस्त्यावर सोडलेल्या कुत्र्याचे पिल्लू दिसले. तर या दोघांनी कुत्र्याचे पिल्लू समजून त्याला घरी आणले. मात्र काही दिवसांनंतर आणलेल्या कुत्र्याचे बारकाईने निरिक्षण केले असता त्याला कुत्र्यासारखे केस ही नाही आणि कुत्र्यासारखा धावत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नक्की हा कुत्रा आहे की उंदीर हे खरं करण्यासाठी त्यांनी सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल केले.\nसोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच या दोघांना त्यांनी पोस्ट केलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तर पोस्ट केलेल्या फोटोमधील हा बांबू या विशिष्ट पद्धतीचा उंदीर असल्याचे त्यांना कळले. तसेच हा उंदीर खासकरुन साऊथ चायनामध्ये सापडत असल्याचे ही त्यांना प्रतिक्रियेमध्ये सांगितले गेले.\nTags: misunderstanding उंदीर कुत्रा चायना विचित्र\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदि���ाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-erandol-crime/", "date_download": "2018-11-17T02:24:44Z", "digest": "sha1:K5U4XJ3JNMJ6YV6BREVYAJX4SYV2ETFN", "length": 17048, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एरंडोलला दंगल : तरुणाचा मृत्यू | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nएरंडोलला दंगल : तरुणाचा मृत्यू\n शहरात गुरुवारी (दि.6) रात्री 8.30 वाजता तिन दिवसापुर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दगड, विटा, तलवार, लाठ्या-काठ्या व तीक्ष्ण हत्यारांचा वापर करण्यात आला.\nया हाणामारीत 19 वर्षीय गंभीर जखमी तरूणाचा आज उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. अन्य एका गंभीर जखमीवर उपचार सुरू आहेत. या घटनमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर उभे केले असता पाचही संशयितांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश नितेश बंडगर यांनी दिला.\nदरम्यान, मारहाणीत मरण पावलेल्या युवकाचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये आणून आरोपींवर कडक कारवाई करत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भुमिका घेतली. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रा.मनोज पाटील यांनी व मृत युवकाच्या नातेवाईकांनी यावेळी दिला. उपविभागीय अधिकारी रफिक शेख यांनी सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. रात्री हजारो नागरिकांच्या उपस्थितीत युवकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसावद रस्त्यावरील दादासाहेब पाटील महाविद्यालयाच्या पटांगणावर जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा सुरु असतांना पंकज नेरकर याने एका मुलीची छेड काढल्यामुळे त्याठिकाणी किरकोळ वाद झ���ला होता.चार दिवसापुर्वी हा वाद झालेला असल्यामुळे पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका 19 वर्षीय तरूणाला आपला जीव गमवावा लागल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. गुरुवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक एका गटाने दुसर्‍या गटातील युवकांवर तीक्ष्ण शस्त्रे व लाठ्या-काठ्यांसह हल्ला केल्यामुळे दोन्ही गटात जोरदार हाणामारी सुरु झाली.\nया हाणामारीत खंडू उर्फ उमेश अशोक पाटील (वय-19) व आबाजी रघुनाथ पाटील (वय-43) यांच्या पोट, पाठ व डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. दोन्ही गंभीर जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना खंडू पाटील याचा मृत्यू झाला तर आबाजी पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दिली आहे.\nपंकज राजमल नेरकर याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी (दि.4) झालेल्या भांडणात मित्रांना मारहाण का केली असे विचारल्याचा राग आल्यामुळे मनोज नथ्थू पाटील, आशीर्वाद लकडू पाटील, आबाजी रघुनाथ पाटील, बाळा पहेलवान, बबलु पहेलवान, दुर्गेश मराठे, बाबाजी पाटील, मयुर चौधरी, शुभम पाटील व उमेश पाटील (सर्व रा.एरंडोल) यांनी तीक्ष्ण हत्यार, लाठ्या काठ्या व दगडांनी डोक्यावर व हातावर मारहाण करून जखमी केले. यावरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतर दुसर्‍या गटातर्फे प्रा.मनोज नथ्थू पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.5) दादासाहेब पाटील महाविद्यालयात जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धा सुरु असतांना पंकज नेरकर याने एका मुलीची छेड काढली. छेड काढल्याबाबत त्यास विचारणा केल्यामुळे त्याचा राग मनात ठेऊन पंकज नेरकर, दशरथ बुधा महाजन, पवन महाजन, भरत महाजन, राहुल उर्फ केटली महाजन (सर्व रा.एरंडोल) यांनी तलवार, रॉड व दगडांनी हल्ला करून मारहाण करून जखमी केले. याबाबत पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश नितेश बंडगर यांनी दिला.\nया मारहाणीत मरण पावलेल्या खंडू उर्फ उमेश पाटील याच्या आईचा तो केवळ एक वर्षाचा असतांना मृत्यू झाला होता. तो आपल्या मामाकडे एरंडोल येथे राहत होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेले दशरथ महाजन हे माजी नगराध्यक्ष असून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत. तर पंकज नेरकर यांनी दिलेल्या तक्रारीतील संशयित प्रा.मनोज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक असून दुसरे संशयित बबलू चौधरी हे देखील नगरसेवक आहेत. स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आजची घटना घडली असून शहरातील गुंड प्रवृत्तीच्या युवकांवर स्थानिक पोलिसांचा कोणताही वचक उरला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शांतता प्रिय शहर म्हणून ओळख असणार्‍या एरंडोलची केवळ पोलिसांच्या बघ्याच्या भुमिकेमुळे बदनामी झाल्याचे बोलले जात आहे.\nPrevious articleशौचालय पाडून उभारल्या टोलेजंग इमारती\nNext articleशनिवार, 8 सप्टेंबर 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/who-wealthy-pigs-pune-all-party-councilors-questions-128557", "date_download": "2018-11-17T03:34:13Z", "digest": "sha1:LAZSL7VEE4OI2H2VQO7YUGXZTCSUMNDK", "length": 15441, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Who is the wealthy of pigs in Pune? All-party Councilors Questions पुण्यातील डुकरांचा धनी कोण ? सर्वपक्षीय नगरसेवकांचा आयुक्तांना सवाल | eSakal", "raw_content": "\nपुण्यातील डुकरांचा धनी कोण सर्वपक्षीय नगरसेवकांचा आयुक्तांना सवाल\nगुरुवार, 5 जुलै 2018\nपुणे : डुकरांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने महापालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरवात केली असून, प्रशासकीय दिरंगाई फसलेली वराह पालन योजना सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. त्याकरिता हडपसरमधील (सर्व्हे क्र.57) जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे राव यांनी गुरुवारी जाहीर केले. दुसरीकडे, डुकरांच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी नको. ठोस कार्यवाही करा, अशी मागणी हडपसरमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी राव यांच्याकडे केली. डुकरांचा \"धनी' कोण असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.\nपुणे : डुकरांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने महापालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरवात केली असून, प्रशासकीय दिरंगाई फसलेली वराह पालन योजना सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. त्याकरिता हडपसरमधील (सर्व्हे क्र.57) जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे राव यांनी गुरुवारी जाहीर केले. दुसरीकडे, डुकरांच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी नको. ठोस कार्यवाही करा, अशी मागणी हडपसरमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी राव यांच्याकडे केली. डुकरांचा \"धनी' कोण असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.\nडुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी गेल्या वर्षात 48 लाख रुपये खर्च करून महापालिकेने पाच हजार डुके पकल्याचे सांगितले. ही योजना पूर्णपणे फसली असतानाही नव्याने 73 लाख रुपयांची तरतूद करीत, डुकरे पकडण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराला आणखी एका वर्षाची मुदतवाढ देऊन अधिकाऱ्यांनी आपले\"हात ओले' करून घेतले आहेत. डुकरांची संख्या वाढत आहे.\nलोकवस्तीत त्यांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर हडपसरमधील नगरसेवकांनी राव यांची भेट घेतली. डुकरांची समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. डुकरे पकडली जात नाहीत, मात्र, ती पकडल्याच्या नोंदी आहेत, एवढ्या प्रमाणात खर्च का केला जातो आहे, असे प्रश्‍नही नगरसेवकांनी विचारले. हडपसरध्ये वराह पालनसाठी जागा द्यावी, त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्याचे राव यांच्या निदर्शानसा आणून दिले. तेव्हा, राव यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून प्रस्ताव आणि जागेची वस्तुस्थिती जाणून घेतली.\nराव म्हणाले, \"\"डुकरांची समस्या गंभीर आहे. वराह पालन करणाऱ्या व्यावसायिकांची नोंद असायला हवी. ज्यामुळे शहरात नेमकी कि���ी डुकरे याची माहिती मिळेल. या पुढील काळात डुकरे पकडण्यासाठी ठेकेदार नेमण्याऐवजी वराह पालनासाठी जागा दिली जाईल. त्यामुळे लोकवस्तीत डुकरांचा वावर राहणार नाही. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर ठेकेदाराचे काम बंद करण्यात येईल.'' विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक नाना भानगिरे, मारुती तुपे, योगेश ससाणे, नगरसेविका वैशाली बनकर, नंदा लोणकर, हेमलता मगर, उज्ज्वला जंगले, पूजा कोद्रे, यावेळी उपस्थित होते.\nकचऱ्याचे विकेंद्रीकरण 425 कोटी वाचणार\nमुंबई - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचे विक्रेंद्रीकरण केल्यास महापालिकेचे वार्षिक 425 कोटी रुपये वाचतील. त्याचबरोबर कचऱ्याच्या...\nमुंबई - मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून ते सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याच्या पाहणी अहवाल व पुराव्यांसह तयार...\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/shoot-female-rebels-in-their-vaginas-philippines-president-duterte-tells-soldiers-1631071/", "date_download": "2018-11-17T02:47:12Z", "digest": "sha1:FCD7SKJKX3GU5ZMXZLAIPSCSGXSYEHT3", "length": 11720, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shoot female rebels in their vaginas Philippines president Duterte tells soldiers | ‘बंडखोर महिलांच्या गुप्तांगावर गोळ्या घाला’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\n‘बंडखोर महिलांच्या गुप्तांगावर गोळ्या घाला’\n‘बंडखोर महिलांच्या गुप्तांगावर गोळ्या घाला’\nगेल्याच आठवड्यात २०० सैनिकांना संबोधित करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.\nबंडखोर महिलांच्या गुप्तांगावर गोळ्या घाला, असं वादग्रस्त आणि तितकंच बेजबाबदार वक्तव्य फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्टी यांनी केलं आहे. त्याच्या या आक्षेपार्ह विधानामुळे जगभरातील महिलांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. यातून राष्ट्राध्यक्षांची हीन मानसिकता दिसून येत असून ते देशातील नागरिकांना स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी अधिक भडकवत असल्याचा आरोप महिला संघटनांनी केला आहे.\nगेल्याच आठवड्यात २०० सैनिकांना संबोधित करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. ‘बंडखोर महिलांना सांगा की आम्ही तुम्हाला मारून टाकणार नाही पण, त्याऐवजी तुमच्या गुप्तांगावर गोळ्या घालू कारण योनीशिवाय स्त्रीला महत्त्व नाही. ही मेयर कडून आज्ञा आली असल्याचंही त्यांना सांगा’ अशी मुक्ताफळं त्यांनी सैनिकांसमोर उधळली. एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार रॉड्रिगो यांचे वादग्रस्त वक्तव्य ऐकून सैनिक चिडण्याऐवजी हसून त्यांना दुजोरा देत होते. द गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार हे भाषण छापण्यासाठी देताना त्यातून ही वादग्रस्त विधाने हटवण्यात आली. एका अमेरिकन वृत्तपत्राच्या माहितीनुसार रॉड्रिगो हे महिलांचा अपमान करण्यास, त्यांना धमकावण्यात कधीही कचरत नाहीत. त्यांच्याकडून वारंवार महिलांवर अशी आक्षेपार्ह शेरेबाजी केली जाते.\nरॉड्रिगो अशी बेजबाबदार विधान करत महिलांविरोधी प्रवृत्तीला अधिक खतपाणी घालत आहे, त्यांच्या या विधानांमुळे महिलांविरोधातील अत्याचार वाढले असून असंख्य महिला अत्याचाराला बळी पडत असल्याचं तिथल्या महिला हक्क संघटनेचं म्हणणं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/ZP-School-Dangerous-Buildings-in-Deodaithan/", "date_download": "2018-11-17T03:26:15Z", "digest": "sha1:DTX35IUPTLWORCDQW552EHXPXUXGFEKQ", "length": 5000, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वयंपाक खोलीत विद्यार्थ्यांना शिक्षण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › स्वयंपाक खोलीत विद्यार्थ्यांना शिक्षण\nस्वयंपाक खोलीत विद्यार्थ्यांना शिक्षण\nश्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील मेखणी वस्तीवरील जि. प. शाळेतील विद्यार्थी शाळेच्या धोकादायक इमारतीमुळे चक्क स्वयंपाक खोलीत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.\nदेवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे नुकत्याच वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात सुसाट वार्‍याने या शाळेवरील सर्व पत्रे उडून गेले. वादळाच्या तडाख्याने शाळेची मागील भिंत पडली आहे. इतर भिंतींनाही चोहोबाजूंनी तडे गेले आहेत. संपूर्ण इमारतच धोकादायक बनली आहे. आतापर्यंत दोनदा ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेची डागडुजीही केली आहे. आ. राहुल जगताप, पं. स. सदस्या कल्याणी लोखंडे, ��िस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे आदींनी शाळेला भेट देऊन पाहणीही केली.\nग्रामस्थांनी शासनाकडून शाळेसाठी नविन इमारतीची मागणी केली आहे. 15 जूनला शाळा भरल्यानंतर विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून वस्तीवरील भास्कर वाघमारे यांच्या राहात्या घरातील एका खोलीत तिसरी व चौथीची मुले शिक्षण घेत आहेत. जेथे मुलांचा आहार शिजवला जातो त्या शाळेच्या स्वयंपाक खोलीत (किचन शेड) पहिली व दुसरीची चिमुरडी धडे गिरवताना दिसत आहेत. शासनाची मदत मिळेल तेव्हा नवीन इमारत होईल. मात्र सध्या तरी मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी पुन्हा एकत्र येऊन सढळ हाताने मदत करत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/8-crore-funds-are-returned-to-the-municipalities/", "date_download": "2018-11-17T03:14:36Z", "digest": "sha1:6RQCNGS33D5Q7CFBWPO37DSJNKH2YFWW", "length": 7644, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरपालिकांचा आठ कोटींचा निधी परत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नगरपालिकांचा आठ कोटींचा निधी परत\nनगरपालिकांचा आठ कोटींचा निधी परत\nकोल्हापूर : अनिल देशमुख\nएकीकडे निधी नाही म्हणून विकासकामे रेंगाळल्याचे चित्र असताना, दुसरीकडे आलेला निधी वेळेत खर्च न करता आल्याने तो परत करण्याची वेळ जिल्ह्यातील सहा नगरपालिकांवर आली आहे. विशेष म्हणजे, 2012 ते 2015 या कालावधीतील हा निधी असून, तो अद्याप खर्च झाला नव्हता. आठ नगरपालिकांनी असा 8 कोटी 4 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाला परत केला आहे.\nराज्य शासनाने विविध योजनांतर्गत विकासकामांसाठी नगरपालिकांना निधी दिला होता. त्यासाठी खर्च करण्याची मुदतही देण्यात आली होती. मात्र, हातात आलेला निधी विकासकामांवर खर्च करण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश आले. पाच-दहा लाखांच्या निधीतूनही विकासकामे होतात, त्याद‍ृष्टीने नगरपालिकांचा परत गेलेला निधी पाहता विकासाबाबत नगरपालिका किती गंभीर आहेत, हे स्पष्ट होते. खर्च न केलेला निधी तत्काळ परत करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. त्यानुसार निधी परत करण्याची कार्यवाही सुरू आहे.\nनिधी खर्च न होण्याची तांत्रिक, प्रशासकीय अशी काही कारणे आहेत. मात्र, निधी परत जातो, हे वास्तव आहे. एकीकडे, विकासकामांसाठी निधी मिळवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. विविध योजनांद्वारे निधी मिळवण्यासाठी अनेक महिने खर्च करावे लागत आहेत. असे असतानाही आलेला निधी परत जात असेल, तर याबाबत प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.\nइचलकरंजी नगरपालिकेचा 1 कोटी रुपयांचा वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा, तर 15 लाख रुपये अल्पसंख्याक विकासकामांचे परत गेले आहेत. कुरूंदवाड नगरपालिकेचा तीर्थक्षेत्र विकासाचा 29 लाख, अल्पसंख्याकचा 12 लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा 66 लाख, तर अग्‍निशमनचा 11 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे.\nजयसिंगपूर नगरपालिकेचा दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 2013-14 चा 19 लाख, तर 2014-15 चा 18 लाख असा सलग दोन वर्षांचा, तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा 26 लाख रुपयांचा निधी खर्च न होता परत गेला आहे. वडगाव नगरपालिकेला राज्यस्तरीय योजनेतून अग्‍निशमन दलासाठी 20 लाखांचा निधी आला होता, तो खर्च न झाल्याने परत गेला आहे. मलकापूर नगरपालिकेचाही वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी आलेला 50 लाखांचा निधी परत करावा लागला आहे.\nसर्वाधिक 4 कोटी 38 लाखांचा निधी गडहिंग्लज नगरपालिकेचा परत गेला आहे. अल्पसंख्याक, वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी 2013 ते 15 या दोन वर्षात आलेला हा निधी खर्च झाला नाही. तो राज्य शासनाला परत करण्यात आला आहे. दरम्यान, कागल नगरपालिकेचाही निधी अद्याप खर्च झालेला नाही. हा निधी खर्च करण्यासाठी कागल नगरपालिकेने मुदतवाढ मागितल्याचे नगरपालिका प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज��य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/danielle-wyatt-virat-kohli-tweet-england-womens-team-102760", "date_download": "2018-11-17T02:50:06Z", "digest": "sha1:2EXJJMNWN5F6W4ELQ6JRJSTD2NODXJ4W", "length": 13937, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Danielle Wyatt Virat Kohli tweet England Womens Team तिने विराटला लग्नाची मागणी घातली.. त्याने तिला भेट दिली..! | eSakal", "raw_content": "\nतिने विराटला लग्नाची मागणी घातली.. त्याने तिला भेट दिली..\nमंगळवार, 13 मार्च 2018\nलंडन : इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज डॅनी वॅटची भारतीय क्रिकेटरसिकांना ओळख विराट कोहलीमुळे आहे.. विराटला ट्‌विटरवरून लग्नाची मागणी घालणारी डॅनी वॅट आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे.. आणि यावेळी तिच्याकडे असेल विराट कोहलीने भेट म्हणून दिलेली खास बॅट\nलंडन : इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज डॅनी वॅटची भारतीय क्रिकेटरसिकांना ओळख विराट कोहलीमुळे आहे.. विराटला ट्‌विटरवरून लग्नाची मागणी घालणारी डॅनी वॅट आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे.. आणि यावेळी तिच्याकडे असेल विराट कोहलीने भेट म्हणून दिलेली खास बॅट\nभारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये या महिन्यात तिरंगी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेपासून डॅनी वॅट विराटने दिलेली बॅट वापरण्यास सुरवात करत आहे. इंग्लंडसाठी वॅटने गेल्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्‌वेंटी-20 सामन्यात शतक झळकाविले होते. इंग्लंडच्या महिला संघाकडून ट्‌वेंटी-20 मध्ये शतक झळकाविणारी डॅनी ही पहिली खेळाडू आहे.\n2014 मध्ये झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने 72 धावा केल्या होत्या. या खेळीचं कौतुक करताना डॅनी वॅटने ट्विटरवर चक्क त्याला लग्नाची मागणीच घातली. 'त्या ट्विटनंतर दहा मिनिटांनी मी माझा फोन पुन्हा हातात घेतला.. तेव्हा हजारो रिट्विट्‌स, फेव्हरेट्‌स आले होते.. भारतीय प्रसिद्धीमाध्यमांमध्ये याचीच चर्चा सुरू झाली होती', असे वॅटने 'क्रिकइन्फो'शी बोलताना सांगितले.\nया घटनेनंतर त्याच वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना विराट आणि डॅनीची भेट झाली. त्यावेळी विराट तिला म्हणाला, 'ट्‌विटरवर असं काही करत जाऊ नकोस. लोक अशा गोष्टी खूप गांभीर्याने घेतात..' 'त्याव��� मी त्याला सॉरी म्हटलं', असे डॅनीने सांगितले. यानंतर विराटने डॅनीला त्याची एक बॅट भेट म्हणून दिली.\n'नोव्हेंबरमध्ये शतक झळकाविताना वापरलेली बॅट काही दिवसांपूर्वीच तुटली. त्यामुळे आता यापुढे मी विराटने दिलेली बॅट वापरणार आहे', असे डॅनीने सांगितले.\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nनेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त...\nआदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र\nमंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nहातात फुगे मिळताच मुले नाचू लागली\nसातारा - खळाळती वाहणारी वेण्णा, मंद वारे, कोवळ्या उन्हांच्या साथीत, वेण्णा नदीकाठच्या कातकरी वस्तीच्या निळ्या आकाशात हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-crimes-against-agitators-107469", "date_download": "2018-11-17T03:38:31Z", "digest": "sha1:WWN6JYANXK2A7OLN64SH4OWNDSP6LOHZ", "length": 12259, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news Crimes against the agitators आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nनागपूर - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ॲट्रॉसिटी) सुधारणांच्या विरोधात सोमवारी पाळलेल्या ‘भारत बंद’वेळी आंदोलन करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.\nनागपूर - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ॲट्रॉसिटी) सुधारणांच्या विरोधात सोमवारी पाळलेल्या ‘भारत बंद’वेळी आंदोलन करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.\nजरीपटका, पाचपावली, सदर आणि सीताबर्डी पोलिसांनी ही कारवाई केली.\nजरीपटका व पाचपावली पोलिसांनी बेकायदा एकत्र येणे, जाळपोळ करणे, बसची तोडफोड करणे आदी गुन्हे दाखल केले. कृष्णा शंकर खोब्रागडे, आशीष सोमकुंवर, अखिलेश ऊर्फ डोमा मधुकर पाटील, जितेंद्र घोडेश्‍वार, परेश जामगळे, शुभम ऊर्फ संदीप, भोला शेंडे, नन्ना सवाईतुल, मयूर पाटील, सतीश पाटील, सुरेश कांबळे, अमित सूर्यवंशी, महेंद्र भांगे, गौरव अंबादे, बबलू तिरपुडे, अक्षय गजभिये, राकेश टेंभूर्णे, ऋषभ मेश्राम, पीयूष काळबांधे, संदीप टेंभूर्णे, अक्षय मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.\nसीताबर्डी पोलिसांनी नागोराव जयकर, अनिल गोंडाणे, किशोर उके, योगेश लांजेवार, महेश सहारे, आनंद सोमकुंवर, क्रिष्णा बेले, गौतम पाटील, रूपेश बागेश्‍वर, नितीन घोडेश्‍वार, माया शेंडे, नितीन फुलमाळी, चंदू बागडे, जयंत शेंडे, अनिल वाघधरे, प्रफुल्ल बाराहाते, उषा मेश्राम, संदीप शेंडे, उद्धव खडसे आणि इतर जवळपास ४०० महिला व पुरुष आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. सदर पोलिसांनी भोला शेंडे व इतरांविरुद्ध बेकायदा रॅली काढणे व कारची तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल केला.\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आध��रित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Details?NewsId=5074187952226357486&title=sanghabandhani%20durlakshit?SectionId=5558684710106539970&SectionName=%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3", "date_download": "2018-11-17T03:25:48Z", "digest": "sha1:D55FJWZNCHSJKFFJ5B6XZMKDA74J2J7M", "length": 12351, "nlines": 105, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "संघबांधणी दुर्लक्षित?", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nवेस्ट इंडीजच्या भारतीय दौऱ्यातून फार काही साध्य होईल, असं म्हणणं म्हणजे अभिषेक बच्चनचा सिनेमा हिट जाईल, अशी शक्यता बाळगण्यासारखं होईल. टीम इंडियाची खरी सत्त्वपरीक्षा सुरू होणार आहे ती ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतरच्या न्यूझीलंड दौऱ्यात त्यानंतर भारतीय संघाला विश्वचषकस्पर्धेत उतरावं लागणार आहे. हे लक्षात घेतलं तर संघात वारंवार होणारे बदल टाळून संघबांधणीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. सध्या वेस्ट इंडीज संघाच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाज तुटून पडत आहेत, तर भारताचे गोलंदाज विंडीजच्या फलंदाजांना मामा बनवण्यात धन्यता मानत आहेत. तरी अभी ऑस्ट्रेलिया दूर नहीं... नोव्हेंबरपासून सुरू होणारा ऑस्ट्रेलियाचा दौरा हा टीम इंडियाला थकवणारा दौ��ा असणार आहे. जितक्या खोऱ्यानं धावा आपले फलंदाज जमवत आहेत, थोडक्यात विंडीज गोलंदाजांना लुटत आहेत, ते पाहिलं तर विंडीज संघाचं शोषण सुरू असल्याचं दिसतं. प्रत्येक सामन्यागणीक भारतीय फलंदाजांचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचं दिसत आहे. आजच्या जमान्यात ३५० धावासुद्धा कमी वाटू लागल्या आहेत. आणि इथे विंडीज संघासमोर छप्पन इंचांची छाती काढून खेळणारे आपण तरी एक सामना त्यांना देऊन टाकतो त्यानंतर भारतीय संघाला विश्वचषकस्पर्धेत उतरावं लागणार आहे. हे लक्षात घेतलं तर संघात वारंवार होणारे बदल टाळून संघबांधणीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. सध्या वेस्ट इंडीज संघाच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाज तुटून पडत आहेत, तर भारताचे गोलंदाज विंडीजच्या फलंदाजांना मामा बनवण्यात धन्यता मानत आहेत. तरी अभी ऑस्ट्रेलिया दूर नहीं... नोव्हेंबरपासून सुरू होणारा ऑस्ट्रेलियाचा दौरा हा टीम इंडियाला थकवणारा दौरा असणार आहे. जितक्या खोऱ्यानं धावा आपले फलंदाज जमवत आहेत, थोडक्यात विंडीज गोलंदाजांना लुटत आहेत, ते पाहिलं तर विंडीज संघाचं शोषण सुरू असल्याचं दिसतं. प्रत्येक सामन्यागणीक भारतीय फलंदाजांचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचं दिसत आहे. आजच्या जमान्यात ३५० धावासुद्धा कमी वाटू लागल्या आहेत. आणि इथे विंडीज संघासमोर छप्पन इंचांची छाती काढून खेळणारे आपण तरी एक सामना त्यांना देऊन टाकतो विषय असा आहे, की आता भारतीय संघाची दमछाक सुरू होणार आहे. दिवाळी संपली, की ऑस्ट्रेलियाचा दौरा. त्यानंतर न्यूझीलंडचा दौरा. हवामान वेगळं, खेळपट्ट्या वेगळ्या. या सगळ्यांशी जुळवून घेत विजयासाठी लढायचं ध्येय ठेवावं लागेल.\nसध्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ तुलनेनं थोडा कमकुवत वाटत असला तरी तेसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी इच्छुक आहेत. अशावेळी आपला संघ तिथे खेळणार आहे. सावज आयतंच जाळ्यात येत आहे, तर कोण सोडेल ऑस्ट्रेलियाचा संघ कमकुवत असला तरी तो त्यांच्याच देशात कधी कमकुवत नसतो. त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाहीच, पण त्यांना फार महत्त्व देईल असंही दिसत नाही. याला कारण आहे ते सध्याच्या संघातील आक्रमक वृत्ती. ‘अरेला कारे’ करण्याची सवय. विराटनं ही सवय संघात भिनवली आहे यात दुमत नाही. याची प्रचीती नुकतीच आली. विंडीजच्या फलंदाजाला बाद केल्यावर आपल्या एका गोलंदाजान�� केलेलं सेलिब्रेशन आयसीसीला खटकलं. त्याच्यावर कारवाई झाली. त्यामुळे थोडा फायदा मानसिकदृष्ट्या संघाला होईल.\nऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर टीम इंडिया लगेचच न्यूझीलंडला जाणार आहे. तो दौराही नक्कीच आव्हानात्मक ठरणार आहे. त्यानंतर सुरू होणार आहे विश्वचषकस्पर्धा. सायबांच्या देशात ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दौऱ्यांचा टीम इंडियाला नक्कीच फायदा होणार आहे. मात्र संघ नेमका कसा असेल, याचा अंदाज बांधता येत नाही. निवडसमिती इतके प्रयोग करत आहे, की विश्वचषकस्पर्धेसाठी नेमका संघ कधी ठरणार, हे अजून स्पष्ट होत नाही. धोनीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न दिसत आहेत. तर संघाला धोनीची गरज आहे, असं सद्यस्थितीत दिसत आहेत. आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात संघनिवड कशी होत आहे, त्यात पुन्हा प्रयोग होणार की विश्वचषकासाठीचा संघ या दौऱ्यात दिसणार हे पाहावं लागेल. सध्याची निवडसमिती अजूनही तरुण क्रिकेटपटूंना संधी देऊ पाहत आहे. कोण जाणे त्यातून एखादा क्लिक झालाच तर... किंवा पुढच्या विश्वचषकासाठीची ही संघबांधणी ठरू शकेल... असो, मुद्दा हाच आहे की यातून भारतीय संघाची तयारी दिसायला हवी ती अद्याप दिसत नाही.\nवेस्ट विंडीजची टीम माघारी परतली, की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होईल. कांगारूंची आणि किवींची शिकार आपले सिंह करतात की ते केवळ कागदावरच तगडे ठरतात, हे लवकरच कळेल. विश्वचषकाच्या संघनिवडीला वेळ आहे, परंतु संघबांधणीची वेळ उलटून गेली आहे एवढं मात्र निश्चित. त्यापूर्वी काही बदल करून पाहायचे असल्यास रणजीचा हंगाम सुरू होत आहे. त्यातून काही हाती लागतं का ते पाहावं लागेल.\nविस्तारलेले साहित्यविश्व बलिप्रतिपदा वसुबारस - गुरुद्वादशी पुण्यनगरी बनली उद्योगनगरी लक्ष्य कांगारुंच्या शिकारीचे\nविशेष प्रतिनिधी अंक ३७ Ank 32 अंक ३६ Ank 27 ank 36 अंक ३५ अंक ३८ अंक ४५ अंक ४६\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-70-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T03:05:54Z", "digest": "sha1:EAHLLDE4VAWHGCLYJGXTGPSYHYDIBA7N", "length": 7080, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : प्रवाशाचे 70 लाखांचे दागिने लंपास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : प्रवाशाचे 70 लाखांचे दागिने लंपास\nपुणे – खासगी प्रवासी बसने प्रवास करणाऱ्या एकाकडील 70 लाख रुपयांचे 2 किलो सोन्याचे दागिने प्रवासादरम्यान लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शैलेशकुमार साकेत (28,रा. मानखुर्द, मुंबई) याने यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साकेत विजयवाडा ते मुंबई या मार्गावर खासगी प्रवासी बसने प्रवास करत होते. विजयवाडा येथून त्याने दोन किलो सोन्याचे दागिने घेतले होते. हे दागिने पिशवीत ठेवले होते. 19 मे रोजी पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावर दौंडनजीक कुरकुंभ येथे तिघेजण बसमधून उतरले.\nदरम्यान, सोन्याचे दागिने ठेवलेली पिशवी लंपास करण्यात आल्याचे साकेत याच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांकडून हा गुन्हा तपासासाठी यवत पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविला आहे. साकेत याच्या पिशवीत दोन किलो 340 ग्रॅम वजनाचे दागिने होते. चोरलेल्या दागिन्यांची किंमत 70 लाख रुपये असल्याचे साकेतने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे : पूर्वीच्या भांडणातून तरुणाचे अपहरण; खून करण्याचा प्रयत्न\nNext articleपुणे : डाक सेवकांच्या संपामुळे व्यवहार ठप्प\nपुणे : शिरखुर्म्याच्या बहाण्याने नेऊन शीर केले धडावेगळे\nपुणे : बेकायदा वाळू उपसा प्रकरणी जप्त केलेले चार ट्रक पळविले\nपुणे : नोटा खराब असल्याची बतावणी करून 16 हजार लांबविले\nपुणे : सराईत मोबाईल चोर जेरबंद\nपुणे : चंदनाचे झाड तोडण्याचा प्रयत्न\nपुणे : दोन वर्षाच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने दिले चटके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Blind-Paternity-story/", "date_download": "2018-11-17T02:29:47Z", "digest": "sha1:7HENOS2PICETUSO7XNMG3CKPXSDKFPNR", "length": 6618, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलीसाठी अंध दाम्पत्याची ‘डोळस’ धडपड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मुलीसाठी अंध दाम्पत्याची ‘डोळस’ धडपड\nमुलीसाठी अंध दाम्पत्याची ‘डोळस’ धडपड\nकोल्हापूर : एकनाथ नाईक\nलाकडी चार खांब...सडलेल्या पत्र्याचा आ��ोसा...मुलगी संस्कृतीची सोबत...अंध असूनही वृत्तपत्र विक्रीतून मोडक्या संसाराला टेकू देण्याचा त्यांचा प्रयत्न...उच्च विचारसरणी... स्वत: अंध असूनही मुलगी संस्कृतीसाठी पती-पत्नीची धडपड सुरू आहे. ही मन हेलावून टाकणारी कहाणी आहे, टाकाळा चौकात राहणार्‍या केसरकर परिवाराची. त्यांच्या जिद्दीला दातृत्वाचे हात मिळाल्यास संस्कृतीच्या जीवनात निश्‍चितच प्रकाश पडेल, यात शंका नाही.\nटाकाळा चौकात गजबजलेल्या परिसरात, पण खुरट्या झुडपांमध्ये सुरेश केसरकर यांचे घर आहे. पाहिल्यानंतर त्याला कोणी घर म्हणणारच नाही; पण त्यांच्यासाठी ते घरच आहे. डोळस असताना वीस वर्षे सुरेश केसरकर यांनी रिक्षा चालवली. अचानक त्यांच्या उजव्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली.त्यातच त्यांचा डोळा निकामी झाला.त्यानंतर एका खासगी कंपनीत सुरेश यांना चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. निर्व्यसनी, उच्च विचारसरणी असणार्‍या सुरेश यांना त्यांच्या मित्राने अंध असलेल्या अस्मिताचे स्थळ सुचविले. अस्मिताच्या जीवनात आनंदचा ‘प्रकाश’ पाडण्यासाठी त्यांनी होकार दिला.सुरेश यांच्या घरच्यांनी लग्‍नाला विरोध केला; पण मित्राला दिलेल्या शब्दाला ते जागले.\nआनंदाने संसार फुलत असतानाच काळाने त्यांच्या डाव्या डोळ्यावर झडप घालून हिरावून घेतला. केसरकर कुटुंबीयांवर यामुळे आभाळच कोसळले; पण जिद्दीने त्यांनी संसार फुलविण्याचे स्वप्न उराशी बाळगून धडपड सुरूच ठेवली. या दाम्पत्याला 2003 मध्ये कन्यारत्न झाले. तिचे नाव त्यांनी संस्कृती असे ठेवले. आलेल्या संकटांना दूर लोटत सुरेश व अस्मिता यांनी संस्कृतीचा सांभाळ केला. बघताबघता संस्कृती मोठी झाली.आज संस्कृती आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकते. तिला शिकवून अधिकारी करण्याचे या दाम्पत्याचे स्वप्न आहे. आई-वडिलांना घरकामात मदत करून अंबाबाई मंदिर परिसरात ती वृत्तपत्र, कॅलेंडर, खेळणी विक्री करून शिक्षणाचे धडे संस्कृती गिरवत आहे. संस्कृतीला शिकून डीएसपी व्हायचं आहे. जिद्दीला समाजातील दातृत्वाचे हात मिळाल्यास तिचा खडतर प्रवास सुखकर होणार आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी ��ुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Closed-Karanja-was-destroyed-by-the-citizens/", "date_download": "2018-11-17T03:14:32Z", "digest": "sha1:XLGM3IY3TO37RP7XIXVLZ6O5UKKQXTSJ", "length": 5222, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंद कारंजा नागरिकांनी पाडून टाकला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बंद कारंजा नागरिकांनी पाडून टाकला\nबंद कारंजा नागरिकांनी पाडून टाकला\nपीर नालसाब चौकात महापालिकेने उभारलेला कारंजा नागरिकांनींच परस्पर पाडून टाकला. त्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. याबाबत महापालिकेच्या अधिकार्‍यांना मात्र कोणतीच माहिती नव्हती. जागेची पाहणी करून संबंधीत दोषींवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका अधिकार्‍यांनी दिला आहे.\nसन 2008 मध्ये तत्कालीन महापौर मैनुद्दीन बागवान यांनी पुढाकार घेऊन कारंजा व परिसराचे सुशोभीकरण केले होते. वर्षभर कारंजा सुरू होता. नंतर बंद पडला. तिथे पाणी साचून परिसरात दुर्गंधी वाढली. डासांचा फैलाव झाला होता.\nबंद कारंजा काढून टाकण्याबाबतचा ठराव मैनुद्दीन बागवान यांनी महासभेत दोन, तीन महिन्यांपूर्वी मांडला होता. तो संमत झाला होता. महापालिकेने काढून टाकण्यापूर्वीच नागरिकांनी तो पाडून टाकला.\nसहायक आयुक्‍त संभाजी मेथे यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. जिल्हा सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली. चौक परिसरातील कारंजा पाडून टाकण्याची कारवाई नागरिकांनी का केली याचे कारण गुलदस्त्यात आहे.\nलाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंगद्वारे गुन्ह्यांचा तपास\nसागरेश्‍वर अभयारण्याला भीषण आग\nशिराळ्यात लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ अटक\nखूनप्रकरणी फरारी संशयितास अटक\nनव वर्षात पोलिस प्रशासनात झीरो पेंडन्सी\nबंद कारंजा नागरिकांनी पाडून टाकला\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्ये���ा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Crop-Insurance-Compensation-Delay-in-sangli/", "date_download": "2018-11-17T02:57:01Z", "digest": "sha1:LXVYWBMH374NMHOGVQIJ7XICKCQZOFXC", "length": 6639, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीक विमा भरपाईस विलंब; वेळापत्रक धाब्यावरc | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पीक विमा भरपाईस विलंब; वेळापत्रक धाब्यावरc\nपीक विमा भरपाईस विलंब; वेळापत्रक धाब्यावर\nहवामानावर आधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2017 मधील पिकाच्या भरपाईची रक्‍कम अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नाही. तीन महिने ही भरपाई रखडली आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना दि. 7 जूनपर्यंत भरपाई रक्कम देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत. त्यास आता पाच दिवस उरले असले तरी विमा कंपनी शांत असल्याचे दिसत आहे. भरपाईची रक्कम किती शेतकर्‍यांना किती मंजूर झाली याची माहितीही अजून विमा कंपनीने जिल्हा बँकेला कळविली नाही.\nजिल्ह्यात 1 लाख 16 हजार 524 शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन 2017 च्या खरीप पिकाचा विमा उतरविला आहे. 70 हजार 672 हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा संरक्षित केलेले आहे. विमा संरक्षित रक्कम 290 कोटी 70 लाख रुपयांपर्यंत निर्धारित केलेली होती. पण प्रत्यक्षात सहभागी झालेले शेतकरी व उतरविलेला विमा पाहता विमा संरक्षित रक्कम 169 कोटी 96 लाख रुपये आहे. विमा योजनेत सहभागी शेतकर्‍यांमध्ये जत, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान भरपाईच्या रकमेकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. खरीप 2018 च्या खर्चासाठी ही रक्कम शेतकर्‍यांना उपयोगी पडणार आहे.\nशासन हिस्सा 29.44 कोटी; शेतकरी हिस्सा 3.39 कोटी\nविमा हप्त्यापोटी शासन व शेतकरी हिश्याची रक्कम 32 कोटी 84 लाख 15 हजार 614 रुपये आहे. यामध्ये केंद्र शासन हिस्सा 14 कोटी 72 लाख 10 हजार 742 रुपये व राज्य शासन हिस्सा 14 कोटी 72 लाख 10 हजार 742 रुपये आहे. शेतकर्‍यांनी भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम 3 कोटी 39 लाख 94 हजार 125 रुपये आहे. विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला भरलेली आहे.\nकंपनीकडून विलंबची शासनाने दखल घ्यावी : दिलीप पाटील\nबँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, पीक विमा योजनेसंदर्भात शासनाने निश्‍चित केलेल्या वेळापत्रकानुसार दि. 21 फेब्रुवारी 2018 च्या दरम्यान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांना मिळणे आवश्यक होती. मात्र, जून महिना सुरू झाला तरी अद्याप विमा कंपनीकडून भरपाईची रक्कम आलेली नाही. विमा कंपनी भरपाईचे वेळापत्रक पाळत नाही. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन कंपनीस आदेश द्यावेत.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Displaced-504-teachers-favorite-schools-in-satara/", "date_download": "2018-11-17T03:01:39Z", "digest": "sha1:ETCD44SZISE3IJZKNLJM5EVE53IQLD4P", "length": 4981, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विस्थापित ५०४ शिक्षकांना पसंतीच्या शाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › विस्थापित ५०४ शिक्षकांना पसंतीच्या शाळा\nविस्थापित ५०४ शिक्षकांना पसंतीच्या शाळा\nराज्याच्या ग्रामविकास विभागाने यावर्षी सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 4 हजार 15 प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या मात्र या बदलीप्रक्रियेत सुमारे 670 विस्थापीत झालेल्या शिक्षकांपैकी 504 शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार बदलीचे आदेश देण्यात आले आहेत तर राहिलेल्या 166 शिक्षकांना आता ऑनलाईन शाळा मिळण्याची शक्यता आहे.\nयावर्षीपासून ग्रामविकास विभागातर्फे ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र यामध्ये अनियमितता असल्याने अनेक शिक्षक विस्थापीत झाले तर काही शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. जिल्ह्यातील 670 शिक्षक विस्थापीत झाले होते त्यांच्या बदल्यांची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये त्यांना पसंती क्रमानुसार शाळा देण्यात आल्या.\n166 शिक्षकांना अद्यापही शाळा मिळाल्या नाहीत त्यामुळे त्यांना पसंतीच्या शाळा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यांच्यासाठी सहाव्या फेरीत बदल���यांचे आदेश ऑनलाईन दिले जाणार आहेत. दरम्यान, संवर्ग 2 मधील पती -पत्नींना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणापासून 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याचे दाखले सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. हे अंतराचे दाखले राज्य परिवहन महामंडळाकडून घ्यावे लागणार असल्याने ते मिळविण्यासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू झाली आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/accident-in-satara-vitani-13-month-baby-came-under-fathers-tractor/", "date_download": "2018-11-17T03:20:11Z", "digest": "sha1:ZYXNM4W2CXYOBHMTO5M5N7DOF5UQ5YZ5", "length": 4770, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पित्याच्या ट्रॅक्टरखालीच गेला चिमुरड्याचा जीव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पित्याच्या ट्रॅक्टरखालीच गेला चिमुरड्याचा जीव\nपित्याच्या ट्रॅक्टरखालीच गेला चिमुरड्याचा जीव\nवडील ट्रॅक्टर मागे घेत असतानाच मागून रांगत आलेला अवघ्या 13 महिन्यांचा मुलगा वडिलांना न दिसल्याने मागील चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला. ही हृदयद्रावक घटना विडणी (ता. फलटण) येथे बुधवारी सकाळी 11 वाजता घडली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने वडिलांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.\nबुधवारी (दि. 17) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विडणी (नाना अभंगवस्ती) नजीक असलेल्या फुले वस्ती येथील नागेश फुले हे आपला ट्रॅक्टर घेऊन घरातून शेताकडे निघाले होते. ते ट्रॅक्टर रिव्हर्स घेत होते. यावेळी त्यांचा अवघ्या 13 महिन्यांचा मुलगा अवधूत फुले हा घरातून अचानक बाहेर ट्रॅक्टरच्या मागील दिशेने रांगत आला. वडिलांना याची कल्पना नसल्याने राहत्या घरासमोरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nगेल्याच महिन्यात झाला होता अवधूतचा वाढदिवस\nगेल्याच महिन्यात अवधूतचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण फुले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोस��ला आहे. वडिलांनाही मानसिक धक्का बसला असून या घटनेमुळे संपूर्ण विडणी व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची फिर्याद मुलाचे वडील नागेश फुले यांनी स्वत:च फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/6-houses-burnt-in-Gadegaon/", "date_download": "2018-11-17T02:51:23Z", "digest": "sha1:SWE4C7GEM5SZX5KI564W5SZHFMO3JMPW", "length": 5365, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गादेगावात ६ घरे जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › गादेगावात ६ घरे जळून खाक\nगादेगावात ६ घरे जळून खाक\nगादेगाव (ता. पंढरपूर) येथील झिरपी मळा परिसरात शेतमजुरांची 6 घरे पूर्णपणे जळून खाक झाली. शुक्रवारी (दि. 18) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेत आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.\nगादेगाव येथील झिरपी मळा या परिसरात शेतमजुरी करणार्‍या कुटुंबाची छप्पराची घरे आहेत. सलग असलेल्या या घरांना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. सर्व घरे पाचटाच्या छप्पराची असल्यामुळे बघता-बघता सहा घरांना आगीने आपल्या कवेत घेतले. परिसरातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील प्रापंचिक वस्तू घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु आग झपाट्याने पसरल्यामुळे घरांतील महत्त्वाच्या वस्तू बाहेर काढणे शक्य झाले नाही. श्रीयाळ देवाप्पा देशमुख, प्रकाश राऊ बाबर, जीवन प्रकाश बाबर, इंदुमती माऊली शिंदे, लक्ष्मण माणिक पाखरे, माणिक निवृत्ती पाखरे यांची घरे या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.\nसर्व घरे छप्पराची असल्यामुळे काही मिनिटात आगीने सर्व घरांचा फडशा पाडला. अग्निशामक बोलावण्याचीही वेळ मिळाला नाही. घरांतील सर्वच प्रापंचिक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे सर्व सहा कुटुंबे उघड्यावर आलेली आहेत. सहा कुटुंबांचे या आगीत सुमारे 6 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त होत आहे. गाव कामगार तलाठी श्रीकांत कदम यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-yuva-kranti-announces-prize-for-giving-information-about-rahul-fatangades-murderers/", "date_download": "2018-11-17T02:38:04Z", "digest": "sha1:2E655AVKF5L6SV763QM3OEPDTOQE7II5", "length": 8558, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहुल फटांगडे हत्या : आरोपींची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराहुल फटांगडे हत्या : आरोपींची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम\nटीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी आणखी चार आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने जारी केली आहेत. आरोपींची माहिती पोलिसांना देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम जाहीर करण्यात आलं आहे.\n‘आपल्याला या नराधम लोकांबद्दल काही माहिती असेल तर अवश्य द्या. अत्यंत निर्घृणपणे एका निरागस, निष्पाप व्यक्तीची यांनी हत्या केली आहे’ असा मथळा लिहून मराठा युवा क्रांतीकडून रोख 50 हजार रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे.\nदरम्यान, 1 जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती तर अनेक जण जखमी झाले होते. तर जमावकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात राहुल बाबाजी फटांगडे (वय.३१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.\nआता राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.या आरोपींच्या संदर्भात माहिती देण्याचं आव्हान पोलिसांनी स्थानिक नागरिकांना केलं आहे.या आधी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, अद्याप ४ आरोपींचा तपास सुरु असल्याचंही पोलिसांच्या वातीनं सांगण्यात आलं.\nतर दुसरीकडे महाराष्ट्रवासियांनो फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा विसरु नका अशी संयमी भूमिका भीमा-कोरेगावच्या हिसांचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/over-the-course-of-three-months-20-per-cent-of-students-did-not-get-uniform/", "date_download": "2018-11-17T02:40:53Z", "digest": "sha1:MKQ7BZBQB2MY4GVU3XVCJD4YEPFOCKQM", "length": 7657, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तीन महिने उलटून देखील २० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच नाहीत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतीन महिने उलटून देखील २० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच नाहीत\nपुणे : पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळातील विध्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश पुरवण्यात येतात. मात्र शाळा सुरु होऊन तीन महिने उलटून देखील अद्यापी तब्बल 20% विद्यार्थांना गणवेश मिळालेले नाहीत. या महिना अखेर पर्यंत हे गणवेश विद्यार्थ्यांना पोचतील असे महापालिका अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे.\nपुणे महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरवण्याची जबाबदारी महापलिका प्रशसनाची असून त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. 15 ऑगस्ट पूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात येतील असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते.मात्र स्वतंत्र दिना दिवशी देखील बर्‍याच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीचे गणवेश घेतले होते.\nतर काही विद्यार्थ्यांनी गणवेशाविनाच होते. या विरोधतात शिवसेने कडून जोरदार आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा प्रशासनाकडून लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात येतील असे आश्वासन दिले होते. मात्र आता शाळा सुरु होऊन ३ महिने उलटून देखील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्��’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-will-decide-came-with-bjp-or-not/", "date_download": "2018-11-17T02:39:54Z", "digest": "sha1:LZBWGB7XLN3WUB3XOYBJABDQGDJUHEU7", "length": 8547, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता भाजपसोबत राहायचं की नाही ते शिवसेनेनेचं ठरवावं - अमित शहा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआता भाजपसोबत राहायचं की नाही ते शिवसेनेनेचं ठरवावं – अमित शहा\nटीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : देशात व राज्यात भाजपा हा सर्वात जास्त मोठा पक्ष आहे, त्यामुळे भाजपाबरोबर राहायचे की नाही हा निर्णय शिवसेनाच घेईल, ती त्यांची वैयक्तिक बाब आहे, शिवसेना व भाजपाची खूप जुनी मैत्री आहे, आम्हाला शिवसेनेला बरोबरच घ्याचे आहे, मात्र शिवसेना जर आमच्याबरोबर येणार नसेल तर तो निर्णय सर्वस्वी त्यांचाच आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणुकांना सामोरे जायला तयार आहोत आणि जिंकायला पण तयार आहोत असे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.\nयेणारी लोकसभा निवडणूक आम्हाला शिवसेनेसोबत लढायला आवडेल, तसेच शिवसेनेनं आमच्यापासून लांब जाऊ नये यासाठीही आम्ही प्रयत्न करू असे म्हणून निर्णय सर्वस्वी शिवसेनेनेच घ्यायला पाहिजे असेही अमित शहा म्हणाले. देशात अनेक पक्ष भाजपाला विरोध करण्यास एकत्र आले आहेत, परंतु ते शेवटपर्यंत एकत्र राहणार नाहीत, यापूर्वीही अनेक पक्षांनी आम्हला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु विजय आमचाच झाला आहे हे सर्व देशाने पाहिले आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आला तर भाजपसमोर ते मोठं आव्हान असेल अशी कबूलीही त्यांनी यावेळी दिली.\nदरम्यान आंध्रप्रदेश, ओडिसा, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये भाजप जास्त जागा मिळवेल असंही अमित शहा यांनी स्पष्ट केले असून, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही भाजपा स्पष्ट बहुमतातील सरकार स्थापन करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bags/expensive-fastrack+bags-price-list.html", "date_download": "2018-11-17T03:01:41Z", "digest": "sha1:EZTGCRKK7NFH5YGKG2GR2C3I4SHWAWD5", "length": 12037, "nlines": 282, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग फास्त्रक बॅग्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive फास्त्रक बॅग्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,594 पर्यंत ह्या 17 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग बॅग्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग फास्त्रक बॅग India मध्ये फास्त्रक तोटे अकं००६नर्द०१अब Rs. 895 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी फास्त्रक बॅग्स < / strong>\n1 फास्त्रक बॅग्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 956. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,594 येथे आपल्याला फास्त्रक लार्गे स्लिंग बॅग उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nथे हौसे ऑफ तारा\nफास्त्रक लार्गे स्लिंग बॅग\nफास्त्रक ब्लॅक लॅपटॉप सलिव्ह\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/gita/avgita/avgita14.htm", "date_download": "2018-11-17T03:17:07Z", "digest": "sha1:327UGWWXDCNJZNSAEW5ZLGSELI6JBA3Z", "length": 33053, "nlines": 115, "source_domain": "satsangdhara.net", "title": "सत्संगधारा - अष्टावक्रगीता", "raw_content": "\nसाक्षीपुरुषाचे ज्ञान झाल्यावर मुक्तिची चिंता नष्ट होते.\nप्रकृत्या शून्यचित्तो यः प्रमादाभ्यावभावनः \nनिद्रितो बोधित इव क्षीणसंसरणो हि सः ॥ १ ॥\nअनुवाद - राजा जनक म्हणतात - \" जो पुरुष स्वभावाने शून्यचित्त आहे परंतु केवळ प्रमाद म्हणून विषय-संग करतो व निद्रेतसुद्धा जागरूक असतो - तो पुरुष संसारातून मुक्त आहे.\"\nविवेचन - बाराव्या व ओव्या प्रकरणात राजा जनक अनुभूतीचे वर्णन करतांना सांगतो की आत्मा केवळ जाणून घेतल्याने सिद्धी प्राप्त होत नाही तर त्याची प्राप्ती करून घेणे हीच सिद्धी आहे हाच परम पुरुषार्थ आहे. उपलब्धि प्राप्त झाल्यावर चित्ताची चंचलता पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी त्या उपलब्ध प्राप्तीमध्येच विलिन होऊन राह��ले पाहिजे ज्यामुळे अनेक जन्मांच्या संस्कार-स्वरूप वासनेच्या बीजांचा पूर्ण नाश होऊ शकेल. जेंव्हा हे बीजच नाहीसे होईल तेंव्हाच कैवल्यपदाची प्राप्ती होऊ शकेल. असा पुरुष सर्वत्र तोच एकत्वरूपी आत्मा पाहतो. तीच आत्मज्ञानी स्थिती आहे. या प्रकरणात राजा जनक मुक्तिचे वर्णन करतात अर्थातच ही मुक्ति आत्मज्ञानानंतरची स्थिती आहे. आत्मज्ञानी माणसातसुद्धा जर एखादी इच्छा वा वासना केवळ बीज रूपाने जरी शिल्लक राहिली तर संधी आल्यावर त्या बीजापासून पुन्हा वासना प्रकट होऊ शकते. या बीजाचा नाश हीच मुक्ति. राजा जनक म्हणतो की आत्मस्वरूपी लीन झालेला ज्ञानी स्वभावानेच शून्य-चित्त असतो. त्याच्या मनातील सर्व कामना, वासना व संस्कारजन्य तरंगे शांत होऊन चंचलता पार नष्ट झालेली असते. आता त्यात संकल्पामुळे किंवा इच्छांमुळे कोणताही अडथळा येत नाही, अशी कमालीची शांत अवस्था असते. अशी स्थिती प्राप्त झालेला योगी पुरुष सदैव जागृत असतो. झोपेतसुद्धा शरीराचे सर्व अवयव झोपी जात नाहीत. शरीराच्या प्राणदायी क्रिया यथावत् सुरू राहतात. झोपेतसुद्धा श्वासोच्छश्वास, रक्ताचे अभिसरण, हृदयाचे आकुंचन-प्रसरण आणि मनसुद्धा कार्यरत असते. मेंदूचा काही भाग झोपी जातो पण त्याही वेळेला चेतना जागृत असते, ती झोपी जात नाही. झोपणे हा चेतनेचा स्वभाव नाही. म्हणून राजा जनक म्हणतात की मी आत्मस्वरूप असल्याने झोपलेला भासत असलो तरी माझी चेतनाशक्ति जागृत असते. मी सदैव जागृत असतो. शरीर झोपी जाते. आत्मा कधीच झोपत नाही. याप्रकारे आत्मस्वरूप असलेला योगी पुरुष मुक्त अवस्थेत असतो. अशा पुरुषाचे स्वाभाविक कर्म सतत होत असते पण ते केवळ स्वभाव म्हणून. अशा पुरुषाने प्रापंचिक किंवा अन्य विषयांचा विचार केला तर तो वासना किंवा आसक्ति म्हणून नसतो तर केवळ स्वभावाचा प्रमाद म्हणून होय. स्व-इच्छेने करावयाची कामे तर असा आत्मज्ञानी पुरुष करत नाही कारण तो आता 'कर्ता' नसतोच. त्यामुळे त्याचे कर्म-संचित साठत नाही व जे पूर्वीचे कर्म-संचित आहे ते सुद्धा आत्मज्ञानामुळे नष्ट होते. कारण कर्माचा संबंध मनाशी आहे व 'मन' च अस्तित्वात राहिले नाही. म्हणजे कर्माचा आपोआप क्षय होतो. परंतु ज्या प्रारब्ध-कर्मामुळे हे शरीर आणि जीवन प्राप्त झाले आहे ते मात्र आत्मज्ञान झाल्यावरसुद्धा भोगावेच लागतात. ते भोगल्याशिवाय मुक्ति नाही. म्हणून आत्मज्ञानी माणसालासुद्धा शेष (शिल्लक) राहिलेल्या प्रारब्ध कर्माचे भोग भोगावे लागतात. तेव्हांच मुक्ति मिळते. जर त्यांचा भोग केला नाही तर ते न भोगलेले कर्म पुन्हा आपला प्रभाव दाखवतात. म्हणून जनक राजा म्हणतो की मी आता विषयांशी संबंधित कर्मे वासनेमुळे न करता प्रमादवश-प्रारब्ध म्हणून करतो. ह्या जन्मात जे भोग मला सक्तीने भोगावयाचे आहेत ते ईश्वराच्या योजनेनुसार भोगायचे आहेत म्हणून ते भोगतो पण त्यातल्या अहंकारयुक्त कर्तेपणातून मी मुक्त आहे.\nक्व धनानि क्व मित्राणि क्व मे विषयदस्यवः \nक्व शास्त्रं क्व न विज्ञानं यदा मे गलिता स्पृहा ॥ २ ॥\nअनुवाद - माझी स्पृहा, इच्छाच नष्ट झाली असल्यामुळे आता माझ्यासाठी कुठले धन, कुठले मित्र, कुठले विषय, कुठले शास्त्र व कुठले ज्ञान \nविवेचन - आत्मज्ञानाच्या सुखाचा अनुभव नसल्यामुळे मनुष्य शारीरिक, मानसिक सुखाच्या प्राप्तीसाठी, विषयांकडे-वासनांकडे आकर्षित होऊन कर्म-प्रवृत्त होतो. हे विषयच त्याला सुख देऊ शकतात असा त्याला भ्रम झालेला असतो पण हे विषय व त्यापासून मिळणारे सुख हे दोन्हीही अनित्य असतात. ज्ञानी माणूस तर शाश्वत सुख प्राप्त करतो. मग त्याचे या अनित्य व क्षणभंगुर अशा विषयसुखात मन रमत नाही. ह्या गोष्टी प्राप्त करण्याची त्याची इच्छाच नष्ट होते. सर्वश्रेष्ठ अशी बाब प्राप्त झाल्यावर क्षुद्र बाबींची कोण इच्छा करेल धन, मित्र, विषय-भोग, शास्त्रज्ञान हे सर्व मनुष्याच्या वासनापूर्वीची साधने आहेत. जोपर्यंत मनात वासना शिल्लक आहे तोपर्यंतच ह्या गोष्टी मूल्यवान, उपयुक्त व महत्त्वाच्या आहेत असे वाटते. अशा गोष्टीत स्वारस्य वाटते. हे जीवन व जग म्हणजे केवळ वासनेची स्पर्धा आहे. मनुष्य ह्या वासनांमुळे सतत धावत रहातो पण अतृप्तच रहातो. मृत्यू येतो तो सुद्धा अतृप्त वासनांसह. त्यामुळे पुन्हा नव्या जन्मात धावावे लागते. या वासना केवळ अनेक जन्मात सुद्धा शांत होत नाहीत. म्हणून जगाला मृगजळ म्हटले आहे. ही एक खोटी स्पर्धा आहे जिच्यामध्ये उपभोगाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा अतृप्ती कायमच राहते. अशी वासनारूपी इच्छा, स्पृहा केवळ जगातल्या वस्तूंचीच नसते तर धर्माची सुद्धा असते. पण सर्व इच्छा संपल्यावरच मनुष्य शून्यचित्त होतो. ही शून्य-चित्त अवस्था म्हणजेच आत्मज्ञान आहे व परमात्म्याचे निवासस्थान आहे. जनक रा��ा म्हणतो माझी इच्छाच संपली, मी शून्य-चित्त झालो. आता वासनेचे तरंग निर्माण होत नाहीत, मन आंदोलीत होत नाही. म्हणून माझ्यासाठी धन, मित्र, विषय, घर, फार काय पण शास्त्र व ज्ञान सुद्धा अर्थहीन झाले आहे. आता माझ्यासाठी या गोष्टी निरर्थक झाल्या आहेत. या सर्वांमुळे आत्म्याला काहीच तृप्ती मिळत नाही. ह्या गोष्टी केवळ शरीर व मन (अहंकार) यांच्या तृप्तीसाठी असतात व त्यामुळे मनुष्य आत्मानंदाच्या श्रेष्ठ प्राप्तीपासून वंचित रहातो. मी आता हा सर्वश्रेष्ठ आत्मानंद प्राप्त करून शून्यचित्त होऊन सुखाने स्थिर आहे.\nविज्ञाते साक्षिपुरुषे परमात्मनि चेश्वरे \nनैराश्ये बन्धमोक्षे च न चिन्ता मुक्तये मम ॥ ३ ॥\nअनुवाद - साक्षीपुरुष (ब्रह्म), परमात्मा, ईश्वर, आशा-मुक्ति आणि बंधन मुक्ति जाणून घेतल्यावर आता मला मुक्तिची कोणतीही काळजी नाही.\nविवेचन - सर्व सृष्टीचे कारण आणि आधार एकच चेतनसत्ता आहे व त्या चेतन्यालाच अध्यात्माने 'ब्रह्म' म्हटले आहे. हे ब्रह्मच सत्य आहे, शाश्वत आहे, नित्य आहे, ज्ञान स्वरूप आहे व त्याचेच वर्णन साक्षीपुरुष या शब्दांनी केले जाते. सृष्टीतले सर्व प्रकारचे पशु, प्राणी, वनस्पति, दगड, सर्व चेतन व सर्व अचेतनाचे आकार-प्राकार हे या ब्रह्म किंवा चैतन्य शक्तिचेच रूप आहे. ब्रह्मापेक्षा वेगळे असे काहीच अस्तित्वात नाही. सर्व प्राण्यात अंतर्यामी तेच चैतन्य आहे. तेच ब्रह्म विद्यमान आहे. तोच व एकच आत्मा आहे. देह, इंद्रिये आदिच्या संयोगाने तोच आत्मा विद्यमान आहे. हा आत्माच जीव आहे. जीवाचा व ब्रह्माचा संबंध अभेद्य आहे व त्याचाच उपदेश गुरू आपापल्या शिष्यांना करत असतात. 'अयमात्मा ब्रह्म' (हे ब्रह्मच आत्मा आहे) 'तत्वमसि' (तू ते (म्हणजे आत्मा) आहेस. ते म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्म तू म्हणजे जीव. हा जीवच आत्मा आहे. ही महावाक्ये आहेत. या महावाक्यांमुळे जीव व ब्रह्म यांच्या अभेद्य नात्याचा बोध होतो. शिष्याला ह्याचा बोध झाल्यावर तो म्हणतो 'अहं ब्रह्मास्मि' (मी ब्रह्म आहे) ब्रह्म हे सर्वज्ञ आहे तर जीव अल्पज्ञ आहे. ह्या अल्पज्ञ स्वरूपात जे चेतनतत्त्व आहे, तेच आत्मा आहे व तेच ईश्वर आहे. चेतन अवस्थेत दोघांचा संबंध अभेद्य आहे. ह्या अभेद्य संबंधांचे ज्ञान ज्याला झाले तो मुक्त आहे. त्याला मुक्तिची साधना करावी लागत नाही व त्याला त्याची चिंताही नसते.\nयामुळे जनक राजा म्हणतो की ���्या शरीरात स्थित असलेला हा साक्षी पुरुषरूपी जीव हा आत्माच आहे. ज्याला ह्या साक्षीपुरुषरूपी आत्म्याचे ज्ञान झाले, त्याला त्या परमात्म्याचे म्हणजेच ईश्वराचेही ज्ञान आपोआप होते. आत्मा अल्पज्ञ आहे व परमात्मा सर्वज्ञ आहे. ईश्वरालाच परम्-आत्मा म्हटले आहे. सर्वज्ञतेच्या ऐश्वर्यामुळे परम-आत्म्याला ईश्वर म्हटले आहे. म्हणूनच हा साक्षीपुरुष (आत्मा) व परमात्मा (ईश्वर) यांच्यात अभेद्य संबंध आहे. ज्याला ह्या अभेद्य संबंधाच्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे, त्याला आशा-निराशा किंवा बंधनातून मुक्ति याची चिंता रहात नाही. जनक राजाला हा साक्षात्कार झाल्याने (अभेद्य संबंध जाणता आल्याने) तो आशारहित आणि बंधनमुक्त झाला. म्हणून त्याला आता मुक्तिचीही चिंता उरलेली नाही. राजा जनक म्हणतो की 'मुक्त तर मी होतोच, बंधनाचा जो भ्रम होता तो नाहीसा झाल्याने मी आता पूर्ण शांत स्थितीत आहे.' आत्मा व परमात्म्यामधील अभेद्य संबंध हेच या सूत्राचे सार आहे. ज्ञानाची ही सर्वोच्च अवस्था आहे. जे या दोघात भेद असल्याचे मानतात, परमात्म्याला आत्म्यापेक्षा वेगळे मानतात ते सारे द्वैतवादी धर्म आहेत. जो अन्य आत्म्यापेक्षा दुसर्‍या आत्म्याला वेगळा समजतो तो प्रत्यक्षात फक्त जीवाचीच व्याख्या किंवा वर्णन करत असतो. त्यांना चेतन आत्म्याचे भानच झालेले नाही. राजा जनक म्हणतो की हा अद्वैताचा अनुभवच ज्ञानाची अंतीम व सर्वश्रेष्ठ अनुभूती आहे.\nभ्रान्त्यस्येव दशास्तास्तास्तादृश्या एव जानते ॥ ४ ॥\nअनुवाद - ज्या पुरुषाच्या अन्तर्यामी कोणतीही शंका (पर्यायी विचार) नाही आणि बाह्यतः जो भ्रमिष्ट भासणार्‍या व्यक्तिप्रमाणे स्वच्छंद आहे, अशा पुरुषाच्या वेगवेगळ्या स्थितीचे मर्म व अर्थ, त्या स्थितीला पोहोचलेलाच जाणू शकतो.\nविवेचन - आत्मज्ञानी पुरुष स्वच्छंद असतो. सत्य-असत्य, नित्य-अनित्य, क्षणिक-शाश्वत या सर्व बाबींचे त्यास ज्ञान झाल्याने तो सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंद आचरण करतो. तो कोणाचेही बंधन जुमानत नाही पण स्व-विवेकाने जगतो - स्वाभाविकपणे जगतो. त्याचे आचरण सदा निर्दोष असते व तो बालकाप्रमाणे होऊन निष्पापपणे जगतो. कोणतीही गोष्ट करण्याची वा न करण्याची त्याची इच्छा व आग्रहच सुटून जातो. त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा व वासना संपून जातात. त्याचे अन्तःकरण सर्व इच्छा, आग्रह किंव�� शंका मुळातून नाहीशा होतात. जणू तो विचारशून्य होतो. निर्णय व निवड करणे हा त्याचा स्वभावच उरत नाही. तो केवळ तटस्थपणे बघणारा साक्षीदार-द्रष्टा असतो. पण बाहेर मात्र तो अन्य व्यक्तिंप्रमाणे उठतो-बसतो, तसेच वागतो. त्याचे खाणे-पिणे, कपडे घालणे, उठणे बसणे वगैरे सर्व व्यवहार सामान्य व्यक्तिप्रमाणेच सुरू असते. तो सामाजिक नियमांचे व शासकीय नियमांचे सुद्धा पालन करतो. रस्त्यावर चालतांना वाहतूकीचे नियमांचे पालन करतो. व्यावहारिक कार्ये व शिष्टाचाराचे सुद्धा पालन करतो. तो काही समाजात विवस्त्र होऊन हिंडत नाही, अभद्र व्यवहार करीत नाही. हास्यविनोद सुद्धा करतो. त्याचा बाह्य आचार सामान्य व्यक्तिप्रमाणेच असतो. त्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार सुद्धा नसतो. बाह्य अनुशासनापेक्षाही तो आत्मानुशासनानुसार तो जगत असतो. पण त्याचे अंतरमन मात्र फार बदलून गेलेले असते. त्याचे अंतरमनाची स्थिती कुणीच जाणू शकत नाही. जो त्या स्थितीला पोहचला आहे तोच ते समजू शकतो. अज्ञानी माणूस ते जाणू शकत नाही. अज्ञानी माणूस त्याला सामान्य माणूस समजतात. सर्वसामान्य माणसे कुणाचीही परीक्षा त्याचे शरीर, त्याचे कपडे व त्याचे आचरणावरून करत असतात. पण ह्या तीन्ही बाबी मनुष्याचे खरे स्वरूप जाणण्याच्या कसोट्या होऊ शकत नाही. बहुरूपी व ढोंगी माणसेसुद्धा असे मुखवटे लावून वेगळ्या प्रकारचे वर्तन करतात. त्याचे खरे स्वरूप वेगळेच असते, पण बाहेर दाखवण्यासाठी ते वेगळ्या प्रकारचे नाटक करतात. आत विष आहे पण बाहेर अमृताप्रमाणे गोड बोलतात. आत दुष्टपणा आहे पण बाह्यतः मात्र सहिक्षतेचा उपदेश करतात. आत हिंसा वृत्ती आहे पण गळ्यात अहिंसेची पाटी घालून हिंडतात. आत तर चार्वाकाचे विचार आहेत पण बाह्यतः मात्र अद्वैत तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारतात. बाह्य आचरणावरून माणसाची परीक्षा करण्याचे काम अज्ञानी माणसे करतात, ज्ञानी ही चूक करत नाही. म्हणूनच अष्टवक्र स्वामीजींनी बाह्य आचरणावरून माणसाचे मूल्यमापन करणार्‍यांना चांभाराची उपमा दिली होती; कारण चांभार केवळ कातड्याचेच परीक्षण करून शकतात. ज्ञानी बाह्य आचरण नव्हे तर ज्ञानाची खोली पाहतात. राजा जनक म्हणतात की ज्ञानी माणसाच्या स्थितीचे मूल्यांकन दुसरा ज्ञानी माणूसच करू शकतो, कारण त्यालाच त्या स्थितीचा अनुभव असतो. अज्ञानी ते जाणू शकत नाही. काही वेळा ज्���ानी पुरुष भ्रम झाल्याप्रमाणे राहतो वागतो जसे काही त्याला काहीच कळत नाही. तो स्वच्छंदपणे वेगळे-वेगळे व्यवहार वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने करतो म्हणून त्याच्या बाह्य आचरणावरून त्याची महत्ता जाणणे अवघड असते. कृष्णचरित्राचे रहस्य यामुळेच लोकांना समजू शकत नाही. कधी कृष्णाने लोणी चोरले तर कधी रास खेळत होता, बासरी वाजवत होता व युद्धही करण्यास प्रेरणा देत होता, कपट कारस्थान करत होता व गीतेचा उपदेशही सांगत होता. हे सर्व बाह्य आचरण आहे. त्यावरून कृष्णाचे परिक्षण केले तर निर्णय चुकणारच. आचरण बदलल्यामुळे ज्ञान प्राप्ती होत नाही. आचरण हे तर ज्ञानाच्या सावलीसारखे आहे. ज्याचे अंतर मन शुद्ध आहे त्याचे बाह्य आचरणसुद्धा आपोआप शुद्ध होत जाते. ते तसे मुद्दाम करावे लागत नाही. आचरणात सुधारणा करणे हे सामाजिक दृष्ट्या आवश्यकच आहे, त्याची सामाजिक उपयोगीता आहे. परंतु त्यामुळे आत्मज्ञान होत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/overnight-travel-by-trains-could-soon-be-fast-around-200-to-250-kmph-time-consuming-for-travelers-1631131/lite/", "date_download": "2018-11-17T03:13:34Z", "digest": "sha1:7WV5ZBWS4GLGAY5BOXV4TVUL2Z5Y5TMB", "length": 7279, "nlines": 103, "source_domain": "www.loksatta.com", "title": "overnight travel by trains could soon be fast around 200 to 250 kmph time consuming for travelers | | Loksatta", "raw_content": "\nरात्री प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर\nरात्री प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर\nलोकसत्ता टीम |लोकसत्ता ऑनलाइन |\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nरेल्वे प्रवास हा सर्वात सुखकर प्रवास असल्याने देशात सर्वाधिक प्रवाशांकडून या माध्यमाचा वापर केला जातो. रात्रीच्या वेळी प्रवास करताना तर रेल्वे सर्वात जास्त सोयीची असते. रात्री चालणाऱ्या रेल्वेंचा वेग वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल तर तुमचा हा प्रवास कमी वेळात पूर्ण होणार आहे. त्यासाठी वेगळा हायस्पीड कॉरीडॉर तयार करण्याची तयारी सुरु आहे. या मार्गावर २०० ते २५० किलोमीटर ताशी वेगाने रेल्वे धावतील. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी या कॉरीडॉर्सच्या निर्मितीसाठी काम करण्याचे आदेशही नुकतेच दिले आहेत.\nहा हायस्पीड मार्ग लवकरात लवकर पूर्ण करायचा असल्याने त्याचे काम वेगाने होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील १० हजार किलोमीटरचा टप्पा एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या मुंबई-पुणे या मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसला हा पल्ला पार करण्यासाठी ३ तासांचा कालावधी लागतो. मात्र ही वेळ कमी करुन ती एक ते दीड तासाने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन हायस्पीड कॉरीडॉर झाल्यास रोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय अतिशय उपयुक्त ठरेल.\nतसेच सध्या रेल्वेच्या विविध प्रकल्पांवर करण्यात येणारा खर्चही येत्या काळात कमी करण्यात येईल असे पियूष गोयल म्हणाले. त्यामुळे रेल्वेचा निधी वाचविण्याचा प्रयत्न येत्या काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या प्रकल्पातीलही अनेक गोष्टी कमीत कमी खर्चात करण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही नवीन जागा घेण्यात येणार नसून सध्या रेल्वेकडे असलेल्या जागेतच हा प्रकल्प केला जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/482598", "date_download": "2018-11-17T03:00:52Z", "digest": "sha1:SW3PCCRCBD3FQF7SGF4MKTWRWU35OD3I", "length": 5996, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आधार-पॅन जोडणी सहजसोपी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » आधार-पॅन जोडणी सहजसोपी\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था:\nप्राप्तिकर विभागाने पॅन कार्डबरोबर आधारला जोडण्याची नवीन सुविधा सुरू केली. प्राप्तिकर रिटर्न दाखल करताना पॅन आणि आधार जोडणी असणे आवश्यक आहे. विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटच्या होमपेजवर https://incometaxindiaefiling.gov.in सुरू केली आहे. या ठिकाणी जात वैयक्तिक पॅनकार्डधारकांना दोन्ही कार्डचे क्रमांक आणि वापरकर्त्याचे नाव द्यावे लागेल. प्राप्तिकर विभागाने करदाते आणि वैयक्तिक वापरकर्त्यांना दोघांसाठीही माहिती प्रसिद्ध केली आहे.\nपहिल्यांदा ई-फायलिंगच्या वेबसाईटच्या होमपेजवर देण्यात आलेल्या या नवीन लिंकला ओपन करावे लागेल. हे पान उघडताच यामध्ये आधार क्रमांक आणि पॅन क्रमांकाबरोबर आपल्या नावाची माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर युनिक आयडेन्टिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून या माहिती तपासण्यात येईल. दोन्ही माहिती जुळत असल्यास आधार आणि पॅनकार्ड लिंक झाल्याचे कन्फर्म सांगण्यात येईल.\nजर आधार कार्डमध्ये देण्यात आलेल्या नावामध्ये कोणत्याही प्रकारची चूक असल्यास वन टाईम पासवर्ड आवश्यक असेल. हा ओटीपी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर पाठविण्यात येईल. लिंक करण्यासाठी पॅन आणि आधार कार्डवरील जन्मतारीख आणि लिंग एकसमान असणे आवश्यक असल्याचे विभागाने म्हटले. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी ई-फायलिंग वेबसाईटवर लॉगिन अथवा नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. या नवीन सुविधेने कोणताही व्यक्ती आधार कार्डला पॅनकार्डबरोबर लिंक करू शकतो.\nआयडीएफसी करणार रेशन दुकानांचे बँकेत रुपांतर\nनोव्हेंबरमध्ये कोळसा आयातीत 40 टक्के वाढ\nसंस्थात्मक गुंतवणूकदारांमुळे तेजी परत\nव्यवसाय मॉडेलची माहिती मागवली\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-506.html", "date_download": "2018-11-17T03:33:27Z", "digest": "sha1:XXPVBIID5PHEDQXMEVVI7STJU6KKAGTJ", "length": 6263, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अकोल्यात किल्ला पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Akole अकोल्यात किल्ला पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू.\nअकोल्यात किल्ला पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील विश्रामगड (पट्टाकिल्ला) पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. काल सोमवारी सकाळी ८.३०च्या सुमारास त्याचा मृतदेह दरीतून काढण्यात आला. मरण पावलेल्या या तरुणाचे अभिषेक विनोदकुमार उपाध्याय (वय २६) असे नाव असून तो नाशिक रोड येथील आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nय���बाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मयत अभिषेकच्या वडिलांनी अकोले पोलिसांना दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, त्यांचा मुलगा अभिषेक उपाध्याय हा ३ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान चित्रपट पहावयास जातो, असे सांगून घरातून गेला, तो परत आलाच नाही.\nरात्री ११.३० च्या सुमारास त्याच्या मित्रांचा फोन आला की, ते पट्टाकिल्ला पहावयास गेले असता तो कोकणवाडी येथील पवनचक्की क्रमांक ५४ जवळ असलेल्या डोंगराच्या दरीत पडून मरण पावल्याचे समजले. त्यावरून ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वा. त्याचा मृतदेह दरीत आढळून आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nयावरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्युची रजि.नं.६७/१७ भादवि कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील पट्टाकिल्ल्याच्या परिसरात किल्ला पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअकोल्यात किल्ला पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, September 05, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/school-parunagar-two-sessions-127278", "date_download": "2018-11-17T03:24:31Z", "digest": "sha1:FOUMEKFP6CEEHPC7RJEFA325GM7VBKGS", "length": 15537, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "the school of Parunagar in two sessions विक्रमी विद्यार्थी संख्येमुळे पारूनगरची शाळा दोन सत्रात | eSakal", "raw_content": "\nविक्रमी विद्यार्थी संख्येमुळे पारूनगरची शाळा दोन सत्रात\nशनिवार, 30 जून 2018\nलातूर : जिल्हा परिषदेची जिल्ह्यातील पहिली सेमी इंग्रजी शाळा म्हणून लौकिक असलेली मुरूड (ता. लातूर) येथील पारूनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमवारपासून (ता. 2 जूलै) दोन सत्रात भरणार आहे. शाळेची पहिली ते सातवीची विद्यार्थी संख्या यंदा साडेतेराशेच���या वर गेली आहे. या विक्रमी विद्यार्थी संख्येपुढे वर्गखोल्याची संख्या कमी पडत असल्याने शाळेने हा निर्णय घेतला असून जिल्हा परिषदेनेही त्यासाठी मान्यता दिली आहे. एकीकडे विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शाळा बंद पडत असताना दोन सत्रात भरणारी पारूनगर ही जिल्हा परिषदेची एकमेव शाळा ठरली आहे.\nलातूर : जिल्हा परिषदेची जिल्ह्यातील पहिली सेमी इंग्रजी शाळा म्हणून लौकिक असलेली मुरूड (ता. लातूर) येथील पारूनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमवारपासून (ता. 2 जूलै) दोन सत्रात भरणार आहे. शाळेची पहिली ते सातवीची विद्यार्थी संख्या यंदा साडेतेराशेच्या वर गेली आहे. या विक्रमी विद्यार्थी संख्येपुढे वर्गखोल्याची संख्या कमी पडत असल्याने शाळेने हा निर्णय घेतला असून जिल्हा परिषदेनेही त्यासाठी मान्यता दिली आहे. एकीकडे विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शाळा बंद पडत असताना दोन सत्रात भरणारी पारूनगर ही जिल्हा परिषदेची एकमेव शाळा ठरली आहे.\nसकाळच्या सत्रात पाचवी ते सातवी तर दुपारच्या सत्रात पहिली ते चौथीचे वर्ग भरणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक दिलीप जाधव यांनी दिली. सन 2004 मध्ये मुरूडच्या पारूनगर भागातील पाण्याच्या टाकीखाली चोवीस विद्यार्थी संख्येने ही शाळा सुरू झाली. त्यानंतर या शाळेचे रूपांत्तर एक प्रयोग म्हणून जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सेमी इंग्रजी शाळेत केले. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला व दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढतच गेली. विद्याथी संख्येसोबत शिक्षक तसेच वर्गखोल्याची संख्याही वाढली. यंदा एकूण विद्यार्थी संख्या एक हजार 350 झाली आहे.\nगेल्यावर्षीच विद्यार्थी संख्येच्या तुलनेत वर्गखोल्या कमी पडत होत्या. यामुळे जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे यांनी नवीन तीन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला. लवकरच या खोल्यांचे बांधकाम पूर्ण होणार आहे. या स्थितीत आता नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी शाळा परिसरात जागा उपलब्ध नाही. नवीन खोल्यांची उपलब्धता गृहित धरूनही विद्यार्थी संख्येच्या तुलनेत खोल्या कमी पडून एका वर्गात दाटीवाटीने विद्यार्थी बसू लागले होते. यावर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय पहाता शाळा दोन सत्रात सुरू करण्याचा ठराव शालेय व्यवस्थापन समितीने घेतल्या���ंतर जिल्हा परिषदेचे सदस्य नाडे यांनी पाठपुरावा केला.\nशिक्षण समितीचे सभापती उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी मान्यता दिल्यानंतर सोमवारपासून शाळा दोन सत्रात भरण्यास सुरूवात होणार आहे. खासगी शाळांमुळे एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना पारूनगरच्या शाळेत दरवर्षी वाढणारी विद्यार्थी संख्या शिक्षकांनी गुणवत्तेसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-marathi-websites-jalgaon-news-supriya-sule-77031", "date_download": "2018-11-17T02:46:45Z", "digest": "sha1:PEFQVTV44HVS7PFN6FK4NEURYDWOWGAK", "length": 18325, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Jalgaon News Supriya Sule युवकांनी ठरवावे 'युवा धोरण' : सुप्रिया सुळे | eSakal", "raw_content": "\nयुवकांनी ठरवावे 'युवा धोरण' : सुप्रिया सुळे\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nजळगाव : उच्च शिक्षण, नोकरी, डिजीटल शिक्षण, यासह युवकांच्या अनेक समस्या आहेत. हे प्रश्‍न युवकांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. ते मांडू शकतात, त्यामुळे युवकांनीच प्रत्येक महाविद्यालयात चर्चा करून 'युवा धोरण'तयार करावे, त्यानंतर ते शासनस्तरावर पाठवावे ते राबविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी युवकांचे प्रश्‍न जाणून घेत व्यक्त केले.जळगावात तरूणाईशी त्यांनी संवाद केला.\nजळगाव : उच्च शिक्षण, नोकरी, डिजीटल शिक्षण, यासह युवकांच्या अनेक समस्या आहेत. हे प्रश्‍न युवकांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. ते मांडू शकतात, त्यामुळे युवकांनीच प्रत्येक महाविद्यालयात चर्चा करून 'युवा धोरण'तयार करावे, त्यानंतर ते शासनस्तरावर पाठवावे ते राबविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी युवकांचे प्रश्‍न जाणून घेत व्यक्त केले.जळगावात तरूणाईशी त्यांनी संवाद केला.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान अंतर्गतर्फे जागर युवा संवाद आज जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी सभापती अरूणभाई गुजराथी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, मांजी मंत्री गुलाबराव देवकर, ऍड.रविंद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भास्कर पाटील,जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रचार्य एल.पी.देशमुख यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. युवकांनी राजकीय,सामाजिक, शेतकरी आत्महत्या,कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण याबाबत प्रश्‍न उपस्थित संवाद साधला.\nत्या म्हणाल्या राज्यात युवकांचे अनेक प्रश्‍न आहेत, मात्र युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अद्याप युवा धोरणच निश्‍चित करण्यात आलेले नाही. प्रत्येक महाविद्यालयात युवक युवतीने चर्चा करून त्या प्रश्‍नाचा उहापोह करावा. युवकाचे युवा धोरण ठरविण्यासाठी युवकांची समिती स्थापन करावी. महाविद्यालयात यु��ा धोरण निश्‍चित झाल्यावर प्रत्येक महाविदयालयाने ते शासनस्तरावर पाठवावे. ते राबविण्यासाठी विधीमंडळ व संसदेत आम्ही त्याचा पाठपुरावा करू.\nयुवकांशी संवाद साधत असतांना त्यांनी राज्याचे पहिले पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भात काही प्रश्‍न विचारले त्यावेळी युवकांमधून माहिती मिळाली नाही, त्याबाबत बोलतांना ते म्हणाले,राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत नवीन पिढीला काहीही माहिती नसणे हे दुर्देव आहे, परंतु अगोदरच्या पिढीचे अपयश आहे. नवीन पिढीला त्यांच्या ओळख असण्याची गरज आहे, इतिहास हा नवीन पिढीला कळलाच पाहिजे तो जगण्यासाठी त्याची गरज आहे. त्यासाठी नव्या पिढीला त्याची माहिती देण्याची गरज आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे जळगावात महाविद्यालयात त्यांच्या जीवनावर व्याखान आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nराज्यात डिजीटलचा गवागवा केला जात असला तरी राज्यसरकार त्या तंत्रज्ञानात पूर्णपणे अपयशी झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाईन फार्म करून घेतांना शेतकऱ्यांच्या अंगठ्याचे ठसे न उमटने हे तत्रज्ञानाचे अपयश आहे. मुबंई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणी वेळेवर न होणे हेसुध्दा अपयशच आहे. जर तेवढाच खर्च शिक्षकावर केला असतात तर त्यांनी दुप्पट पेपर तपासले असते. त्यामुळे राज्यातील तंत्रज्ञानानही आपल्या बदलण्याची गरज आहे.\nलोकसभेत अंपगाना प्रतिनिधीत्व मिळावे\nलक्ष्मी शिंदे या अपंग युवतीने राज्यात कलावंत, क्रिडापटू यांना राज्यसभेत प्रतिनिधीत्व दिले जाते. परंतु अपंगाना का प्रतिनिधीत्व दिले जात नाहीअसा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर उत्तर देतांना खासदार सुळे म्हणाल्या, ही सूचना खरोखरच चांगली आहे, राष्ट्रपतीना राज्यसभा सदस्य नियुक्तीचे अधिकारातर्गत एका अपंग सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत आपण त्यांना पत्र देणार आहोत. यावेळी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. पियुष नरेंद्र पाटील, पल्लवी शिंपी या युवतीने प्रारंभी मनोगत व्यक्त केले. प्रा.राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T03:02:50Z", "digest": "sha1:ZQ7SXUAJRPPRZ3SGZZTEW5RMOPT7WNC6", "length": 16072, "nlines": 138, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम <% if ( total_view > 0 ) { %> <%= total_view > 1 ? \"total views\" : \"total view\" %>, <% if ( today_view > 0 ) { %> <%= today_view > 1 ? \"views today\" : \"view today\" %> no views today\tNo views yet", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nYou are here: Home » वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nकोणत्याही वाहन विक्रेत्यास वाहन नोंदणी शिवाय वाहन विकता येत नाही.प्रत्येक वाहन विक्रेत्याकडे मिळणारे वाहन हे तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपी वाहन नोंदणी केलेले असते. डीलर कडून नविन वाहन घेतल्या नंतर ७ दिवसाच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक आहे.नोदणी न केलेले वाहन वापरू नये.प्रत्यक्ष वाहन विक्रेत्याकडून वाहन घेताना किंवा घेतल्यावर ते पक्के बिल वाहन प्रमाणपत्र घ्यावे.वाहन नोंदणीचे वेळी नियमाप्रमाणे आर टी ओ यांचे समोर जे वाहन नोंदवायचे आहे ते प्रत्येक्ष सादर करावे.\nवाहन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे\nफॉर्म क्र २० व वाहन विक्रेत्याकडून सेल सर्टिफिकेट फॉर्म क्र २१\nकंपनीचे वाह्ना संबंधीचे मार्ग योग्यता रोडवर्दीनेस प्रमाणपत्र\nवाहतूक मान्यता प्रमाणपत्र व खरेदी कर पावती\nतात्पुरती वाहन नोंदणी प्रमानपत्र\nपॅन कार्ड क्र किंवा अर्ज क्र ६० दोन प्रतीत\nप्रमाणित विमा प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र स्टॅम्प\nनगरपालिका जकात भरल्याची पावती\nशेतीसाठी उपयुक्त वाहन नोंदणीसाठी उदा.ट्राक्टर,ट्रेलर ७/१२ उतारा.\nदुय्यम मालकी वाहन नोंदणी\nएकाच कार्यक्षेत्रातील असेल तर १४ दिवस\nजर दुसरया कार्यक्षेत्रातील असेल तर ३० दिवस\nफॉर्म २९ विक्रेत्याचे प्रतिज्ञापत्र\nफॉर्म क्र ३० खरेदी करणार यांचे प्रतिज्ञापत्र\nफॉर्म क्र २९ वाहन आकारणी सुल्कासह कार्यक्षेत्राबाहेरील वाहन असल्यास नाहरकत दाखला,पी यु सी सर्टिफिकेट,विमा प्रमाणपत्र,वाहन नोंदणी प्रमाणपत्र,कर प्रमाणपत्र.\nमला माझी नविन दुचाकी वाहनाची नोंद करायची आहे आणि गाडी चा नंबर 1818 हा घ्यायचा आहे . तरी मला काही मदत करावी \nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nजॉब पोर्टल – करिअर मार्गदर्शन\nआमच्या ऑफिस मध्ये कामासाठी जोब ओपनिंग आहे.\nकाम्पुटर आणि इंटरनेट [अनुभवी / फ्रेशर ] १२ +\nदिघी पुणे – जवळच्या उमेदवारांस प्राधान्य\nकामाचे स्वरूप आणि इतर माहिती प्रत्यक्ष मुलाखती मध्ये दिली जाईल.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शि���ाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nनवीन सरकारी योजना (2)\nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे (240)\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र (111)\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद (105)\nवारस नोंदी कशा कराव्यात (99)\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना (86)\nसर्व हक्क सुरक्षीत © 2018 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑\nआपणास काही मदत हवी आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/work-place-118091000021_1.html", "date_download": "2018-11-17T03:25:26Z", "digest": "sha1:VCA6IKBCXFPJGRX2X4BQZD26UCEUUDYP", "length": 13114, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दीर्घायुषी होण्यासाठी कामातून सुट्टी घेणे आहे गरजेचे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदीर्घायुषी होण्यासाठी कामातून सुट्टी घेणे आहे गरजेचे\nआपल्याला दीर्घायुष्य लाभावे, असे सगळ्यांनाच वाटते. तुमचीही अशी इच्छा असेल तर तुम्हाला आपल्या कामातून काही दिवस सुट्टी घेऊन सहलीला जाण्याची गरज आहे, असा खुलासा एका नव्या अध्ययनातून झाला आहे. तब्बल 40 वर्षे सुरू असलेल्या या अध्ययनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांनी वर्षभरात तीनआठवड्यांपेक्षा कमी सुट्टी घेतली, त्यांच्या मृत्यूची शक्यता सुट्टी घेणार्‍या लोकांच्या तुलनेत तिप्पट जास्त होती. फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकीचे प्राध्यापक टीमो स्ट्रँडबर्ग यांनी सांगितले की, तुमची जीवनशैली हेल्थी आहे व तुम्ही आपल्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेता. त्यामुळे सुट्टी न घेता सतत घेतलेली कठोर मेहनत तुम्हाला काहीच हानी पोहोचवत नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, दीर्घायुष्य व तणावातून सुटका हे मुद्दे येतात तेव्हा फक्त आरोग्यदायक आहार व नियमित व्यायामच पुरेसा नाही. त्यासाठी तुम्हाला कामातून सुट्टी घेणे गरजेचे आहे. 1970मध्ये या अध्ययनाची सुरुवात झाली होती. त्यात 1919 ते 1934 दरम्यान जन्मलेल्या 1,200 मध्यमवयीन लोकांचा समावेश करण्यात आला होता. या सगळ्यांना उच्च रक्तदाब, धू्म्रपान व लठ्ठपणामुळे ह्रदयविकाराचा धोका होता. अध्ययनात सहभागी 50 टक्के\nलोकांना व्यायाम, खाण्यापिण्याची पथ्ये, व्यसनमुक्ती व वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला.\nविमान दुर्घटनेत थोडक्यात बचावले १३६ प्रवासी\nऑफिस कल्चरमध्ये \"देसी साडी\"ची क्रेझ\nजिन्याचे वास्तुदोष दूर करा\nबाबा राम रहीममुळे पोस्ट ऑफिस त्रस्त\nफॉर हेल्दी ऑफिस लाईफ\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमाकडांच्या टोळीने केला हल्ला, महिला मृत\nआग्रा- ताज नगरी आग्रा येथे माकडांची दहशत खूपच वाढली आहे. मागील 12 दिवसात एका मुलाला ...\nओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन\nबंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hindutva-is-an-inclusive-concept-and-does-not-represent-hostility-to-muslims-bhagwat/", "date_download": "2018-11-17T03:14:21Z", "digest": "sha1:WZM5Q7CUCAQL7WFQW2XCI7GFFY4LR7B5", "length": 8449, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुस्लीमांना जागा नसेल तर हिंदुत्वाला अर्थ नाही : भागवत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुस्लीमांना जागा नसेल तर हिंदुत्वाला अर्थ नाही : भागवत\nटीम महाराष्ट्र देशा- ‘हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात संघाची तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ‘भविष्यातील भारत’ संवादात आज दुसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.\nनेमकं काय म्हणाले सरसंघचालक \n‘‘हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. आम्ही म्हणतो की, हे हिंदु राष्ट्र आहे. याचा अर्थ हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लीमांना जागा नाही, असा होत नाही. ज्यादिवशी या देशात मुस्लीम नसायला पाहिजेत असे वाटेल त्या दिवशी या देशात हिंदुत्वही राहिलेले नसेल. हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुस्लीमांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. जर आपण मुस्लीमांना स्वीकारत नसू तर ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे भारतीयत्व आणि सर्वसमावेशकता आहे.विविधतेत एकता मानून सर्वांचा सर्वांगीण विकास साधणे हे हिंदुत्वाचे मूळ तत्त्व आहे. त्यामुळे इथला मुस्लीम हिंदुत्वाला वज्र्य नाही. ‘हिंदुत्व’ असा शब्द वापरायचा नसेल तर नका वापरू, ‘भारतीय’ म्हणा. पण या शब्दाला संघाचा विरोध नाही”.\nहिंदुस्थान फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मींयाचाही-मोहन भागवत\nजे त्यांच्या मूळ देशाला धोकादायक ठरत आहेत ते आश्रय देणाऱ्या देशांसाठी ते सुरक्षित कसे असू शकतील’\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/man-bites-a-dog/", "date_download": "2018-11-17T02:37:28Z", "digest": "sha1:7P2MB6L5PTRHPJOSUH3UWFNZSDHPCDCT", "length": 7758, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जेव्हां माणूस कुत्र्याला चावतो...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजेव्हां माणूस कुत्र्याला चावतो…\nटीम महाराष्ट्र देशा : पत्रकारितेच शिक्षण घेत असतांना बातमीदारी विषयात बातमी म्हणजे काय किंवा बातमी कशाची होते हे शिकवतात. याच मुख्य उदाहरण कानावर यायचं ते ‘कुत्रा माणसाला चावला ती बातमी नाही मात्र जर का माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी’ हे शिक्षक नेहमी सांगत असतात. आज हे उदाहरण खर उतरलं ते असं. अमेरिकेत एक माणूस चक्क कुत्र्याला चावला. त्यामुळे पोलिसांनी कुत्र्याला चावल्याप्रकरणी सदर माणसाला अटक केली.\nकुत्र्याचा माणसाणे चावा घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत लेप्टनंट किलरी म्हणाले की,‘तुम्ही पोलिसांच्या कुत्र्याबरोबर चावण्याची स्पर्धा करत असाल तर तुम्ही जिंकणार नाही. कारण त्याला चांगले माहिती आहे कसे चावायचे.’ अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील एका व्यक्तीने अटक टाळण्यासाठी पोलिसांच्याच कुत्र्याला कपड्यांमध्ये गुंडाळून लपवण्याचा प्रयत्न केला. तसेच कुत्र्याच्या डोक्याचा चावा घेत पट्ट्याच्या सहाय्याने गळा आवळला. याबाबत स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानूसार,‘अटक टाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि कुत्र्याचा चावा घेतल्याबद्दल एकाला अटक केली आहे. पोलिस तपासासाठी संबंधित व्यक्तीच्या घरी गेले असताना ही घटना घडली.’\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना ग���भीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/patidar-leader-hardik-patel-criticise-on-bjp-over-election-manifesto/", "date_download": "2018-11-17T02:40:32Z", "digest": "sha1:REPMRVOJUB5KAJC2CZBIH62KTPC3DPRQ", "length": 7778, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सीडीच्या नादात भाजप जाहीरनामा बनवण्याच विसरली – हार्दिक पटेल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसीडीच्या नादात भाजप जाहीरनामा बनवण्याच विसरली – हार्दिक पटेल\nटीम महाराष्ट्र देशा: सीडी बनवण्याच्या नादात गुजरातमध्ये भाजप जाहीरनामाच विसरली असल्याची खोचक टीका पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र अद्याप सत्ताधारी भाजपकडून आपला जाहीरनामाच प्रसिद्ध करण्यात आल नाही. यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे.\nCD बनाने के चक्कर में भाजपा घोषणा पत्र बनाना भूल गई,कल वोटिंग हैं\n‘गुजरातमध्ये विकासासोबत निवडणूक जाहीरनामाही हरवला आहे. साहेब तुम्हाला कोणी काही बोलणार नाही पुन्हा एकदा तुमच्या स्टाइलमध्ये जाहीरनाम्यामध्ये फेका’ म्हणत हार्दिक पटेल यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला चांगलेच धारेवर धरल आहे\nगुजरात में विकास के साथ साथ चुनावी घोषणा पत्र भी लापता हैंसाहब कोई कुछ भी नहीं कहेगा कृपया आप एक बार चुनावी घोषणा पत्र में अपनी शैली में फेंक दीजिए \nगुजरात निवडणुकीमध्ये हार्दिक पटेलचे कथित व्हिडीओ जाहीर करण्यात आले होते. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता हर्दिकेनेही याच मुद्यावरून भाजपवर निशाना साधाला आहे.\nतृप्ती देसाई केरळ��त दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-11-17T03:06:35Z", "digest": "sha1:4BE2N3AFO76FPT4XUI54DTPFG5FTGZEI", "length": 8304, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सासानिद साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\n(सासानी साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)\n← २२४ – ६५१ →\nराष्ट्रप्रमुख अर्दाशिर पहिला (२२४-२४१)\nअ‍ॅकेडियन • इजिप्शियन • कुशाचे राज्य • पुंताचे राज्य • अ‍ॅझानियन • असिरियन • बॅबिलोनियन • अ‍ॅक्सुमाइट • हिटाइट • आर्मेनियन • पर्शियन (मीड्ज • हखामनी • पर्थियन • सासानी) • मॅसिडोनियन (प्टॉलेमिक • सेल्युसिद) • भारतीय (मौर्य • कुषाण • गुप्त) • चिनी (छिन • हान • जिन) • रोमन (पश्चिमी • पूर्वी) • टेओटिवाकान\nबायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रि��ी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई\nतोंगन • भारतीय (मराठे • शीख • मुघल) • चिनी (मिंग • छिंग) • ओस्मानी • पर्शियन (सफावी • अफ्शरी • झांद • काजार • पहलवी) • मोरक्कन (सादी • अलोइत) • इथियोपियन • सोमाली (देर्विश • गोब्रून • होब्यो) • फ्रान्स (पहिले • दुसरे) • ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) • जर्मन • रशियन • स्वीडिश • मेक्सिकन (पहिले • दुसरे) • ब्राझील • कोरिया • जपानी • हैती (पहिले • दुसरे)\nपोर्तुगीज • स्पॅनिश • डॅनिश • डच • ब्रिटिश • फ्रेंच • जर्मन • इटालियन • बेल्जियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१७ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/164?page=1", "date_download": "2018-11-17T02:35:39Z", "digest": "sha1:DUAD6NFI2IXE255PIACA5QABMJZCFHI3", "length": 14519, "nlines": 199, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रशासन : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रशासन\nपॅन कार्ड असतांना आधार कार्ड ची गरज काय गवर्मेंटनी बऱ्याच ठिकाणी आधार कार्ड मॅनडेटरी केले आहे, ते का\nत्याचा मागचा उद्देश्य काय आहे\nअमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष डानल्ड टृंप यांच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी हा धागा. राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयाचा परिणाम तळागाळातल्या माणसांपासुन \"टू बिग टु फेल\" संस्थांवर होत असल्याने इथे अगदि एलिमेंटरी शाळेच्या बाकापासुन ते इमिग्रेशनच्या डाका पर्यंत आणि झालंच तर रशियन कॉल पासुन मेक्सिकन वॉल पर्यंत चर्चा करायला हरकत नाहि.\nRead more about ट्रंपच्या राज्यात...\nRead more about प्रशासकांना कळकळीची विनंती.\nपाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nभाग ०१ पासून पुढे –\n( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली )\nRead more about पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nनिर्विघ्नं कुरु मे देव - अर्थात आपत्ती व्यवस्थापन\nनिर्विघ्नं कुरु मे देव\nप्रवासाला निघताना, परिक्षेला जाताना, नोकरीच्या मुलाखती आधी, शाळा-कॉलेजच्या अ‍ॅडमिशन साठी, आणि इतरही अनेकवेळा आपण \"निर्विघ्नम् कुरु मे देव\" अशी मनोमन प्रार्थना करतो - कधी उघड, कधी प्रकट तर कधी आपल्या चिंतेत असताना अधाहृत स्वरुपात नकळतही. या प्रार्थनेच्या पुढचं पाऊल म्हणजे अपेक्षित- अनपेक्षित अशा घटनांना तोंड देण्यासाठी आपण करत असलेली तयारी.\nRead more about निर्विघ्नं कुरु मे देव - अर्थात आपत्ती व्यवस्थापन\nगरज महानगर नियोजन संस्थांची\nनुकतीच बातमी वाचण्यात आली की पुण्याच्या आसपासच्या गावांचा समावेश पुणे शहराच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मागच्या वेळेस झाल्येल्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट २३ गावांकडे पुणे महानगरपालिकेला लक्ष पुरवता येत नाहीये. मनपा चा विकास आराखडा १९८७ नंतर मंजूर झालेला नाहीये आणि शासन अजून काम मनपा कडे सोपवत आहे. निर्णय चुकीचा की बरोबर या चर्चेमध्ये मला रस नाही पण पुण्यासारखीच परिस्थिती बाकीच्या महानगरपालिकांची आहे. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या गावांचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. परंतु ती गावे नागरी सुविधांचा पुरवठा करण्यास मात्र समर्थ ठरत नाहीत. अशाने वेळ येते त्यांचा समावेश मनपा हद्दीत करायची.\nRead more about गरज महानगर नियोजन संस्थांची\nपंख पसरून उडणारी डुकरे\nपंख पसरून उडणारी डुकरे\nतू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस\nआणि मी हि तुझी\nकंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर\nकोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत\nआणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे\n(रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)\nRead more about पंख पसरून उडणारी डुकरे\nबिहारमध्ये जद(यु), राजद आणि काँग्रेस यांचे महागठबंधन नितिश कुमारांच्या राजीनाम्यानंतर तुटलेल आहे. ताज्या बातम्यांनुसार बिहारमध्ये पुन्हा भाजपा आणि जद(यु)चे आघाडी सरकार येईल असे दिसते.\nकाँग्रेस पक्षासाठी हा अजून एक पराभव आहे. आता त��यांचे राज्य असलेले कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल वगळता बाकी महत्त्वाचे मोठे राज्य नाही. यामध्येदेखील राज्यसभा, लोकसभा जागांच्या वजनानुसार कर्नाटक महत्त्वाचे, पंजाब/हिमाचल तुलनेने लहान आहेत.\nमा. राहुल गांधींनी स्वतः प्रयत्न करून जोडलेल्या महागठबंधनाची हार कुणामुळे झाली हा प्रश्न उभा राहील. लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेतच.\nRead more about बिहारमधील राजकीय उलथापालथ\nप्रवासी वाहतूक नियम कोणासाठी\nशाळेत असताना मित्राच्या सायकलवर डबलसीट बसून शहरातील रस्त्यावर फिरायला मजा वाटायची. असंच एकदा फिरत असताना एका सिग्नलला पोलिसाने आम्हाला अडवलं. सायकलच्या दोन्ही चाकांचे वॉल्व खोलून चाकातील हवा काढून टाकली व वॉल्वची रबरी नळी काढून मित्राच्या हातात दिले. आम्ही दोघे गांगरून पोलिसाकडे बघतच राहीलो. कितवीला आहात तुम्ही पोलिसाने विचारले. सातवीला, मित्राने सांगितले. मग डबलसीट सायकल चालवू नये हे तुम्हाला शाळेत शिकविले नाही पोलिसाने विचारले. सातवीला, मित्राने सांगितले. मग डबलसीट सायकल चालवू नये हे तुम्हाला शाळेत शिकविले नाही शाळेत तुम्हाला वाहतुकीचे नियम शिकवले असतील ना शाळेत तुम्हाला वाहतुकीचे नियम शिकवले असतील ना पोलिसाने विचारलं. नाही शिकवलं असं म्हणायची आमची हिम्मत झाली नाही.\nRead more about प्रवासी वाहतूक नियम कोणासाठी\nनोटबंदीचे सु-परीणाम भाग २\nपुर्वी \" नोटबंदीचे सु-परीणाम \" असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.\nRead more about नोटबंदीचे सु-परीणाम भाग २\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/malaria-a-deadly-desease/", "date_download": "2018-11-17T02:50:40Z", "digest": "sha1:MX3X2BR5JUYSTYJ3THLIEOQPHLA3HL7C", "length": 14774, "nlines": 138, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मलेरिया – एक जीवघेणा आजार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeआरोग्यमलेरिया – एक जीवघेणा आजा��\nमलेरिया – एक जीवघेणा आजार\nSeptember 10, 2018 डॉ. अविनाश केशव वैद्य आरोग्य, विशेष लेख\nमलेरियाचे अस्तित्व पृथ्वीतलावर हजारो वर्षांपासून असल्याचा ऐतिहासिक नोंदी अनेक ग्रंथातून आढळल्या आहेत. आज एकविसाव्या शतकात निदान भारताचा विचार करताना कोणत्याही रुग्णास आलेल्या तापाचे रोगनिदान करताना मलेरिया हा रोग प्रथम विचारात घेतला जातो.\nमलेरिया डास चावण्याने होतो व अशा डासांपासून विविध पद्धती वापरुन स्वतःचा बचाव कसा करावा याबाबतचे ज्ञान अगदी शाळेतील मुलांपासून सर्वांना असते. परंतु आजही डासाने मानव प्राण्यावर कुरघोडी केली आहे हे सत्य आहे.\n१८०० ते १९४० या दरम्यानच्या काळात कलकत्ता व मुंबई हि शहरे म्हणजे मलेरियाची व पर्यायाने डासांची माहेरघरेच समजली जात असत. त्या काळात या शहरात स्थाईक होणाऱ्यांना मलेरिया होणार व त्यातील काहीजण दगावणार हा एक अलिखित नियमच होता. १९५० नंतर मलेरियाच्या रुग्णांमध्ये विलक्षण घट होत होत अखेरीला १९७० पर्यंत डॉक्टर मंडळींनी मलेरिया हा इतिहास जमा केला होता. परिस्थिती इतकी सुधारली होती की वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मायक्रोस्कोप खाली रक्तातील परोपजीवींना दाखविणे ही साधी गोष्टही दुरापास्त झाली होती.परंतु १९८० ते ८५ सालानंतर मलेरियाचे पुनरागमन होऊन लवकरच डासांनी भारतभर भक्कम पाय रोवले. एक क्षुद्र मच्छर तो काय परंतु आता लिटल ड्रॅक्युलाज बनत गेला व त्याने सर्व भारतवासीयांना सळो की पळो करून सोडले.\nवैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर |\nयमस्तु हरति प्राणान् वैद्य:प्राणान धनानिच ||\nया संस्कृत उक्तीच्या धर्तीवर आज डासाला उद्देशून असे म्हणण्याची वेळ आली आहे….\nमशकदेव नमस्तुभ्यं यमराज सहचर |\nयमस्तु हरति प्राणान् त्वं प्राणान् स्वास्थं च शोषितम् ||\nयमराजाच्या सोबती असलेल्या हे डासदेवा, तुला माझा नमस्कार. ( अगदी कोपरापासून दोन्ही हात जोडून नमस्कार )\nयम केवळ प्राणच घेतो, तू मात्र शरीराचे स्वास्थ्य, रक्त आणि प्राणही घेतोस. (याबाबतीत तू तर यमदेवाच्या वरचढ आहेस. )\nडास हा मलेरियाच्या परोपजीवांचे प्रतिक्षालय आहे, असे असूनही ना त्याला ताप येतो, ना त्याचे मरण मलेरियामुळे होते. नोबेल पारितोषिक मिळविणारे इंग्लंडचे भूतपूर्व पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी इतिहासाचा शोध घेतल्याशिवाय भविष्याचा शोध घेता येत नाह�� असे भाष्य करून इतिहासाचे महत्त्व सांगितले आहे. कोणत्याही रोगाचे समूळ उच्चाटन करताना त्याबाबत सर्वांगीण दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागतो. आज बहुतेक प्रगत राष्ट्रांनी काही विकसनशील देशांनी या अभ्यासाचे भान ठेवून मलेरियाचे उच्चाटन करण्यात ९९ टक्के यश मिळविले आहे, परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की आज भारतातील मलेरियाचे भयानक स्वरूप पाहता फार कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे.\nसामान्य वाचकांना मलेरियाचा इतिहास, त्याच्या परोपजीवांचे जीवनचक्र, डास व त्याचे निर्मूलन याबाबतची शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न माझ्या `मलेरिया – कारणे आणि उपाय’ या पुस्तकात केलेला आहे. हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पुस्तक अजिबात नसून ढोबळ स्वरूपात माहिती देण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये गुंतागुंतीचे वैद्यकीय विश्लेषण टाळलेले आहे.\nयाच पुस्तकातल्या काही उतार्‍यांवर आधारित ही विशेष लेखमाला…\nशेवटी प्रबोधनातूनही आशेचा किरण दिसतो. मलेरिया उच्चाटनाचा सुवर्णदिन आपल्या सर्वांच्या आयुष्यात लवकरच उगवावा हीच मनापासून सदिच्छा व ईश्वरचरणी प्रार्थना \n– डॉ. अविनाश वैद्य\nAbout डॉ. अविनाश केशव वैद्य\t12 Articles\nभटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/yamraj-on-bengaluru-roads-to-spread-awareness-about-road-safety-118071100016_1.html", "date_download": "2018-11-17T02:16:12Z", "digest": "sha1:OQ7T2ZC6SLYYS2EW4KSU63M7YLPQBHB6", "length": 12273, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्राण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले यमराज | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्राण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले यमराज\nहिंदू धर्मात यमराजला मृत्यू देव असे मानले गेले आहे परंतू तोच यम जेव्हा लोकांच्या प्राणांची रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरला तर आश्चर्य वाटणे साहजिक आहे.\nअसेच काही दृश्य कर्नाटकाच्या हायटेक सिटी बंगळूरु येथे बघायला मिळाले, जेव्हा एक व्यक्ती यमराजच्या वेशभूषेत लोकांना रस्त्यावर सुरक्षित वाहन चालवण्यासाठी जागरूक करताना दिसला.\nसुरक्षेसाठी बंगळूरु ट्रॅफिक पोलिसांद्वारे जागरुकता मोहीम चालवण्यात आली होती. पोलिस लोकांना हेल्मेट घालण्यासाठी प्रेरित करत होते आणि यासोबतच गुलाबाचे फूल देऊन सन्मानित करत होते.\nया दरम्यान एक व्यक्ती यमराज लुकमध्ये दिसला. त्याने रस्त्यावर सुरक्षित चालणे व वाहन चालवताना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला. यमराज लोकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला.\nचित्र सौजन्य : ट्विटर\nयमराजाचे हे 7 मंदिर, कधी गेले आहात का आपण\nफी भरली नाही म्हणून 5 तास 59 मुलींना तळघरात ठेवले कैदेत\nथायलंड बचाव कार्यात भारताचा मोठा हात, गुहेतील मुलांना सुरक्षित काढण्यासाठी भारतीय कंपनीने केली मदत\nखासदारांनी आत्परीक्षण करण्याची वेळ आली आहे : सुमित्रा महाजन\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'हा' समज ठरवला खोटा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा स��ाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमाकडांच्या टोळीने केला हल्ला, महिला मृत\nआग्रा- ताज नगरी आग्रा येथे माकडांची दहशत खूपच वाढली आहे. मागील 12 दिवसात एका मुलाला ...\nओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन\nबंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T02:53:41Z", "digest": "sha1:I4QMJ3XSOWU3BRXJBAHN257UFIWVU3OX", "length": 7495, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानी तज्ज्ञांना भारताचे निमंत्रण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानी तज्ज्ञांना भारताचे निमंत्रण\nलाहोर – चेनाब नदीवर भारताकडून जे दोन जलविद्युत प्रकल्प सुरू आहेत त्याची पहाणी करण्यासाठी भारताने पाकिस्तानी तज्ज्ञांना आमंत्रण दिले आहे. त्यानुसार पुढील महिन्यात हे पाकिस्तानी तज्ज्ञ येथून या प्रकल्पाची पहाणी करणार आहेत. भारताकडून चेनाब नदीवर सुरू असलेल्या या दोन जलविद्युत प्रकल्पांना पाकिस्तानचा आक्षेप आहे.\nत्यासाठी त्यांना ही पहाणी करण्यासाठी भारताने पाचारण केल आहे. तथापी त्यांचे आक्षेप असले तरी भारताचे या प्रकल्पांचे काम थांबणार नाही असेही भारत सरकारने स्पष्ट केले आहे. नदी पाणीवाटपा बाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये दोन दिवसांची एक परिषद इस्लामाबादेत नुकतीच संपन्न झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.\nभारतात पाकल दल डॅमवर 1 हजार मेगावॅट क्षमतेचा आणि 48 मेगावॅट क्षमतेचा असे दोन जलविद्युत प्रकल्प उभारले जात आहेत. त्याला पाकिस्तानने सातत्याने विरोध केला आहे. या दोन्ही प्रकल्पांची पाकिस्तानी प्रतिनिधींना पहाणी करण्यास भारताने दिलेली अनुमती हे या परिषदेचे महत्वाचे फलित आहे असे सांगण्यात येते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतुम्ही प्रत्येक सेशन मध्ये 5 बळी घेऊ शकत नाही – जसप्रीत बुमराह\nNext articleकोल्हापुरात कारखान्याला भीषण आग\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T02:06:04Z", "digest": "sha1:GZTNGIDKKZWZK2DTOW4VOZLRNIKEPRXD", "length": 8028, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुण्यातील बहुतांशी शाळांचा निकाल शंभर टक्‍के | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुण्यातील बहुतांशी शाळांचा निकाल शंभर टक्‍के\nपुणे,दि.26 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुण्यातील बहुतांशी शाळांचे निकाल दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही शंभर टक्‍के लागले आहेत. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नव्वदच्या पुढे गुण मिळवले आहेत. पुण्यातील नामांकित शाळांमधील चुरस यंदाही अटीतटीची असल्याचे यंदाच्या निकालावरुन समोर येते आहे.\nपुण्यातील अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमधील श्रृती भागवत या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेत 95.40 टक्‍के गुण मिळवले आहेत. तर दिल्ली पब्लिक स्कूलमधील उत्कर्ष सिंघानिया 97.2 टक्‍के मिळवत वाणिज्य विषयात शाळेत पहिले येण्याचा मान पटकावला आहे. तसेच रायन शब्बीर खान या विद्यार्थ्याने 97 टक्‍के गुण ह्यमॅनिटीज या शाखेत मिळवले आहेत आणि सृष्टी निशिथ या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेतून 96.2 टक्‍के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.\nग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमधील आयुषी कश्‍यप या विद्यार्थिनीने 92.8 टक्‍के गुण विज्ञान शाखेतून मिळवले आहेत. या शाळेतील जुईली पटवर्धन या विद्यार्थिनीने वाणिज्य शाखेतून 95 टक्‍के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.\nकोंढव्यातील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्‍के लागला असून या शाळेची बारावीची ही पहिलीच बॅच होती. किरकी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्‍के लागला आहे.\nकॅम्पमधील आर्मी पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्‍के लागला असून पुर्वा मोघेकर या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेतून प्रथम येत 95.4 टक्‍के गुण मिळवले आहेत. संस्कृती स्कूलचाही निकाल शंभर टक्‍के लागला असून आदर्श निंगाणूर हा विद्यार्थी 94 टक्‍के गुण विज्ञान शाखेतून मिळवत प्रथम आला आहे. तसेच डीएव्ही पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्‍के लागला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिमसाखरमध्ये दत्तमंदिराच्या कामाचे भूमिपूजन\nNext articleबनावट परवान्याच्या आधारे रिव्हॉल्वर खरेदी प्रकरणात एकाचा अटकपूर्व फेटाळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1621785/kedarkantha-trek-the-best-winter-trek-in-the-himalayas-full-of-beautiful-sights-incredible-natural-beauty/", "date_download": "2018-11-17T02:46:18Z", "digest": "sha1:4RLOX2EOSOJESI4WC6MRSEHBE6BIKB63", "length": 9772, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Kedarkantha Trek The best winter trek in the Himalayas full of beautiful sights incredible natural beauty | हिमालयाच्या कुशीतले नंदनवन- ‘केदारकांता’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nहिमालयाच्या कुशीतले नंदनवन- ‘केदारकांता’\nहिमालयाच्या कुशीतले नंदनवन- ‘केदारकांता’\nकेदारकांता हे हिमालयाच्या कुशीतलं १२५०० फूटांवरचं एक शिखर आहे.\nगेल्या काही वर्षांमध्येच ट्रेकर्ससाठी हे नंदनवन झालं असून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत अक्षरश: हजारो ट्रेकर्स केदारकांताला येतात.\nउत्तराखंडमधल्या डेहराडूनपासून साधारणपणे १८० किलोमीटर तर मसुरीपासून १५० किलोमीटरवर सांकरी नावाचं छोटंसं गाव आहे, हे गाव म्हणजेच केदारकांताचा बेस कँप.\nसाधारणपणे ८००० फूटांवर असलेलं सांकरी गाव एकदा सोडलं की पुढे वस्तीच नाही, त्यामुळे वीज नाही, पाणी नाही, मोबाईलची रेंजदेखील नाही, असतो चारही बाजूला फक्त बर्फच बर्फ.\nसांकरीहून निघालो की जुदा तलाव, ल्हुहासू असे मधले टप्पे एकेक दिवशी पार करत लागतो केदारकांताचा टप्पा.\nसांकरीहून निघाल्यापासून ते केदारकांतापर्यंत सगळीकडे बर्फच असतं आणि तापमान उणे १७ डिग्री इतकं घसरतं, त्यामुळे थंडी नी बर्फ या दोघांची मजा घ्यायची असेल तर केदारकांता एकदम चांगली जागा आहे.\nटूर ऑपरेटर्सच्या किंवा स्थानिकांच्या मदतीनं तंबूची, खाण्यापिण्याची तसेच गाईड्सची वगैरे सगळी व्यवस्था माफक दरात होते.\nमध्यम ते अवघड प्रकारात हा ट्रेक मोडणारा असून सांकरी - केदारकांता - सांकरी अशा चार ते सहा दिवसांच्या ट्रेकचा एकूण दरडोई खर्च पाच ते सात हजार रुपयांच्या आसपास होतो.\nज्यांना बर्फात खेळण्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचाय, ट्रेकचा आनंद लुटायचाय आणि ते ही माफक खर्चात, तर त्यांनी केदारकांताला अवश्य भेट द्यावी. अर्थात, सुरक्षिततेच्या दृष्टीनं अनुभवी टूर ऑपरेटर्स अथवा स्थानिकांची मदत घेऊनच हा ट्रेक करावा.\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके श���भेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/manuals", "date_download": "2018-11-17T02:40:04Z", "digest": "sha1:IF5R662FKQMOYBTQSCZ6EYW67HMDRMKE", "length": 12823, "nlines": 229, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "कार्यपद्धती व नियमपुस्तिका | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nप्रशासकीय सवलत ( एडीएम रिलीफ ) साठी यूजर मॅन्युअल. / (1.52 MB)\n१) ई - वे बिल\nई - वे बिल सिस्टेम - युजर मॅन्युअल / (2.01 MB)\n२) जीएसटी - विवरणपत्रे\n3) व्हॅट/ सीएसटी विवरणपत्रे टेम्प्लेट - मूळ, सुधारित U/S 20(4) (a) व नियमित U/S 20(4) (b) व वार्षिक सुधारित विवरण U/S 20(4) (b) आणि (c) (३ लाख बीजकांपर्यंत)\n4) व्हॅट/ सीएसटी विवरणपत्रे टेम्प्लेट - वार्षिक सुधारित विवरण U/S 20(4) (b) आणि (c) (३ लाख बीजकांपासून पुढे)\n५) टेम्प्लेट व युजर मॅन्युअल (३१/०३/२०१६ पर्यंतच्या कालावधीसाठी) विवरणपत्रे व्हॅट/ सीएसटी\n६) नमुना २३१ युजर गाईड व युजर मॅन्युअल मूळ व सुधारित U/S 20(4) (a) (०१/०४/२०१६ पासून पुढे) विवरणपत्रे व्हॅट/ सीएसटी नवीन प्रणाली\n७) नमुना २३२ युजर गाईड व युजर मॅन्युअल मूळ व सुधारित U/S 20(4) (a) (०१/०४/२०१६ पासून पुढे) विवरणपत्रे व्हॅट/ सीएसटी नवीन प्रणाली\n८) नमुना २३३ युजर गाईड व युजर मॅन्युअल मूळ व सुधारित U/S 20(4) (a) (०१/०४/२०१६ पासून पुढे) विवरणपत्रे व्हॅट/ सीएसटी नवीन प्रणाली\n९) नमुना २३४ युजर गाईड व युजर मॅन्युअल मूळ व सुधारित U/S 20(4) (a) (०१/०४/२०१६ पासून पुढे) विवरणपत्रे व्हॅट/ सीएसटी नवीन प्रणाली\n१०) नमुना २३५ युजर गाईड व युजर मॅन्युअल मूळ व सुधारित U/S 20(4) (a) (०१/०४/२०१६ पासून पुढे) विवरणपत्रे व्हॅट/ सीएसटी नवीन प्रणाली\n११) नमुना सीएसटी युजर गाईड व युजर मॅन्युअल मूळ व सुधारित U/S 20(4) (a) (०१/०४/२०१६ पासून पुढे) विवरणपत्रे व्हॅट/ सीएसटी नवीन प्रणाली\n१२) टीडीएस टेम्प्लेट आणि युजर मॅन्युअल - (०१/०४/२०१६ पासून पुढे) विवरणपत्रे व्हॅट/ सीएसटी नवीन प्रणाली\n१३) टीसीएस टेम्प्लेट आणि युजर मॅन्युअल - (०१/०४/२०१६ पासून पुढे) विवरणपत्रे व्हॅट/ सीएसटी नवीन प्रणाली\n१४) व्यवसायकर विवरणपत्रे टेम्प्लेट आणि युजर मॅन्युअल\n१५) ऐषआराम कर विवरणपत्रे टेम्प्लेट आणि युजर मॅन्युअल\n16) स्थानिक क्षेत्रामध्ये मालाच्या व वाहनाच्या प्रवेशावरील कर विवरणपत्रे टेम्प्लेट व यूजर मॅन्युअल\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1001.html", "date_download": "2018-11-17T03:17:35Z", "digest": "sha1:JWNNAFE5SXTGFRXWHMEOQQJJEHYMQZDN", "length": 6877, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सारसनगर हे शहरामध्ये विकासाचे मॉडेल ठरले - आ. संग्राम जगताप. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Sangram Jagtap सारसनगर हे शहरामध्ये विकासाचे मॉडेल ठरले - आ. संग्राम जगताप.\nसारसनगर हे शहरामध्ये विकासाचे मॉडेल ठरले - आ. संग्राम जगताप.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सारसनगरमधील नागरिक गेल्या 7 वर्षांपूर्वी या भागातून नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे या भागात विकासाला चालना देण्यात आली. आज सारसनगरमधील सर्व विकासकामे मार्गी लावली आहेत. दर्जेदार रस्ते केले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nत्यामुळे या भागात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फेज-2 पाणीयोजनेचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पूर्ण दाबाने या परिसरातील नागरिकांना पाणी मिळेल. सारसनगर हे शहरामध्ये विकासाचे मॉडेल ठरले आहे. त्याप्रमाणे शहरातील उपनगरांच्या विकासाला आमदारकीच्या माध्यमातून चालना देत आहोत, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.\nआ. संग्राम जगताप यांच्या प्रयतकतून सारसनगरमधील बाकलीवाल कॉलनीत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. जगताप बोलत होते. याप्रसंगी ज्ञानदेव पांडुळे, प्रकाश भागानगरे, सुरेश आंबेकर, छबूराव कांडेकर, महादेव कराळे, भाऊसाहेब पांडुळे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nआ. जगताप पुढे म्हणाले की, नागरिक विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींबरोबर उभे राहिल्यास विकास होतो. काम करण्यास वेगळा आनंद मिळतो. सारसनगरमधील सर्व रस्ते डांबरीकरणाने व कॉंक्रिटीकरणाचे जोडण्याचा आपला प्रयत्न आहे. अजून काही कामे बाकी असून, ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/photos/marathi-actress-tejaswini-pandit-navdurga-photos-4208/n-a-4214.html", "date_download": "2018-11-17T02:20:55Z", "digest": "sha1:N7Q6KQQF4V4XUOI3P2PZQ6DRC6XHRRGE", "length": 13160, "nlines": 124, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "चौथं रुप कुष्मांडा देवी. | तेजस्विनीने साकारल्या नवदुर्गा.... | Latest Photos, Images & Galleries | LatestLY.com", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध���यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिव���द\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nतेजस्विनीने साकारल्या नवदुर्गा.... चौथं रुप कुष्मांडा देवी.\nदेवीचे पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री देवी. (Photo Credit : Instagram)\nदेवीचं दुसरं रुप ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी हे शांततेचं प्रतिक आहे. (Photo Credit : Instagram)\nदेवीचं तिसरं रुप चंद्रघंटा- धैर्याचं प्रतिक. (Photo Credit : Instagram)\nपाचव्या रुपात स्कंदमाता देवी. (Photo Credit : Instagram)\nकात्यायनी देवी सक्षमतेचं प्रतिक. (Photo Credit : Instagram)\nकालरात्री देवी शक्तीचं प्रतिक. (Photo Credit : Instagram)\nमहागौरी मुक्ततेचे प्रतिक. (Photo Credit : Instagram)\nदेवी सिद्धीदात्री म्हणजे पूर्णावस्था. (Photo Credit : Instagram)\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-30-cores-mahishal-krushna-khore-104809", "date_download": "2018-11-17T03:00:52Z", "digest": "sha1:RD3MLGUMFYAKECRXSAZ7RHU4K6KVWM4A", "length": 14468, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News 30 cores to Mahishal from Krushna Khore ‘म्हैसाळ’ला कृष्णा खोरेतून ३० कोटी | eSakal", "raw_content": "\n‘म्हैसाळ’ला कृष्णा खोरेतून ३० कोटी\nशुक्��वार, 23 मार्च 2018\nसांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कोंडी फोडण्यात अखेर बुधवारी (ता. २१) मध्यरात्री यश आले. मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा कृष्णा खोरेच्या पाणीपट्टीतून वीज बिलाचे पैसे भरण्याचे मंजूर केले. सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.\nसांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कोंडी फोडण्यात अखेर बुधवारी (ता. २१) मध्यरात्री यश आले. मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा कृष्णा खोरेच्या पाणीपट्टीतून वीज बिलाचे पैसे भरण्याचे मंजूर केले. सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यासाठीची उर्वरित प्रक्रिया काल सुरू होती. उद्यापर्यंत पैसे महावितरणकडे वर्ग होतील आणि योजना कार्यान्वित होईल, अशी माहिती खासदार पाटील आणि आमदार सुरेश खाडे यांनी दिली.\nम्हैसाळ योजनेच्या ३४ कोटी रुपये थकीत वीज बिलामुळे कोंडी झाली आहे. टेंभू, ताकारी योजना सुरू होऊन दीड महिना उलटला, मात्र चार तालुक्‍यांचे लाभक्षेत्र असलेल्या ‘म्हैसाळ’च्या थकबाकीची मुद्दा कसा सुटणार, हे कोडे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात ५० कोटींच्या निधीला सकारात्मक प्रतिसाद देत तशी टिपणी लिहिली होती, मात्र फाईल मार्गी लागली नाही. आपत्ती निवारणातून निधीसाठीचे प्रयत्न सुरू झाले, मात्र त्यात एका फाईलला दुसरी फाईल वाढत निघाल्याने कोंडी झाली. परिणामी, म्हैसाळला पैसे कशातून मिळणार, असा तिढा निर्माण झाला होता. त्यावर कृष्णा खोरेकडे शिल्लक असलेल्या पाणीपट्टीच्या निधीतून तरतुदीवर चर्चा आली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत खासदार पाटील यांच्या बैठकांचा फेर सुरू झाला. त्यात काही काळ ताणाताणीही झाली, खासदार पाटील, आमदार खाडे यांनी प्रसंगी राजीनामा देऊ, अशी भूमिका घेतली होती. अखेर श्री. महाजन यांनी कृष्णा खोरेच्या शिल्लक दोनशे कोटींतून ३० कोटी देण्याची तयारी दर्शवली आणि कोंडी फुटली.\nदोन दिवसांत उर्वरित प्रक्रिया\nखासदार पाटील म्हणाले,‘‘मुख्यमंत्र्यांनी संकट काळात अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन ‘म्हैसाळ’साठी साथ दिली. काही आर्थिक अडचणी आल्या, मात्र त्यावर मार्ग काढत गिरीश महाजन यांनी निधी मंजूर केला आहे. योजनेच्या लाभक्षेत्रातील शेती संकटात असताना मागे हटून चालणारे नव्हते. दिल्लीत अधिवेशन सोडून मुंबईत तळ ठोकला होता. त्याला शेवटी यश आले, दोन दिवसांत उर्वरित सर्व प्रक्रिया पूर्ण होतील.’’\nआमदार खाडे म्हणाले,‘‘येत्या दोन दिवसांत उर्वरित विषय मार्गी लागून योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’’\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-vegetable-vendors-103327", "date_download": "2018-11-17T03:14:00Z", "digest": "sha1:N7W3O4ZHG5R4F6FJ2N2VL6HW2UQVLJ76", "length": 16717, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nashik Vegetable vendors दुर्गा उद्यानातील गाळ्यास भाजीविक्रेत्यांचा विरोध | eSakal", "raw_content": "\nदुर्गा उद्यानातील गाळ���यास भाजीविक्रेत्यांचा विरोध\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nनाशिक रोड - दुर्गा उद्यानामधील गाळे घेण्यास भाजीविक्रेत्यांनी विरोध केल्याने महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयात गुरुवारी (ता. १५) दुपारी सोडत पद्धतीने गाळेवाटप झाले नाही. भाजीबाजाराच्या प्रश्‍नावर तोडगा न निघाल्याने विक्रेते रस्त्यावरच बसतात. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे. प्रशासनाने गुरुवारी केलेल्या तयारीवर पाणी फेरले गेले.\nनाशिक रोड - दुर्गा उद्यानामधील गाळे घेण्यास भाजीविक्रेत्यांनी विरोध केल्याने महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयात गुरुवारी (ता. १५) दुपारी सोडत पद्धतीने गाळेवाटप झाले नाही. भाजीबाजाराच्या प्रश्‍नावर तोडगा न निघाल्याने विक्रेते रस्त्यावरच बसतात. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे. प्रशासनाने गुरुवारी केलेल्या तयारीवर पाणी फेरले गेले.\nपूर्वी सिन्नर फाटा येथे भाजीबाजार भरत होता. रेल्वेपूल ओलांडून भाजी घेण्यास ग्राहकांना अडचणीचे होऊ लागले. वाढत्या लोकसंख्येमुळे भाजीबाजार कमी पडू लागला होता. नाशिक रोड येथील मुक्तिधाम रोड, जुन्या देना बॅंकेशेजारी रस्त्यावर काही भाजीविक्रेते बसू लागले; परंतु रस्त्यावर वर्दळ वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. रस्त्यावर अग्निशमन दलाचे बंब व रुग्णवाहिका जाण्यास अडचण निर्माण होऊ लागल्याने १९९६ मध्ये महापालिकेने येथील भाजीविक्रेत्यांना दुर्गा उद्यानाच्या जागेत स्थलांतरित केले होते. तेथे चांगल्याप्रकारे भाजीबाजार भरत होता. जवाहर मार्केटमधील महापालिकेची प्रशासकीय इमारत कामकाजासाठी कमी पडू लागल्याने सर्व खाती एकाच इमारतीत असावीत, अशी नागरिकांची मागणी होती. त्यामुळे महापालिकेने दुर्गा उद्यान येथील जागेवर प्रशासकीय इमारत बांधण्यास मंजूर केले. त्यानुसार भाजीविक्रेत्यांना इमारतीच्या मागील बाजूस जागा दिली; परंतु या भाजीबाजारात येण्यास रस्ता नसल्याने ग्राहक बाजारात येत नव्हते. भाजीमालाला ग्राहक नसल्याने विक्रेते सुंदरम कॉम्प्लेक्‍स, शिवाजी चौक, बिटको हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर बसू लागले. महापालिकेने प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबरोबर दुर्गा उद्यानामधील इमारतीमागे भाजीविक्रेत्यांना पत्र्याचे शेड, ओटा या पद्धतीने गाळे तयार केले. २००८-०९ दरम्यान भाजीविक्रेत्यांना सोडत पद्धतीने गाळेवाटप केले. सुभाष रोड, बिटको हॉस्पिटलशेजारून आणि प्रशाकीय इमारतीशेजारून भाजीबाजारात येण्यासाठी चारही बाजूने रस्ता करून द्यावा, अशी मागणी होती. पण सुभाष रोड व बिटको हॉस्पिटलच्या बाजूने रस्ता उपलब्ध झाला नाही. सध्या असलेला रस्ता अरुंद व अडचणीचा असल्याने ग्राहक भाजी घेण्यास बाजारात येत नाहीत. त्यामुळे विक्रेते रस्त्यावर बसू लागले. नंतर सुंदरम कॉम्प्लेक्‍समधील रहिवाशांचा भाजीबाजाराला विरोध होऊ लागल्याने विक्रेते वि. दा. सावरकर उड्डाणपुलाखाली बिटको चौक ते पोलिस ठाण्यापर्यंत बसू लागले.\nदुर्गा उद्यान जागेत आठ बाय पाचचे दोनशे गाळे आहेत. महापालिकेने आकार कमी करून साडेचार बाय पाचचे दोनशे ते अडीचशे गाळे तयार केले आहेत. हे लहान असून, भाजीपाल्याच्या तीन पाट्याही या जागेवर ठेवता येणार नाहीत. विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने सोडत पद्धतीने फक्त दोनशे ते अडीचशे विक्रेत्यांना जागा मिळेल. उर्वरित विक्रेत्यांचे काय ते पुन्हा रस्त्यावर बसले तर उद्यानातील गाळ्यांमध्ये ग्राहक येणार नाहीत. महापालिकेने सर्व नवीन-जुन्या विक्रेत्यांना विश्‍वासात घेऊन गाळ्यांचे वाटप करावे, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट ��रण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-teacher-vaishali-suryavanshi-award-106610", "date_download": "2018-11-17T03:35:56Z", "digest": "sha1:OXCC4BQ6M5XN2TSOTA5SIYAL7USXE2A2", "length": 15664, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik teacher vaishali suryavanshi award शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांच्या शोध निबंधास पारितोषिक | eSakal", "raw_content": "\nशिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांच्या शोध निबंधास पारितोषिक\nशनिवार, 31 मार्च 2018\nसटाणा (नाशिक) : मोरेनगर (ता. बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) संशोधन विभागातर्फे पुणे येथे आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) स्पर्धेत सादर केलेल्या 'चप्पल स्टॅन्ड माझा गणितगुरु' या विषयावरील नवोपक्रमास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.\nसटाणा (नाशिक) : मोरेनगर (ता. बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) संशोधन विभागातर्फे पुणे येथे आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) स्पर्धेत सादर केलेल्या 'चप्पल स्टॅन्ड माझा गणितगुरु' या विषयावरील नवोपक्रमास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.\nमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणेच्या संशोधन विभागातर्फे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी दरवर्षी शैक्षणिक शोधनिबंध (नवोपक्रम) राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा राज्यभरातून २४२ प्राथमिक शिक्षकांनी आपले विविध शोधनिबंध सादर केले होते. स्पर्धेत मोरेनगर (ता. बागलाण) शाळेच्या येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या 'चप्पल स्टॅन्ड माझा गणितगुरु' या नवोपक्रमाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.\nप्रथम पाच क्रमांकाचे पारितोषिक मिळविणारे शिक्षक पुढीलप्रमाणे :\nसोमनाथ वाळके (प्रथम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारगाव जि.बीड)\nयोगिता सदावरे (द्वितीय, विठामाता विद्यालय, कराड जि.सातारा)\nरंजना स्वामी (तृतीय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोत्री (जि.यवतमाळ)\nसुनीता राणे (चतुर्थ, जिल्हा परिषद शाळा कोलेरवाडी जि. रत्नागिरी)\nहर्षदा शेनॉय (पाचवा, महात्मा गांधी विद्यामंदिर, खानापूर जि.पुणे)\nविद्या परिषद पुणे येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रथम पाच तसेच उत्तेजनार्थ पाच क्रमांक मिळालेल्या स्पर्धक शिक्षकांना पुण्याच्या विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, आय.सी.टी. संचालक विकास गरड, सुजाता लोहकरे, शोभा खंदारे, नेहा बेलसरे, उपसंचालक नामदेव शेंडकर यांच्या हस्ते पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात शिक्षिका वैशाली सुर्यवंशी यांना आपल्या नवोपक्रम सादरीकरणाची संधी मिळाली. त्यांच्या या यशाबद्दल बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पाटील, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, बागलाणचे गटशिक्षणाधिकारी एस. एस. बच्छाव, विस्तार अधिकारी पी. आर. जाधव, कैलास पगार, मुख्याध्यापक एन. डी. सोनवणे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार आदींसह तालुक्यातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडच��� पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40567", "date_download": "2018-11-17T03:19:55Z", "digest": "sha1:E2QRQKGYX57T4UDLC4C76GSJNCA6MTBT", "length": 3230, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रांगोळी (नवीन ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रांगोळी (नवीन )\nमी काढलेली नवीन रांगोळी\nगुलमोहर - इतर कला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/inspirational-books/", "date_download": "2018-11-17T02:34:17Z", "digest": "sha1:EZSUBVJDYY2UEG2SO6VF655USXL35GZG", "length": 7227, "nlines": 99, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "INSPIRATIONAL BOOKS – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अध��कारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nस्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही महत्वपूर्ण पुस्तके ज्यामुळे प्रेरणा,आत्मविश्वास,सातत्य ठेवायला मदत होईल.पुस्तनकाची सूची खालीलप्रमाणे मन मे है विश्वास—-विश्वास नागरे पाटील इथे थांबणे नाही—-रमेश घोलप अग्निपंख —-डॉ.अब्दुल कलाम अलकेमिस्ट —-पौलो कोहलो असे घडवा तुमचे भविष्य–डॉ.अब्दुल कलाम एक होता कारव्हर— आयुष्याचे धडे गिरवताना –सुद्धा मूर्ती वॉरन बफे———अतुल काहते मी एक स्वप्न पाहिलं–डॉ.राजेंद्र भारुड प्रकाशवाटा ——–डॉ.प्रकाश आमटे …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4800963556235677209&title=Sportstar%20Tara%20Shaha&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-17T02:21:44Z", "digest": "sha1:SLDYNPQOEG7CSTFCYU7HPEJDUPA3F66K", "length": 13863, "nlines": 132, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "बॅडमिंटनमधील उगवता ‘तारा’", "raw_content": "\nबॅडमिंटन या खेळात दिवसेंदिवस अनेक खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करताना दिसत आहेत. साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज शेकडो मुली या खेळाकडे वळत आहेत. केवळ वळत आहेत अ��े नव्हे, तर राज्याचे, देशाचे प्रतिनिधित्व करता यावे, यासाठी धडपडत आहेत. पुण्याची तारा शहा ही अशीच एक गुणी खेळाडू... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बॅडमिंटनपटू तारा शहाबद्दल...\nपाटणा, बिहार येथे झालेल्या अखिल भारतीय सबज्युनिअर गटाच्या बॅडमिंटन स्पर्धेत बारा वर्षांच्या तारा शहाने पंधरा वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवले आणि आपण मानांकित खेळाडूंबरोबरही आत्मविश्वासाने खेळी करू शकतो, असा विश्वास उपस्थितांना दिला. या स्पर्धेत ताराला दुसरे मानांकन होते. अंतिम सामन्यात तिने उत्तर प्रदेशची चौथी मानांकित तनिशा सिंग हिच्यावर २१-१९, २१-८ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. ताराने ऑगस्टमध्ये झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेतील अंतिम सामन्यातही आपलेच वर्चस्व सिद्ध करून विजेतेपद मिळवले. जुलै महिन्यात नागपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत तनिशा सिंगने ताराला पराभूत केले होते. यंदा मात्र ताराने त्या पराभवाचा वचपा काढला.\nवयाच्या सहाव्या वर्षी बॅडमिंटनची रॅकेट हातात घेऊन ताराने सरावाला सुरुवात केली. सध्या ती निखिल कानिटकर बॅडमिंटन अकादमीत सराव करते. दर वर्षी ती साधारण आठ ते दहा स्पर्धां खेळते. या सर्व स्पर्धा मोठ्या स्तरावरील असतात. सध्याच्या घडीला तारा राष्ट्रीय मानांकन यादीत पहिल्या पाच खेळाडूंत गणली जाते. यामागे केवळ तिची मेहनतच कारणीभूत नसून तिला मिळत असलेले निखिल कानिटकर यांचे योग्य मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरत आहे. आता तिला खेळाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीवरही भर द्यावा लागणार आहे.\nसध्या तारा केवळ बारा वर्षांची असून पुढील काळात तिला खुल्या गटात आणखी मातब्बर खेळाडूंविरुद्ध खेळावे लागणार आहे. कारण या स्तरावर केवळ खेळ किंवा त्यातली गुणवत्ताच महत्त्वाची नसून मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीदेखील महत्त्वाची ठरते. शिवाय तिला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे ड्रॉप आउट होण्याची अजिबात शक्यता नाही. ती विद्या व्हॅली स्कूलमध्ये शिकत असून, खेळाबरोबरच शिक्षणातही अग्रेसर आहे.\nतेरा वर्षांखालील गटात आज ती महाराष्ट्र चॅम्पियन आहे. त्याचबरोबर १६४७ रेटिंग गुण तिच्या खात्यावर जमा असून, ती राज्यात पहिल्या स्थानावर आहे. २०१८ हे वर्ष तिच्यासाठी स्वप्नवत ठरत आहे. जयपूर आणि आंध्र प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय स्पर्धांमध्ये तिने विजे��ेपद मिळवले व बॅडमिंटनमधील जाणकारांना आपली दखल घ्यायला लावली. कोईमतूर आणि गोवा येथे झालेल्या स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले; मात्र तिने या मानसिकतेतून बाहेर पडून पाटणा येथे झालेली स्पर्धा जिंकून ती उणीव भरून काढली. तिचे प्रशिक्षक निखिल कानिटकर स्वतः ताराच्या खेळाबाबत बोलताना तिचे खूप कौतुक करतात. तिची हीच कामगिरी पंधरा वर्षांखालील गटानंतर खुल्या गटातही कायम राहिली, तर साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांची वारसदार म्हणून ती नावारूपाला येऊ शकते इतकी अफाट गुणवत्ता तिच्यात आहे.\nवयाच्या सहाव्या वर्षी रॅकेट हातात धरून बॅडमिंटनमध्ये उतरलेली तारा केवळ सहा वर्षांतच दोन आंतरराष्ट्रीय पदकांची मानकरी ठरली. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, अशी कामगिरी खूप कमी खेळाडूंना जमली आहे. साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू याच तिच्या आदर्श असून या दोघींप्रमाणेच आपणही देशाचे प्रतिनिधित्व करावे व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रात यश मिळवावे हेच ध्येय तिने ठेवले आहे.\nअकादमीतील रोजचा सराव, तंदुरुस्तीसाठी आवश्यक असणारा व्यायाम आणि प्रशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन, यामुळे तारा एक परिपूर्ण खेळाडू म्हणून भरारी घेत आहे. ताराने आतापर्यंत पुणे आणि राज्य स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे. खुल्या गटात जेव्हा ती आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटवेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय तोडीची बॅडमिंटनपटू मिळेल.\n(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n बॅडमिंटनमधील नवी फुलराणी बॅडमिंटनमध्ये आर्यची भरारी टेनिसमधली नवी आशा : सालसा चौसष्ठ घरांचा नवा राजा\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Kopargaon-jawan-died-in-an-accident/", "date_download": "2018-11-17T03:16:04Z", "digest": "sha1:AABYGV5GLRPWGI7QQ3YG43RZIDLMH7RS", "length": 4360, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोपरगावाचा जवान अपघातामध्ये मृत्युमुखी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कोपरगावाचा जवान अपघातामध्ये मृत्युमुखी\nकोपरगावाचा जवान अपघातामध्ये मृत्युमुखी\nतालुक्यातील संवत्सर-पढेगाव चौकी जवळील रहिवासी व सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या विशाल बाबासाहेब भोसले (28) यांचा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे अपघाती मृत्यू झाला.\nमयत विशाल भोसले हे पिंपळगाव शहरातील चिंचखेडरोड परिसरात आपल्या दुचाकीवरून जात असताना पुढे जाणार्‍या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली. या अपघातात भोसले जागीच ठार झाले.\nही घटना काल, दि. 6 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हॉटेल अजिंक्य परिसरात घडली. त्यांच्या सोबत असलेला त्यांचा मित्र प्रशांत अगवान हा जबर जखमी झाला असून त्याला नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.\nमयत जवान विशाल भोसले यांच्या मागे पत्नी अंकिता, आई मीनाबाई, वडील बाबासाहेब व भाऊ मयूर असा परिवार आहे. भोसले यांचा जन्म 15 जून 1990 रोजी झाला होता. यांनी येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात शिक्षण घेतले होते.\nसैन्यात जाण्याची त्यांची लहानपणापासून इच्छा होती. सहा महिन्यापूर्वी संवत्सर येथील शरद शेटे यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होते. या घटनेमुळे संवत्सर परिसरावर शोककळा पसरली आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Organizing-of-Pro-Govinda-in-Dahihandi-Festival-of-Culture-Yuva-Pratishthan/", "date_download": "2018-11-17T03:34:32Z", "digest": "sha1:6V2XQ44SAJWRCPNJVJGRKYRQWWNPJIRB", "length": 6476, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात प्रो-गोविंदाचे आयोजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमप��ज › Mumbai-Thane-Raigad › संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात प्रो-गोविंदाचे आयोजन\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात प्रो-गोविंदाचे आयोजन\nआमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या यावर्षी पहिल्यादांच प्रो-गोविंदाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील 10 पथके, तर ठाण्यातील पाच अशा 15 पथकांना या प्रो-गोविंदा उत्सवात संधी देण्यात आली. चित्रपट कलाकारांच्या हजेरीबरोबरच नाट्य आणि नृत्यांचा आविष्कार या ठिकाणी रसिकांना पाहायला मिळाला. संध्याकाळपर्यंत तीन गोविंदा पथकांनी 8 थरांची सलामी दिली. तर रात्री उशिरापर्यंत 9 थर लावण्याचे गोविंदा पथकांचे प्रयत्न सुरू होते.\nबॉलीवूडमध्ये देशभक्तीपर चित्रपट दिग्दर्शन केलेले जे.पी दत्ता यांचा पलटन हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची संपूर्ण टीमने संस्कृतीच्या दहीहंडीला हजेरी लावली. त्याचबरोबर नितीन ठक्कर दिग्दर्शित मित्रो चित्रपटातील जॅकी भगनानी आणि क्रितिका कम्रा, बहुचर्चित असलेला सलमान खान प्रोडक्शनचा ‘लव रात्री’ चित्रपटातले आयुष शर्मा आणि वरिना हुसेन देखील संस्कृती हंडीला उपस्थिती लावली.\nअशी आहे प्रो-गोविंदाची थीम\nजे गोविंदा पथक 8 मनोरे रचल्यावर काही वेळ स्थिर राहून न पडता व्यवस्थित खाली उतरतील अशांना 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र या उत्सवात सहभागी झालेल्या मुंबई आणि ठाण्यातील सर्वच 15 गोविंदा पथकांना 50 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.\nठाण्याचा राजा गोविंदा पथक\nगौरी शंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक\nआम्ही कोपरीकर गोविंदा पथक\nप्रो-गोविंदासाठी सहभागी मुंबईतील पथके\nअष्टविनायक क्रीडा मंडळ, वडाळा\nमाजगाव दक्षिण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताडवाडी\nहिंदू एकता गोविंदा पथक, जोगेश्वरी\nकोकण नगर गोविंदा पथक, जोगेश्वरी\nबालवीर गोविंदा पथक, चेंबूर\nधारावीरकर आर्यन ग्रुप, धारावी\nविघ्नहर्ता गोविंदा पथक, सांताक्रूझ\nबालमित्र व्यायाम शाळा, सांताक्रूझ\nशिवशाही गोविंदा पथक, बोरिवली\nजय जवान गोविंदा पथक, जोगेश्वरी\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/thane-fisherman-and-mns-issue/", "date_download": "2018-11-17T02:24:11Z", "digest": "sha1:YEMEY3HJ2RTUQ4L4SGLKDHEHZDXAZFHH", "length": 7392, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परप्रांतीय मच्छीविक्रेत्यांना मनसेचा दणका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › परप्रांतीय मच्छीविक्रेत्यांना मनसेचा दणका\nपरप्रांतीय मच्छीविक्रेत्यांना मनसेचा दणका\nठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनानंतर आता आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अचानक आपला मोर्चा परप्रांतीय मासे विक्रेत्यांकडे वळवला. कोलबाड येथील मच्छी विक्रेत्यांना टार्गेट करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला, तसेच त्यांच्या पाटीमधील मासे रस्त्यावर फेकून दिले. पारंपरिक व्यवसाय करणार्‍या कोळी महिलांच्या व्यवसायावर अतिक्रमण करणार्‍या या परप्रांतीय मच्छीविक्रेत्यांच्या विरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन करण्यात आले आहे, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाही मनसे कार्यकर्त्याला अटक करण्यात आलेली नाही.\nठाणे स्टेशन परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करून हा परिसर संपूर्ण फेरीवालामुक्त केला आहे. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात जाहीर सभा घेतल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला असून बँकेच्या संदर्भात आंदोलन करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी उथळसर आणि कोलबाड परिसरात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी थेट परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांवर हल्ला चढवला. कोलबाड आणि उथळसर भागात परप्रांतीय मच्छी विक्रेते बसत असून या ठिकाणी पूर्वीपासून व्यवसाय करणार्‍या कोळी महिलांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता . या सर्व महिलांचा व्यवसायच धोक्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांनी आणि मच्छी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या कोळी महिलांनी जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या व्यवसायावर कशा प्रकारे परप्रांतीयांचे अतिक्रमण झाले आहे याची व्यथा मांडली. ज्याप्रमाणे फेरीवाल्यांविरोधात मनसेतर्फे आंदोलन केले तशाच प्रकारे कोळी महिलांसाठीही मनसेने आंदोलन करावे, अशी विनंती केली. मात्र त्यापूर्वीच शुक्रवारी सकाळी कोलबाड परिसरात पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मासे विक्री करणार्‍यांना मनसे स्टाईलने बेदम चोप दिला.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/work-from-MP-fund-complete-till-November-says-sanjay-patil/", "date_download": "2018-11-17T03:08:07Z", "digest": "sha1:IBBPXEC72I3PPJJKSR37C3Z22U5OOJO4", "length": 5231, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासदार निधीतील कामे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › खासदार निधीतील कामे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा\nखासदार निधीतील कामे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा\nखासदार निधीतून मंजूर कामे नोव्हेंबरअखेर पूर्ण करा. जी अपूर्ण आहेत ती तातडीने पूर्ण करा, असे आदेश खासदार संजय पाटील यांनी मंगळवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांतील अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात त्यांनी खासदार निधीतील कामांचा आढावा घेतला.\nयावेळी आमदार मोहनराव कदम, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. म्हेत्रे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदि उपस्थित होते.\nगेल्या पाच वर्षांत खासदार निधीतील 25 कोटींपैकी सुमारे 18 कोटींच्या 336 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आ���े. सुमारे 13 कोटी रुपयांपैकी 11 कोटी 209 कामांवर खर्च झाले आहेत. सध्या 107 कामे सुरू आहेत. वीस कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. ही माहिती जिल्हा नियोजन अधिकारी म्हेत्रे यांनी दिली.\nविभागनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. अपूर्ण किंवा सुरू नसलेल्या कामांची माहिती संबंधीत विभागातील अधिकार्‍यांकडून घेतली. अनेक अधिकार्‍यांनी प्रस्ताव तयार केले नसल्याचे, कागदपत्रे अपूर्ण असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. विशेषतः क्रीडा विभागाची अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे खासदार पाटील यांनी कागदपत्रांची पूर्तता करून कामे लवकरात लवकर पूर्ण करा, असे सांगितले. खासदार पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची माहितीही घेतली.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/gst-acts-and-rules", "date_download": "2018-11-17T02:41:19Z", "digest": "sha1:52QWBYVVQWVGJ7ZUHM2GEXUHO322GAVP", "length": 3617, "nlines": 77, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "वस्तू व सेवा कर | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर कायदे व नियम\nवस्तू व सेवा कर परिपत्रके, अधिसूचना व शासन निर्णय\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/new-dealer-registration", "date_download": "2018-11-17T03:08:08Z", "digest": "sha1:LZTWKCMY473FTOF7XKCC5NX463FOQ3VK", "length": 3358, "nlines": 74, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "New Dealer Registration | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5560493979019620782&title=Brahmodyog%202018%20in%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T02:21:21Z", "digest": "sha1:ED2QYOAJ3CZBMKA6W3PDEIKMBNGCMH6O", "length": 12258, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग’ महोत्सवाचे आयोजन", "raw_content": "\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग’ महोत्सवाचे आयोजन\nपुणे : ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन होणार आहे’, अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रदेशाध्यक्ष उदय महा व जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\n‘या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भोसलेनगर येथील अॅेग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर केंद्रीय उद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी, २७ ऑक्टोबर व रविवारी, २९ ऑक्टोबर या दोन दिवशी परिषद होणार असून, देशभरातील जवळपास एक हजार उद्योजक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. २५ ऑक्टोबर रोजी मुख्य उद्घाटन सोहळ्यानंतर सकाळी अकरा वाजता राज्यस्तरीय ब्राह्मण महिला मेळावा होणार असून, यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, अभिनेत्री मृणाल देव, आमदार मनिषा कायंदे, शोभाताई फडणवीस, सिम्बायोसिसच्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत. त्���ानंतर दुपारी चार वाजता वकिल आघाडीचा मेळावा होणार आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधीश व्यंकटेश्वरैय्या, अॅड. दादासाहेब बेंद्रे, अॅड. उदय वारुंजीकर यांच्यासह न्याय व विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील’, अशी माहितीही गोविंद कुलकर्णी यांनी दिली.\n‘२६ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व इतर संलग्नित संस्थांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन व ‘समाजभूषण’ पुरस्कारांचे वितरण होणार आहे. दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, माजी खासदार तरुण विजय, श्रीकांत भारतीय, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, अनंत गाडगीळ, माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. परिषदेचा समारोप रविवारी, २८ ऑक्टोबर रोजी गोविंदगिरी महाराज आणि खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी उद्योजक अशोक देशपांडे यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार, तर विद्या मुरकुणबी, संतोष पांडे, रमणाचार्य हैदराबाद, राध्येशाम जयमिनी, सुभाष तिवारी यांना ‘उद्योगभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये विविध चर्चासत्रे होणार असून,व्यवसायाच्या संधी, अर्थसहाय्य, व्यवस्थापन, व्यवसायातील आव्हाने आणि संधी, कर व्यवस्थापन अशा विविध विषयांवर तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत राज्यस्तरीय ब्राह्मण एकत्रिकरण मेळावा होणार आहे. या वेळी ‘सन्मान, सहकार्य व संरक्षण’ या त्रिसूत्रीवर चर्चा होणार असून, यासाठी डॉ. गोविंद कुलकर्णी, वा. ना. उत्पात, गोवर्धनजी शर्मा, मोरेश्वर घैसास गुरुजी, अशोक बोडस यांच्यासह ब्राह्मण चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत’, असेही या वेळी सांगण्यात आले.\nTags: पुणेअखिल भारतीय ब्राह्मण महासंघब्रह्मोद्योग-२०१८पुरस्कारउद्योगसंदीप खर्डेकरगोविंद कुलकर्णीराज्य महिला आयोगPuneAkhil Bhartiya Brahman MahasanghBrahmodyog 2018BOI\n‘महिलांनी सुपरवुमन होण्याच्या मागे लागू नये’ ‘समाजाच्या कल्याणासाठी अखंड चिंतन व्हावे’ ‘आर्थिक सक्षमतेसह संस्कारवृद्धी आवश्यक’ यास्मिन शेख यांना ‘मसाप जीवनगौरव’ ‘ब्राह्मण समाजाने उद्योजकता विकासावर भर द्यावा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/republic-day-celebration-program-in-dhule/", "date_download": "2018-11-17T02:36:09Z", "digest": "sha1:POIURCICVYZ62EXPO4KS7F5U5JYOB36Z", "length": 10485, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "धुळ्यात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nधुळ्यात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा\nधुळे, दि. 26 – समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी सिंचन विहिरींचे जिल्ह्यासाठी सात हजार 866 विहिरींचे उद्दिष्ट असून सुमारे पाच हजारांवर विहिरींचे काम सुरू आहे. आतापर्यंत 1637 विहिरींचे काम पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.\nभारतीय प्रजासत्ताकाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा आज उत्साहात झाला. यानिमित्त पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानिमित्त पोलिस कवायत मैदानावर संचलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते.\nयावेळी महापौर कल्पना महाले, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक चंद्रकांत गवळी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (��िवडणूक), राजेंद्रकुमार पाटील, पंकज चौबळ, रवींद्र भारदे (भूसंपादन), जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी भारदे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार अनिल गावित, दत्ता शेजूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ, कार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, वरीष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleजळगावला प्रजासत्ताक दिनी जलस्वराज्य योजनेसह सामाजिक उपक्रमांचे चित्ररथ\nNext articleज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराची प्रजासत्ताक दिनी तिरंगी पूजा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1628053/photos-of-rashtrapati-bhavans-iconic-mughal-gardens/", "date_download": "2018-11-17T02:45:24Z", "digest": "sha1:U5654ILS2SCC7KI5Y35OAHVMCEWNKTNG", "length": 8802, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: photos of Rashtrapati Bhavans iconic Mughal Gardens | भूलोकीचे नंदनवन ‘मुघल गार्डन’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nभूलोकीचे नंदनवन ‘मुघल गार्डन’\nभूलोकीचे नंदनवन ‘मुघल गार्डन’\nभूलोकीचे नंदनवन ठरलेली राष्ट्रपती भवनातली मुघल गार्डन ही बाग सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या बागेचं उद्घाटन केलं. ६ फ्रेबुवारी ते ९ मार्च या काळात सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते चारवाजेपर्यंत ही बाग सामान्य पर्यटकांसाठी खुली राहणार आहे. (छाया सौजन्य : PTI)\n१३ एकरात पसरलेली ही बाग राष्ट्रपती भवनाच्या पिछाडीस आहे. देशातील अप्रतिम बगीच्यांमध्ये ही बाग आजही आपला नावलौकिक राखत अग्रेसर आहे.(छाया सौजन्य : PTI)\nरंगीबेरंगी ८ प्रजातींच्या ट्युलिप्सच्या बागा या राष्ट्रपती भवनातील प्रमुख आकर्षण आहे. येथे ट्युलिप्सची एकूण १० हजार रोपटी आहेत. ही ट्युलिप्स खास नेदरलँड्स वरून मागवण्यात आली.(छाया सौजन्य : PTI)\nट्युलिप्स व्यतिरिक्त येथे अनेक रंगांच्या फुलांची उधळण पाहायला मिळते. (छाया सौजन्य : PTI)\nराष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन म्हणजे मुघल साम्राज्याच्या ऐश्वर्यपूर्ण सौंदर्याचा नजराणा आहे. या बागेवर मुघल-ब्रिटिश सौंदर्याची छाप आहे. (छाया सौजन्य : PTI)\nब्रिटिश राज्यकर्त्यांच्या कलात्मक दृष्टीतून साकारलेली ही अनोखी बाग पाहणं हा पर्यटकांसाठी नेहमीच असीम आनंद असतो.(छाया सौजन्य : PTI)\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/firebriged-trying-to-controle-fire-on-buchar-271569.html", "date_download": "2018-11-17T02:57:57Z", "digest": "sha1:QETFIQWKWF4SQVWCG73MTSUJR7WFWXS2", "length": 15040, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बुचर आयलंडवरच्या आगीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nबुचर आयलंडवरच्या आगीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न\nबुचर आयलंडवरच्या आगीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न\nस्पोर्टस 7 mins ago\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nमहाराष्ट्र 4 days ago\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र 4 days ago\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\n30 नोव्हेंबरनंतर गॅस कनेक्शन होऊ शकतं रद्द\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/auto/hyundai-creta-diamond-edition-to-be-unveiled-at-sao-paulo-5591.html", "date_download": "2018-11-17T02:19:55Z", "digest": "sha1:WI4DRQVKQDDMP3WWPJUVFA2WFVMBQO4Y", "length": 19045, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Hyundai Creta डायमंड एडिशनची खास वैशिष्ट्ये | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यस��� जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ख���स मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nHyundai Creta डायमंड एडिशनची खास वैशिष्ट्ये\nह्युंडाई क्रेटा प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: hyundai.com)\nएसयूव्ही गाड्यांमध्ये Hyundai Creta ही भलतीच लोकप्रिय आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये साओ पोऊलो मोटर शोमध्ये नव्या Hyundai Cretaचे पदार्पण होणार आहे. ही कार कंपनी Hyundai Creta Diamond Edition नावाने सादर करेन. मोटार शोमध्ये नवी ह्युंडाई क्रेटाला Saga SUV संकल्पनेसोबत सादर केली जाईल. साओ पाऊलो मोटर शो 8 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत चालणार आहे.\nह्युंदाई क्रेटा डायमंड एडीशन एसयूव्ही 2017 च्या लेटेस्ट क्रेटावर आधारीत आहे. यात मॉडेलमध्ये पॅनारोमिकसनरुफ, यूनीक एक्सटीरियर पेंट शेड्स आणि प्रीमियम कल्टेड लेदर सीट दिली जाणार आहे. क्रेटा डायमंड एडिशन या एसयूव्हीचे टॉप व्हेरियंट असू शकते.\nदक्षिण अमेरिकेतील बाजारात ह्युंडाई क्रेटाचे डीजेल इंजिन पर्यायी उपलब्ध नाही. तेथे हे मॉडेल फ्लेक्सी-फ्यूल इंजिनच्या दोन पर्यांयमध्ये उपलब्ध असते. एक 1.6 लीटर इंजिन आहे. जे 130 एचपीची पॉवर जनरेट करते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक, दोन्ही गियरबॉक्स भेटतात. दुसरे 2.0 लीटर इंजिन आहे. जे 166 एचपी पॉवर जनरेट करते. यात ऑटोमॅटीक गियरबॉक्स स्टॅंडर्ड दिले गेले आहे. (हेही वाचा, घरी कुणीतरी आतुरतेने वाट पाहते ना मग, गाडी चालवताना या गोष्टींचे भान ठेवा)\nभारतीय बाजारात ह्युंडाईने मे मध्ये क्रेटा फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले होते. क्रेटाच्या फेसलिफ्ट व्हर्जन 6 व्हेरियट्स E, E+, S, SX, SX dual tone, आणि SX (O)मध्ये विकले जाते. यात 1.4-litre आणि 1.6-litre डिझेल युनिट्स सोबतच 1.6 लीटर पेट्रोल यूनिटचा पर्याय आहे. याचे मायलेज व्हेरियट्नसनुसार 14.8km/l ते 20.5km/l पर्यंत आहे.\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 ��र्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/statue-of-unity-to-be-unveiled-in-gujarat-today-5639.html", "date_download": "2018-11-17T02:28:55Z", "digest": "sha1:6TYBNLC7CLDJEE6XEFN4BP6Q5UVLWDZN", "length": 18567, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा आज अनावरण सोहळा | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल ���नवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभे��्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\n'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा आज अनावरण सोहळा\nस्टॅच्यू ऑफ युनिटी (Photo Credit- PTI)\nजगातील सर्वात उंच पुतळ्याचे सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकाचे आज अनावरण होणार आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 143 वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत आज या स्मारकाचे अनावरण करण्यात येणार आहे. सरदार पटेल यांचे स्मारक जगातील सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची 182 मीटर आहे.\nहा पुतळा वडोदराजवळच्या नर्मदा जिल्ह्यात असलेल्या सरदार सरोवर बांधावर उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुतळ्याचे अनावरण करतील. भाजपाने या सोहळ्याची जय्यत तयारीही केली आहे. गेल्या काही दिवासांपासून हा पुतळा चर्चेचा विषय ठरत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि देशाच्या जडणघडणीत सरदार वल्लभभाई पटेलांचे फार मोठे योगदान आहे. त्यांना लोहपुरूष म्हणून ओळखलं जातं. स्टॅच्यू ऑफ युनिटी : सरदार पटेलांचा 182 मीटर उंचीचा पुतळा तयार ; ही आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये\nगुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींची अशी इच्छा होती की, \"सरदार पटेलांचा असा पुतळा उभारावा ज्याची उंची सर्वाधिक असेल.\"आणि मोंदीची ही इच्छा पूर्ण होत आहे. त्याचबरोबर अनावरण सोहळ्यात मोदी काय बोलणार याकडेही देशाचे लक्ष लागले आहे.\nTags: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरदार वल्लभ भाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; ���ाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-11-17T02:30:27Z", "digest": "sha1:43PWIPFGDEQYKVE76TX2RQH2O57RITG5", "length": 5092, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेक्टर बाल्दासी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसामना अधिकारी, २०१० फिफा विश्वचषक\nखलील अल घमदी · रावशान इर्मातोव्ह · सुबखिद्दीन मोहम्मद सल्लेह · युइची निशिमुरा\nकोमान कूलिबाली · जेरोम डेमन · एडी मैलेट\nजोएल अग्विलार · बेनितो अर्चुंदिया · कार्लोस बत्रेस · मार्को अँतोनियो रोद्रिगेझ\nहेक्टर बाल्दासी · होर्हे लारिओंदा · पाब्लो पोझो · ऑस्कर रुइझ · कार्लोस युजेनियो सिमॉन · मार्टिन वाझ्केझ\nमायकेल हेस्टर · पीटर ओ'लियरी\nओलेगारियो बेन्क्वेरेंका · मासिमो बुसाका · फ्रँक डि ब्लीकेरे · मार्टिन हॅन्सन · व्हिक्टर कसाई · स्टेफाने लॅनॉय · रॉबेर्तो रॉसेटी · वोल्फगांग श्टार्क · आल्बेर्तो उंदियानो मॅयेंको · हॉवर्ड वेब\n२०१० फिफा विश्वचषक सामना अधिकारी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २०१४ रोजी ००:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/blog-post_15.html", "date_download": "2018-11-17T03:28:22Z", "digest": "sha1:ZLHIZL7AVLLCX3BPBPIVABDGMES3H6ZK", "length": 9177, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आम्ही बोलतो ते करून दाखवतो - जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Karjat Politics News Ram Shinde आम्ही बोलतो ते करून दाखवतो - जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे.\nआम्ही बोलतो ते करून दाखवतो - जलसंधारणमंत्री प्��ा. राम शिंदे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आजपर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या आणि त्याची सरकारी ऑर्डर नाही, अशी एक तरी घोषणा दाखवा. मात्र, विरोधक कायम टीका करत असतात. राशीनसाठी दोन कोटी दिले, त्या कामांचा नवरात्रात शुभारंभ करणार आहोत, हे काय खोटे आहे.राशीनची देवी जागृत देवस्थान आहे, मी जर खोटे बोललो तर मला काही सुटी देईल का मात्र विरोधक खोटे बोलत असतील तर त्यांना हाच नियम लागू होईल, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nकर्जत तालुक्यातील राशीन परिसरातील कुरणाचीवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेल्या कामांमुळे नदीपात्रात ज़मा झालेल्या पाण्याचे भूमिपूजन ना. शिंदे यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे युवा नेते राजेंद्र देशमुख होते. .\nना. शिंदे म्हणाले, यापूर्वी तालुक्यात काय एवढा पाऊस झाला नव्हता काय, तरीही पाण्याचे टॅँकर लागायचे. मात्र, जलयुक्त शिवारमध्ये केलेल्या कामांमुळे यावर्षी तालुक्यात एकही टॅँकर सुरू करावा लागला नाही. गावओढ्याचे पाणी अडविण्याची एका शेतकऱ्याची क्षमता असते काय, मात्र जलयुक्त शिवारमुळे हे शक्य झाले.\nपूर्वी पाऊस झाला, की पाणी वाहून जायचे आणि महिनाभरात ओढे आटून जायचे, त्यामुळे पाणी टंचाई असायची. मात्र, जलयुक्तच्या कामांमुळे आता पाणी टंचाई दूर झाली आहे. आता विकासकामे करूनही आपल्याकडे पैसे शिल्लक राहतात. त्यातून आणखी कामे सुचवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे,\nयापूर्वी अशी स्थिती कधी नव्हती. जनतेने मला मतदानरुपी आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे आता छोट्या छोट्या गावांतही कामे सुरू आहेत. प्रमुख जिल्हा मागांर्पैकी ४७७ किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून, लवकरच ही कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच कुरणाचीवाडी रस्ता, व्यायामशाळा ही कामे विचाराधिन असून, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nया वेळी राजेंद्र देशमुख म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी या कामांचे भूमिपूजन केले आणि लगेच कामही पूर्ण झाले, त्यामुळे पावसाळ्यात त्यात मोठा पाणीसाठा झाला आहे. हे फक्त जलयुक्तच्या कामांमुळे शक्य झाले आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके, भाजप तालुकाध्यक्ष अशोक खेडक��, प्रसाद ढोकरीकर, अल्लावुद्दीन काझी, अंगद रुपनर, राशीनचे उपसरपंच साहेबराव साळवे, सदस्य स्वप्निल मोढळे, ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे, विकास मोढळे, गोरख कमोढळे, दिलीप सौताडे, परशुराम जंजिरे, संतोष देवगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, विलास नलगे, राजेंद्र सुपेकर, रुपचंद जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश सायकर व दीपक थोरात यांनी केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-101.html", "date_download": "2018-11-17T02:06:36Z", "digest": "sha1:HB74ZPRCQMDKILDR5B5QARHJJ4MJYFOQ", "length": 7491, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "गौतम पब्लिक स्कूल हॉकीत करणार जिल्ह्याचे नेतृत्व. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Kopargaon गौतम पब्लिक स्कूल हॉकीत करणार जिल्ह्याचे नेतृत्व.\nगौतम पब्लिक स्कूल हॉकीत करणार जिल्ह्याचे नेतृत्व.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगरच्या वतीने सोनईला झालेल्या जिल्हास्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलने १५ व १७ वर्ष वयोगटात विजेतेपद, तर शेवगाव येथील सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावून जिल्हास्तरावर नेतृत्व करण्याचा बहुमान प्राप्त करून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची परंपरा कायम राखली असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nनेहरू हॉकी स्पर्धेच्या सोनई येथील दि. ३१ ऑगस्ट रोजीच्या अंतिम सामन्यात मुळा पब्लिक स्कूलच्या १५ व १७ वर्ष वयोगटाततील दोन्ही संघावर गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने अनुक्रमे २-० व ३-० अशा गोल फरकाने दणदणीत विजय मिळवला. सॉफ्टबॉल स्पर्धेच्या शेवगाव येथील दि.१९ ऑगस्ट रोजीच्या अंतिम सामन्यात गौतम प���्लिक स्कूलच्या सॉफ्टबॉल संघाने वसुंधरा ॲकेडमी अकोले संघावर विजय मिळवून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे.\nहॉकीच्या अंतिम सामन्यात १५ वर्षे वयोगटातील संघाकडून शुभम मोरे, सत्यम छानवाल व अजय गायके यांनी गोल नोंदविले. प्रतिक खडसे याने अप्रतिम गोलरक्षकाची कामगिरी बजावली. संघासाठी कल्पेश माळी, ओम बडवर, घन:शाम आहिरे, तेजस बोरसे व केतन निकम यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळ केला. १७ वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूलच्या संघाकडून यशराज खेमनर याने दोन विजयी गोल नोंदविले. ऋषिकेश गायखे याने नेत्रदीपक गोलरक्षण केले. संघासाठी संकेत शिंदे, रेहान शेख, कृष्णा पाटील, निखील पाटील, युर्तिक घुमरे व सुमित घुमरे यांनी यांनी नेत्रदीपक खेळ केला.\nसॉफ्टबॉलच्या अंतिम सामन्यात या संघाकडून अनिकेत येवला, कर्ण गवळी, महेश सातव, ऋषिकेश बिरारी, अमित भोसले व किशोर जोरवर यांनी अप्रतिम खेळाचे घडविले. गौतमच्या हॉकी व सॉफ्टबॉल संघास फिजिकल डायरेक्टर, सुधाकर नीलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, प्रशिक्षक कन्हैया गंगुले यांचे मार्गदर्शन लाभले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/whatsapp-co-founder-tweets-it-time-delete-facebook-104422", "date_download": "2018-11-17T02:59:19Z", "digest": "sha1:NNIULGYHDMP3FJHRK552YO2TEUEUXWTQ", "length": 12142, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "WhatsApp co-founder tweets It is time to delete Facebook आता फेसबुक डिलीट करायची वेळ आली आहे.. | eSakal", "raw_content": "\nआता फेसबुक डिलीट करायची वेळ आली आहे..\nबुधवार, 21 मार्च 2018\nकाही दिवसांपूर्वी कॅम्ब्रिज अॅनालिटिका या राजकीय माहिती विश्लेषक कंपनीने कोणतीही परवानगी न घेता पाच कोटी फेसबुक ग्राहकांचा डेटा चोरल्याचे निष्पन्न झाले.\nनवी दिल्ली : फेसबुक वरील डेटा चोरी प्रकरणी आज व्हॉट्स‍अॅपचे ���हसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विट करून भाष्य केले. त्यांनी ट्विटरद्वारे सगळ्यांना फेसबुक अकाऊंट डिलीट करण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही सांगितले की, आता फेसबुक डिलीट करायची योग्य वेळ आलेली आहे.\nकाही दिवसांपूर्वी कॅम्ब्रिज अॅनालिटिका या राजकीय माहिती विश्लेषक कंपनीने कोणतीही परवानगी न घेता पाच कोटी फेसबुक ग्राहकांचा डेटा चोरल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणानंतर फेसबुकच्या गोपनीयतेवर व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.\n2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅपला खरेदी केलं. त्यानंतर कॅम्ब्रिज ऍनालिटिका ही कंपनी फेसबुकशी जोडली गेली. पण ब्रायन अॅक्टन यांनी स्वतःची सिग्नल फाऊंडेशन ही कंपनी सुरू केल्यामुळे ते फेसबुक कंपनीच्या बाहेर पडले.\n2016 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॅम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केली होती. या कंपनीने फेसबुकवरील पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती चोरली व या निवडणुकीत वापरली, असा आरोप करण्यात आला. या कंपनीने ग्राहकांचा डेटा चोरल्याचे कळल्यानंतर फेसबुकच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांनी घसरण झाली. शेअर्स घसरल्याने फेसबुकला जवळपास 6.06 अब्ज डॉलरचे नुकसान झाले.\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nवाढत्या ‘सायबर क्राइम’चा चार वर्षांत ‘चौकार’\nजळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे...\nखनिज तेलाचा भाव गडगडला\nमुंबई - जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण होऊन तो बुधवारी प्रतिबॅरल ६५.१७ डॉलरवर आला. खनिज तेलाच्या भावात आज ७ टक्के घसरण झाली. तेल...\nस्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...\nमधुमेह टाळण्यासाठी यंदा ‘कुटुंबा’वर भर\nपुणे - जीवनशैलीत होत असलेले बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची ��ंख्या वाढत आहे. त्याबाबत जागरूकतेसाठी आता कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/suspicious-death-young-woman-21177", "date_download": "2018-11-17T03:37:40Z", "digest": "sha1:QEBK5DVWS2Y2V2SAZOGOZLOBAWPWXG4W", "length": 17546, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Suspicious death of a young woman मोहाडीतील तरुणीचा संशयास्पद मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमोहाडीतील तरुणीचा संशयास्पद मृत्यू\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nधुळे - येथील मोहाडी उपनगरातील जयशंकर कॉलनीलगत विहिरीत आज दुपारी अठरावर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. ही आत्महत्या की हत्या, ते अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांना ताब्यात घेतले असून, चौकशीअंती घटनेमागचा नेमका उलगडा होऊ शकेल. दरम्यान, निकिता विठ्ठल गावडे (वय 18) असे तिचे नाव असून, ती जयहिंद महाविद्यालयात बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती.\nधुळे - येथील मोहाडी उपनगरातील जयशंकर कॉलनीलगत विहिरीत आज दुपारी अठरावर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. ही आत्महत्या की हत्या, ते अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांना ताब्यात घेतले असून, चौकशीअंती घटनेमागचा नेमका उलगडा होऊ शकेल. दरम्यान, निकिता विठ्ठल गावडे (वय 18) असे तिचे नाव असून, ती जयहिंद महाविद्यालयात बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती.\nनिकिता काल (ता. 13) पहाटे घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांकडून शोध सुरू होता. \"मोबाईल लोकेशनद्वारे' शोध घेतल्यानंतर परिसरातील एका विहिरीजवळच ते आढळल्याने व तेथेच तिची दुचाकीही दिसल्याने शोध सुरू झाला. विहिरीत तिचा मृतदेहच आढळल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. काल पहाटे पाचच्या स���मारास क्‍लासला जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली. त्यानंतर ती परतली नाही. वडील विठ्ठल गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मोहाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तपासात निकिताच्या मोबाईलचे लोकेशन घेतले.\nमोहाडी येथील जुन्या पोलिस ठाण्याजवळ रानमळा रोडलगत विलास शिंदे यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या वाड्याजवळ निकिताचे मोबाईल लोकेशन आढळले. पोलिसांनी धाव घेत तिचा शोध घेतला असता वाड्यातील विहिरीजवळ निकिताची दुचाकी आढळली. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी परिसरातील काहींच्या मदतीने तरुणीचा परिसरात व विहिरीत शोध सुरू केला. विहिरीत तिचा मृतदेह आढळला. दोन ते अडीच तासांनंतर दुपारी चारला निकिताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nघटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मोहाडीसह परिसरातील नागरिक, महिलांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना मृतदेह विहिरीबाहेर काढण्यातही अडचणी येत होत्या. खाटेला दोर बांधून ती विहिरीत सोडली. विहिरीतून दोन ते तीन जणांनी तरुणीचा मृतदेह खाटेच्या सहाय्याने बाहेर काढला. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. डॉक्‍टरांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर शहरातील जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणला.\nगावडे कुटुंबीयांसह नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. निकिताचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत संबंधितांचा पोलिसांनी शोध घेऊन तत्काळ अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमतराव जाधव यांच्यासह पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढून कारवाईचे आश्‍वासन दिले. उद्या (ता. 15) सकाळी मृतदेह कुटुंबीयांकडून ताब्यात घेण्यात येईल.\nउपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांनी स्वतः लक्ष घालून मोहाडी पोलिसांना सूचना दिल्या. पोलिसांनी तपासाला वेग देत मोहाडी येथील चार जणांना ताब्यात घेतले. घराबाहेर पडताना निकिताच्या मोबाईलवर एका तरुणाचा कॉल आला होता. तो कॉल करणाऱ्या तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. त्याने अन्य तिघांची नावे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बी. जे. शिंदे तपास करीत आहेत.\nनिकिता घराबाहेर पडली त्यानंतर तिच्या मैत्रिणीच्या भावाचा तिच्याशी संपर्क झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पोलिस त्या दृष्टीनेही तपास करीत आहेत. दुसरीकडे काहींनी ब्लॅकमेलिंग केली असावे, त्याला नकार दिल्याने तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला असावा, अशीही उलटसुलट चर्चा सुरू आहे. चौकशीअंती घटनेमागचा उलगडा होऊ शकेल, असेही पोलिसांनी सांगितले.\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nमाफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...\nबंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/study-simplified-31-july/", "date_download": "2018-11-17T02:58:25Z", "digest": "sha1:WEXJL7DB6ZFWAXC3OR6TEMT36HAQPXSG", "length": 10056, "nlines": 163, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "Study simplified 31 july – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 17 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nव्यापार व व्यवहारतोल,रूपयाचे अवमूल्यन, भारताचा परकीय चलनसाठा,FDI,FII,FERA,FEMA,परकीय कर्ज.\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८\nविषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-12)\nग्राहक संरक्षण – सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये – ग्राहकांचे हक्क, तक्रारी व निवारण यंत्रणा, विविध प्रकारचे फोरम्स-उद्देश,अधिकार कार्य,पद्धती,ग्राहक कल्याण निधी.\nमूल्ये आणि नैतिकता -कुटुंब, धर्म ,शिक्षण संस्था, प्रसार माध्यमे इत्यादी अौपचारिक आणि अनौपाचारिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक मापदंड मूल्ये व नैतिकतेची जोपासना.\nPSI मुख्य परीक्षा २०१८\nविषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 06)\nसंगणक व माहिती तंत्रज्ञान विषयीच्या चालूघडामोडी\n*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.\nSTI मुख्य परीक्षा २०१८\nविषय = चालू घडामोडी (दिवस- 03)\nASST मुख्य परीक्षा २०१८\nविषय= कायदे (दिवस- 03)\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/healthy-multicolor-copper-118082800015_1.html", "date_download": "2018-11-17T03:05:08Z", "digest": "sha1:VUGL5PWMSRBDHGEKJYZWPMQ4LKGNGUZV", "length": 15475, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्यदायी बहुगुणी ‘तांबे’ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाही वर्षांपूर्वी आपण सगळेच पाणी पिण्यासाठी काचेची, स्टीलची किंवा तांब्याची भांडी वापरात होतो. काळाच्या ओघात अचानक प्लास्टिकचा प्रभाव वाढला. प्लास्टिक हे वापरण्यास सोपे आणि ते सहज तूटत ही नाही, प्लास्टिकच्या वस्तूंना खूप सांभाळावे लागत नाही. सहज हाताळता येणारे आहेत. परंतु या प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात. दैनंदिनी जीवनामध्ये प्लास्टीकचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे त्या मधील हानिकारक रसायने पाण्यामार्फत शरीरात जातात आणि आपल्या शरीरास घातक ठरतात. प्लास्टिकमुळे पाण्यावाटे आपल्या शरीरात फ्लोरॉईड, डायॉक्झिन आणि बीपीए सारखी विषारी रसायने पोहोचतात.\nप्लास्टिकमुळे आरोग्यावर अनेक घातक परिणाम होतात हे संशोधनातून आढळले आहे. संशोधनाप्रमाणे डायॉक्झिन मुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर बीपीए हे इस्ट्रोजेन सदृश रसायन असल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. यामुळे मधुमेय लठ्ठपणा, लवकर वयात येणं, रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे, वंध्यत्व असे आरोग्यावर विविध दुष्परिणाम होतात.\nप्लास्टिकमुळे आपल्याला अनेक दुष्परिणाम होतात हे आपल्याला माहित असेल तरी प्लास्टिक ने आणलेला सोयीस्करपणा आपल्याला भुरळ घालत होता. पण आता पर्यावरणाच्या मुदद्यामुळे कायद्यानेच प्लास्टिकवर बंदी आली आहे. त्यामुळे आपण आपोआपच जुन्या पद्धतीकडे वळू लागलो आहोत.\nकोणत्या भाड्यातून पाणी पिणे आरोग्यास हितकारक \nकाचेच्या भांड्यातून पाणी पिणे उत्तम कारण काचेमुळे पाण्यामध्ये काहीच बदल होत नाहीत.\n२. तांब्याच्या ���ांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो.\nतांब्याच्या भांड्यातून पाणी का प्यावे\n१. तांब्याच्या भांड्यातील पाणी जास्त आरोग्यदायी असते कारण तांब्याचा अंश भांड्यातील पाण्यामध्ये उतरतो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात.\n२. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात.\n३. आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते.\n४. मज्जातंतूवरील प्रवाहकीय आवरणाच्या डागडुजीसाठी आणि ह्या आवरणाला सशक्त करण्यासाठी तांबे मदत करते.\n५. तांब्यामध्ये ऍन्टिऑक्सिडेंट तत्व असल्यामुळे तांबे हे उत्तम ऍन्टिएजिंग आहे.\n६. या तत्वामुळे तांबे कॅन्सर विरुद्धच्या लढाई मध्ये शरीराला मदत करते.\n७. तांब्यामुळे हाडे व स्नायू मजबूत होतात.\n८. रक्तदाब समप्रमाणात होण्यास मदत होते,\n९. ऍन्टिइनप्लमेट्री असल्यामुळे संधीवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते.\nअशा प्रकारे तांब्याचा वापर करून आपण आपले आयुष्य सुकर करू शकतो. तसं पाहिलं तर सोने, चांदी नंतर तांबे या धातूचा तिसरा क्रमांक लागतो. काही वर्षांपूर्वी लग्नात तांब्यांच्या भांड्यांचा आहेर देणे हे प्रतिष्ठेचे मानले जाई. काही घरांत तर आज सुद्धा तांब्यांची भांडी शो-केस मध्ये दिमाखाने दिसतात. या तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जी शरीरास उपकारक आहेत. म्हणूनच जुनं ते सोनं असं का म्हणतात ते तांबे या धातूला पाहून उमजतं. तेव्हा तांब्यांच्या भांड्यातून पाणी प्यायला सुरुवात करुया. सुदृढ होऊया.\nडॉ. अस्मिता सावे. रिजॉंइस वेलनेस’\nधोनी राजकीय अतिथी, वाद वाढला...\n'संगीत देवबाभळी'चा सर्वाधिक लोकप्रिय नाटकांच्या यादीत समावेश\nदेशात १ डिसेंबरपासून ड्रोनच्या उड्डाणाला कायदेशीर मान्यता\nमोदींचे भाषण रद्द होवू नये म्हणून वाजपेयी यांच्या मृत्यू घोषणा दुसऱ्या दिवशी\nनरभक्षक वाघीण अखेर सापडली, वन विभागाच्या कॅमेऱ्यात टिपली\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल ब���धवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nडॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...\nअनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...\nऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस\nआपल्या सर्वांना चांगले ड्रेस घालणे आवडते पण जेव्हा गोष्ट ऑफिसची येते तेव्हा आपल्याला ...\nयशस्वी व्हायचे असेल तर या पाच गोष्टी कुणालाही सांगू नका\nजीवनाचा उद्देश अनेक लोकं आपला ध्येय ऐकून आपल्याला निराश करतील की हे शक्य नाही किंवा ...\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nथंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5136846323878109429&title=Mangroves%20Protection%20and%20Conservation%20Committee&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T02:21:14Z", "digest": "sha1:SNPZ3B7EXXKUS4YB2CQDYWFUVQZKWJAA", "length": 8748, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सागर किनाऱ्यावरील सात जिल्ह्यांसाठी एकच संनियंत्रण समिती", "raw_content": "\nसागर किनाऱ्यावरील सात जिल्ह्यांसाठी एकच संनियंत्रण समिती\nकांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी शासनाचा निर्णय\nठाणे : सागर किनारा असलेल्या सात जिल्ह्यांसाठी कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी आता एकच संनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, कोकण विभागीय आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील.\nयापूर्वी नवी मुंबई, तसेच मुंबई व मुंबई उपनगर यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्या स्वाक्षरीचा शासन निर्णय जारी केला आहे.\nमुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सात जिल्ह्यांसाठी आता ही समिती असेल. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सह अध्यक्ष), पोलीस आयुक्त मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पोलीस अधीक्षक मुंबई वगळून सर्व जिल्हे, आठ पालिकांचे आयुक्त, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक ठाणे, कोल्हापूर, एमएमआरडीए, सिडको, म्हाडा, एमआयडीसी, एसआरए, सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सागरतटीय क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपवनसंरक्षक कांदळवन, नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटी, वनशक्ती, बॉम्बे एन्व्हायर्नमेंट अॅक्शन ग्रुप, महाराष्ट्र मच्छीमार कृती संघ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री यांचे प्रतिनधी देखील या समितीत असतील.\nया समितीचे कार्य कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाच्या मर्यादेत, परंतु व्यापक स्वरूपाचे असून, यात मध्यवर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे, उपाययोजना सुचविणे , सीसीटीव्ही पाळावे व निगराणी अशा अनेक बाबींचा समवेश आहे. या समितीने आपला पहिला अनुपालन अहवाल एक डिसेंबर २०१८ पूर्वी उच्च न्यायालयाला सादर करायचा आहे.\nडुरक्या घोणसाला सर्पमित्राकडून जीवदान मुख्यमंत्री दालन मुलांच्या किलबिलाटाने गजबजले येऊरच्या सोनम तांदळाची चव न्यारी लक्ष्मीपूजनासाठी वैष्णोदेवीचे चित्र असलेल्या नाण्यांचा शोध ठाणे येथे ‘जीएसटी’चे अद्ययावत सेवा केंद्र सुरू\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/603449", "date_download": "2018-11-17T03:01:09Z", "digest": "sha1:2ZWUZLUYOXFPI2JI52AUZIWP3FINGSIJ", "length": 4976, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान,मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर विठूप���जा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान,मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर विठूपूजा\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान,मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर विठूपूजा\nऑनलाईन टीम / पंढरपूर :\nआषाढी एकादशी निमित्ता लाखो भाविकांच्या मेळा पंढरपुरात दाखल झाला आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली.मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पुजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वषा जाधव यांनी विठ्ठल आणि रूक्मीणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यतील भगवती गावचे रहिवासी आहेत.\nशेतकऱयांच्या मालाला हमीभाव मिळावा अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचे यावेळी जाधव दाम्पत्याने सांगितले. महापूजेवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन , परिवहनमंत्री दिवाकर रावते, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासहा शिवसेनेचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते.दरम्यान,पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली आहे.\nविजय मल्ल्याचे फार्महाऊस ईडीकडून जप्त\nवाढदिवसादिवशीच माजी आमदाराचे निधन\nजुहू समुद्र किनाऱयावर 5 जण बुडाले\nहुबळीत मेट्रोरेल्वेसाठी आपली जमीन दान\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5260176539684101833", "date_download": "2018-11-17T02:29:11Z", "digest": "sha1:JQP7YU2R62IKKZDKXCNGODH4CPDWZPZK", "length": 3867, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nॐकार साधनेमुळे मन:स्वास्थ्य, मन:स्थैर्य लाभते. मनाची एकाग्रता होते. गायक, प्राध्यापक, अभिनेते, वकील आदींचा भार वाणीवर असतो. त्यांना ॐकारसाधनेचे खूपच लाभ मिळतात. तसेच, पोहणे, धावणे, लांब उडी, उंच उडी आदी क्रीडाप्रकारांतील स्पर्धकांना ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/2018/05/", "date_download": "2018-11-17T02:11:58Z", "digest": "sha1:LI6LLN3URM3BR3HCDTZ2D5ZQRRTRZ54G", "length": 4867, "nlines": 39, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "May 2018 – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nस्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें\nस्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें २८ मे ही वीरवर सावरकरांची जयंती. आज त्यांचें स्मरण करून आपण त्यांची स्मृती ताजी ठेवूं या. आपल्या देशात एक पद्धत आहे – जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीं आपण त्या थोर व्यक्तीच्या नांवाचा […]\nपुन्हां एकदा : १० मे १८५७\nपुन्हां एकदा १० मे आला, आणि पुन्हां एकदा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची जयंती आली. ही १६१ वी anniversary. या प्रसंगी आपण त्या युद्धाला व त्यात आहुती देणार्‍या आपल्या पूर्वजांना विसरूंया नको. आजही बरेच विद्वान या घटनेला […]\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-UTLT-how-do-we-know-that-johnsons-baby-products-are-safe-for-my-baby-5793407-PHO.html", "date_download": "2018-11-17T02:08:16Z", "digest": "sha1:Q4ANZRLGPVKAPAG7QBJ4NNH2MHNZDRRL", "length": 11229, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How do we know that Johnsons Baby products are safe for my baby | 5 सेफ्टी चेकनंतर तुमच्‍यापर्यंत येतात Johnson's Baby Products", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n5 सेफ्टी चेकनंतर तुमच्‍यापर्यंत येतात Johnson's Baby Products\nकित्‍येक वर्षांपासून Johnson's Baby Productsवर मातांचा विश्‍वास आहे. याचे कारण म्हणजे जॉनसन अँड जॉनसनच्‍या प्रोडक्‍ट्सची\nकित्‍येक वर्षांपासून Johnson's Baby Productsवर मातांचा विश्‍वास आहे. याचे कारण म्हणजे जॉनसन अँड जॉनसनच्‍या प्रोडक्‍ट्सची गुणवत्‍ता आणि मुलांसाठी यांचे पूर्णपणे सुरक्षित असणे हे होय. 125 वर्षांचे कठोर संशोधन, अनेक प्रकारच्‍या टेस्‍ट आणि तज्ञांच्‍या मार्गदर्शाखाली तयार झाल्‍यानंतरच हे प्रोडक्‍ट्स तुमच्‍यापर्यंत पोहोचतात. गुणवत्‍तेवर विशेष लक्ष आणि कठोर चाचण्‍यांनंतरच हे प्रोडक्‍ट्स मार्केटमध्‍ये आणले जातात. येथे आम्‍ही तुम्‍हाला जॉनसन प्रोडक्‍ट्सविषयी काही खास गोष्‍टी सांगणार आहोत, ज्‍याद्वारे तुम्‍ही जाणुन घेऊ शकाल की, जॉनसनची टीम प्रत्‍येक प्रोडक्‍टच्‍या सेफ्टीसाठी आणि गुणवत्‍तेसाठी किती मेहनत घेते. याद्वारे तुम्‍हाला हेही समजेल की, 125 वर्षांपासून जगभरातील माता जॉनसन अँड जॉनसनच्‍या प्रोडक्‍ट्सवर का विश्‍वास ठेवत आहे\nमुलाच्‍या देखभालीसाठी सर्वात महत्‍त्‍वाची असते सुरक्षितता. टेलकम पावडर असो की, तेल, शाम्‍पू किंवा साबण, मुलांची नाजुक त्‍वचा ध्‍यानात घेऊनच जॉनसनचे प्रोडक्‍ट्स तयार केले जातात. याच कारणामुळे जॉनसन अँड जॉनसनचे नाव पाहताच माता हे प्रोडक्‍ट्स खरेदी करतात.\nपुढील स्‍लाईडवर जाणुन घ्‍या, छोट्यातल्‍या छोट्या गोष्‍टीवरही जॉनसनची टीम कशी ठेवते नजर...\n5 पातळींवर काम करते टीम\nप्रॉडक्‍ट्सची सेफ्टी या कारणामुळेच 125 वर्षांपासून जॉनसन अँड जॉनसनवर लोकांचा विश्‍वास आहे. मात्र तुम्‍ही हे क���े जाणुन घ्‍याल की, जॉनसन अँड जॉनसनचे जे प्रोडक्‍ट्स तुम्‍ही आपल्‍या मुलासाठी वापरत आहात ते पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही प्रोडक्‍ट्सची सुरक्षितता आणि गणुवत्‍तेसाठी जॉनसनच्‍या अनेक टीम काम करतात.\nजॉनसन अँड जॉनसनचे मेडिकल प्रोफेशनल्‍सची एक टीम बनवलेली आहे. यामध्‍ये शिशू रोग चिकित्‍सकापासून ते त्‍वचा चिकित्‍सक आणि नर्स याचांही समावेश आहे. हे तज्ञ शिशुंची त्‍वचा आणि त्‍या गरजांना समजून घेण्‍यासाठी मदत करतात.\nया क्षेत्रात जगभरात होत असलेले आधुनिक संशोधन, ट्रेंड आणि तंत्रज्ञानावर नजर ठेवणारीही एक टीम आहे. मुलांच्‍या सुरक्षेसंबंधीत जॉनसनचे जे प्रोडक्‍ट्स मार्केटमध्‍ये येणार आहेत, त्‍यामध्‍ये आणखी नविन काय करता येईल, यावर ही टीम काम करते.\nमातांपासून नियमितपणे घेतला जातो फिडबॅक\nकोणतेही नवे प्रोडक्‍ट्स बनवण्‍यापूर्वी जॉनसन अँड जॉनसन प्रत्‍येक टप्‍प्‍यावर विस्‍तृत असे संशोधन आणि रिव्‍ह्यू केले जाते. प्रोडक्‍ट्स बनवल्‍यानंतरही ते योग्‍य आहे की नाही याची टेस्टिंग केली जाते.\nरिसर्च आणि रिव्हियूचे काम\nजॉनसन अँड जॉनसन आतापर्यंत 1000 क्लिनिकल ट्रायल केले आहेत. यामध्‍ये 8000 इन्‍ग्रेडिएंट्सची चाचणी करण्‍यात आली आहे. तुमच्‍यापर्यंत पोहोचण्‍यापूर्वी जॉनसनच्‍या प्रत्‍येक प्रोडक्‍टचे कठोर परिक्षण केले जाते. या प्रोसेसला म्‍हणतात, 'five level safety assurance process'. सुरक्षा आणि गुणवत्‍तेची पूर्ण चाचणी झाल्‍यानंतरच त्‍यांना मार्केटमध्‍ये आणले जाते. अशापद्धतीने जॉनसन अँड जॉनसनचे प्रत्‍येक प्रोडक्‍ट्स तुमच्‍या बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nतरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत\nया सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ\nघरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2209.html", "date_download": "2018-11-17T02:17:09Z", "digest": "sha1:EBVKEZLBSEYOSLG2CUKH2BQJGOU6UVL3", "length": 7425, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Crime News Rahuri बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू.\nबलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे अडीच महिन्यांपूर्वी बलात्कार झालेली अल्पवयीन मुलगी उपचारादरम्यान दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी तिच्या राहत्या घरी मुच्र्छा अवस्थेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, ८ सप्टेंबर २०१७ रोजी राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे पप्पू अनिल चिकने (रा.खडकवाडी, ता. पारनेर) याने त्याच्याच नात्यामधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती.\nघटना घडल्यानंतर आरोपी याने स्वत: तिच्या आईला फोन करुन 'तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे' सांगितले. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी तिला खडकवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले. दुसऱ्या दिवशी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले. सदर मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे अडीच ते तीन महिने उपचार घेऊनही सदर मुलीची प्रकृती सुधारत नव्हती.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nघरची परिस्थिती नाजूक असल्याने तिच्या आई-वडिलांना तिचा दवाखान्याचा खर्च पेलवणे अवघड जात असल्याने दि.१८ नोव्हेंबर २०१७ रोजी मुलीला शेरी चिखलठाण येथील घरी आणले. मात्र, पूर्णपणे मुच्र्छा अवस्थेत असलेल्या सदर मुलीने २० नोव्हेंबर रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पप्पू अनिल चिकने याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पू चिकने हा गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून तुरूंगात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड हे करीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन��ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2504.html", "date_download": "2018-11-17T02:09:56Z", "digest": "sha1:MHK2Y3NTTDECFP6NAFG723WRLGSP5G3R", "length": 6673, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जिल्हा विभाजन केल्याशिवाय थांबणार नाही - पालकमंत्री शिंदे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Ram Shinde Sangamner जिल्हा विभाजन केल्याशिवाय थांबणार नाही - पालकमंत्री शिंदे.\nजिल्हा विभाजन केल्याशिवाय थांबणार नाही - पालकमंत्री शिंदे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा विभाजन आवश्यक असल्याच्या मागणीला दुजोरा देत कोणता जिल्हा करायचा यासाठी पालकमंत्री राम शिंदे, आमदार बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची समिती स्थापन करुन त्यांचे एकमत झाल्यावर नवा जिल्हा जाहीर करा, जो जिल्हा होईल त्यासाठी निधी द्यायला अडचण येणार नसल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगत संगमनेर जिल्ह्याच्या मागणीला बगल दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमुख्यमंत्री, महसूलमंत्री, अर्थमंत्री यांच्याकडे जिल्हा विभाजनाची मागणी केली आहे. जिल्हा विभाजन केल्याशिवाय थांबणार नाही. आता फक्त जिल्ह्याचे मुख्यालय काय करायचे यासाठी तुमच्यात किती दम आहे हे तुम्ही दाखवायचे आहे. पंचवीस वर्षे ज्यांना हे जमले नाही ते मी करुन दाखवले, असे पालकमंत्री शिंदे म्हणाले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nसंगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील जलयुक्त शिवार व विविध विकास कामांचा शुभारंभ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते. शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम काँग्रेस नेते करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप वगळता अन्य पक्ष केवळ परिवारासाठीच काम करत असल्याचे स्पष्ट त्यांनी गरिबोंके सन्मानमें भारतीय जनता पक्ष मैदानमे अशी घोषणा त्यांनी दिली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1114.html", "date_download": "2018-11-17T02:09:40Z", "digest": "sha1:3PHPM7ZCHOJ2T7UBQDNON43OT5IKK4V6", "length": 9177, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सत्ताधाऱ्यांची भंबेरी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Parner Politics News नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सत्ताधाऱ्यांची भंबेरी.\nनागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सत्ताधाऱ्यांची भंबेरी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर नगरपंचायतीतील सत्ताबदलानंतर प्रथमच नवीन कारभाऱ्यांनी सर्व प्रभागांतील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी नगराध्यक्ष वर्षा नगरे व उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत सभागृहात जनता दरबार घेतला. नागरिकांच्या प्रश्नांची उत्त्रे देताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.\nयाप्रसंगी मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी, नगरसेवक नंदकुमार देशमुख, विशाल शिंदे, नंदकुमार औटी, नगरसेविका मालन शिंदे, विजेता सोबले, संगीता औटी, शेरकर आदी उपस्थित होते. नगरसेवक नंदकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. मागील सत्तेत असताना गुपचूप ग्रामसभा होत असता असा गौप्यस्फोट त्यांनी केला.\nनागरिकांनी प्रभागातील समस्या मांडल्या. तुषार औटी यांनी नवे अमरधाम हलवून संगमेश्वर घाटावर करण्याचे सूचवले. जामगाव रस्त्यावरील अमरधामची दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. भाऊसाहेब चौरे यांनी टेलिफोन ऑफिसच्या पाठीमागे साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगितले. संभाजीनगरमधील सहदेव घनवट यांनी पथदिव्यांचा मुद्दा मांडला.\nमोजक्या लोकांच्या घरावर उजेड पडेल, असे दिवे लावल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सुभाष कापरे यांनी नगरपंचायतीच्या जागेतील अतिक्रमण काढण्याची व कान्हूर पठार रस्त्यावर पथदिवे बसवण्याची मागणी केली. भैरवनाथगल्लीतील प्रवीण औटी यांनी मंदिरासमोरील गटारावर जाळी बसवण्याची मागणी केली.\nशहरात सार्वजनिक शौचालय बांधावे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयासमोरील गटारीचा मुद्दा उपस्थित करताना भाऊसाहेब खेडेकर म्हणाले, काम अर्धवट झाले आहे. ते पूर्ण करावे. पिण्याचे पाणी वाया जाऊ नये, म्हणून नळांना तोट्या बसवण्यात याव्यात व मीटरने पाणी द्यावे.\nनगरपंचायतीशेजारील मटनविक्रेते टेलिफोन ऑफिस पाठीमागे कोंबड्यांचे मांस टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे सुमन औटी म्हणाल्या. सुभाष औटी यांनी धोकादायक इमारतींना नोटीस देऊन त्या उतरवण्याची मागणी केली. आठवडे बाजारात व्यापारी शहरातील शेतकऱ्यांना बसायला जागा देत नाहीत. व्यापारी वर्गाकडून कर स्वरुपात वसुली करावी, असे ते म्हणाले.\nटेकवस्ती येथील सुनीता कावरे यांनी जलवाहिनी तीन महिने बंद असल्याचे सांगितले. लवकरात लवकर नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तीन महिन्यांतून एकदा जनता दरबार भरवला जाईल, असे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी सांगितले.\nसत्ताबदलानंतर प्रथमच कारभाऱ्यांचा जनता दरबार टपऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार नगरपंचायतीशेजारी अतिक्रमण करून बांधलेल्या टपऱ्यांचे पुनर्वसन ठराव घेऊन करण्यात येईल. सार्वजनिक विहिरीशेजारील इंदिरानगर भागातील शौचालयाचे पाणी मनकर्णिका नदीत मिसळले जाते. त्यामुळे ते पाडण्यात येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सत्ताधाऱ्यांची भंबेरी. Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, July 11, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Leopard-arrested-Aurangabad/", "date_download": "2018-11-17T02:22:44Z", "digest": "sha1:MHOPDBNJJZDKGWUF45QTLUX6Y37MZ2BH", "length": 5441, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद\nधुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद\nतालुक्यात��ल भांबरवाडी परिसरात धुमाकूळ घालून अनेक जनावरांची शिकार करून गावकर्‍यांच्या मनात धडकी भरविणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाच्या पथकाला अखेर सोमवारी पहाटे यश आले. या बिबट्यावर डाटगनव्दारे फायर करून बेशुद्ध करण्यात आले. यामुळे तो पकडला गेला.\nदरम्यान, बिबट्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानमध्ये दाखल करण्यात आले आहे. भांबरवाडी येथील शेतकरी किसन चव्हाण यांच्या शेतातील गोठ्यात सोमवारी पहाटे या बिबट्याने प्रवेश करून एका वासराची शिकार केली. त्यानंतर इतर गायींवर हल्‍ला करण्याच्या तयारीत असताना एका गायीने त्याच्यावर पायाने प्रतिहल्ला केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. यात बिबट्या जखमी झाला, दरम्यान या घटनेची माहिती चव्हाण यांनी तत्काळ वन्यजीव विभागास दिल्यानंतर विभगीय वन अधिकारी आर. आर. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन्यजीव रक्षक आर. ए. नागापूरकर यांच्यासह कर्मचार्‍यांचे पथक सकाळी आठ वाजता घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या हा जखमी झाल्याने तो उपळा शिवारातील वनविभागाच्या खोर्‍यात थांबला होता. येथे गुरगुरण्याचा आवाज आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी ताबडतोप डाटगनव्दारे बिबट्यावर फायर करण्यात आले. काही वेळातच बिबट्या बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला पिंजर्‍यात जेरबंद करून त्याच्यावर कन्नड येथील लघु चिकित्सालयाचे सहायक आयुक्‍त डॉ. एस. व्ही. चौधर यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानामध्ये पाठविण्यात आले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Newborn-infant-inspection-in-Gomaco/", "date_download": "2018-11-17T03:00:14Z", "digest": "sha1:NQWGEQVTKYGHHSQWLAYVYYMFFHB3IOSY", "length": 5272, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘गोमेकॉ’त नवजात अर्भक तपासणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘गोमेकॉ’त नवजात अर्भक तपासणी\n‘गोमेकॉ’त नवजात अर्भक तपासणी\nबालमृत्यू रोखून नवजात अर्भकांचा जीव वाचविणे ही मोठी जबाबदारी आहे. यासाठी दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. नवजात अर्भक तपासणी केंद्राचा उपक्रम राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असून अन्य राज्येही या उपक्रमाचा अवलंब करतील, असा विश्‍वास आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी व्यक्‍त केला.\nबांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ), आरोग्य सेवा संचालनालयाच्या संयुक्‍त विद्यमाने सोमवारी नवजात अर्भक तपासणी केंद्राचा प्रारंभ आरोग्यमंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी राणे बोलत होते.\nराणे म्हणाले की, अर्भकांना जन्मताच 50 विविध प्रकारचे विकार होऊ शकतात. त्यांच्यावर त्वरित चाचणी व उपचार केल्यास त्यांच्यामधील हे रोग उपचारांद्वारे पूर्णपणे बरे करता येऊ शकतात. या सुविधेचा फायदा गोव्यातील लोकांना होणार असून त्यांनी आपल्या नवजात अर्भकांच्या हितासाठी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. अर्भकाचा जन्म खासगी इस्पितळात झाला तरी गोमेकॉत ही चाचणी मोफत करण्याची सोय करण्यात आली आहे.\nगोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक, आरोग्य सेवा संचालक डॉ. संजीव दळवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर, बंगळूर येथील ‘न्यूओजन लॅब’चे सीईओ थॉमस मोक्केन यावेळी उपस्थित होते. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिमी सिल्वेरा यांनी स्वागत केले. डॉ. अर्पिता के. आर. यांनी सूत्रसंचालन केले. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना धुमे यांनी आभार मानले.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Accurate-registration-for-the-crop-sowing/", "date_download": "2018-11-17T03:32:20Z", "digest": "sha1:GV4F2ZFD7NQ3YT2RKSMZLXMKTBTIXU4V", "length": 6059, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीक पेर्‍याची होणार अचूक नोंदणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पीक पेर्‍याची होणार अचूक नोंदणी\nपीक पेर्‍याची होणार अचूक नोंदणी\nकोल्हापूर : डी. बी. चव्हाण\nपेरणीचे सूक्ष्म नियोजन व त्याच्या खर्चाचे अचूक संकलन होण्यासाठी गावनिहाय गट स्थापना करण्याच्या सूचना राज्य कृषिमूल्य आयोगाने शासनाला दिल्या आहेत. यामुळे कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आणि शेतकरीनिहाय प्रत्येक पिकाच्या उत्पादनाला किती खर्च आला, याची अचूक माहिती आयोगाला मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंधरा दिवस हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.\nपीक पेर्‍याच्या खर्चाचे अचूक संकलन होण्यासंदर्भात कृषिमूल्य आयोगाने राज्यात तीन ठिकाणी विविध विषयांवरील तज्ज्ञांच्या बैठक घेतल्या. या बैठकीत तज्ज्ञांनी मांडलेली मते आणि त्यातून निघालेला निष्कर्ष यासंदर्भात आयोगाने राज्य शासनाला काही सूचना केल्या. शासनाने या सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी कृषी विभागाला आदेश दिले आहेत. त्यासाठी गावनिहाय गाव नमुना पत्रक व नमुना 12 पत्रक अशी दोन पत्रके तयार करून पेरलेल्या पिकाचा प्रकार व आंतरपीक याची अचूक नोंदी घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक गावनिहाय स्वतंत्र गट स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी तलाठ्यांना मदत करून या नोंदी करावयाच्या आहेत. या कामासाठी कर्मचार्‍यांची कमतरता भासू लागली तर कृषी विद्यापीठाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली.\nहे काम ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करून त्याची जमा केलेली माहिती गाव नमुना बारामध्ये भरून याची आयोगाकडे ऑनलाईन नोंद करावयाची आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या कामाची देखरेख ठेवून प्राप्त माहिती मंडल, तालुका व जिल्हास्तरावर पीकनिहाय विविध खात्यांना द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/couple-photoshoot-in-railway-track-viral-photo/", "date_download": "2018-11-17T02:25:06Z", "digest": "sha1:QFLZZI4VLJTMLR2ES4FQDIJ2GFVSLWJC", "length": 5760, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " viral : कोणाचं काय तर कोणाचं काय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › viral : कोणाचं काय तर कोणाचं काय\nviral : कोणाचं काय तर कोणाचं काय\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nसध्या जग खूप व्हायरल बनले आहे. एखादा फोटो काढला जातो आणि तो सहज व्हायरलही होतो. त्या व्हायरल फोटोमागे कोणतेही ‘कॅप्शन’ ( लेबल) लावून त्याला परिस्थितीशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. कालपासून मुंबईतील रेल्वे ट्रॅकवरील जोडप्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. काल मुंबईत सर्वत्र दगडफेक, जाळपोळ, रास्तारोको केला जात असताना या जोडप्याचे हे फोटोसेशन ‘राणीच्या बागेत’ नाही तर रेल्वे ट्रॅकवर सुरू होते. इंजीनसमोर ‘टायटॅनिक‘ पोज देऊन ती उभी होती तर तो तिचे फोटो काढण्यात मग्न होता. या दोघांची ही हौस सध्या चर्चेचा विषय बनली आहे.\nवाचा : दंगलीत तेल नको पाणी ओता; शिवसेनेचा आंबेडकरांना सल्ला\nसध्या कोणत्याही ठिकाणी फोटोसेशन करण्याची क्रेझ वाढत आहे. समाजात, आजूबाजूला काय सुरू आहे याचे कसलेही भान न ठेवता फोटोसेशन, सेल्फीमध्ये तरूणाई मग्न असते. बंदच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होणाऱ्या या फोटोतून हेच दिसते. हा फोटो ‘ कोणाचे काय तर कोणाचे काय’ अशा कॅप्शनसह व्हायरल होत आहे.\nवाचा : जिग्नेश मेवानीच्या सभेला परवानगी नाकारली, विलेपार्ल्यात जमावबंद(व्हिडिओ)\nभीमा - कोरेगाव प्रकरणी काल दिवसभर ठिकठीकाणी बंद पुकारण्यात आला होता. काही भागात शांततेत हा बंद पार पडला तर काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले होते.\nवाचा : कोल्हापुरात मोबाईल इंटरनेट सेवा बंद\n‘शरद पवारांच्या हत्येने पाप लागणार नाही’; फेसबुकवरून धमकी\nसीएमसाहेब फेसबुकवरचा विकृत प्रचार थांबवा : मुंडे\nसरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है\nभिडे, एकबोटे यांना अटक का नाही; प्रकाश आंबेडकर यांचा सवाल\nमालगाडीच्या इंजिनात बिघाड, लोकल व��हतूक खोळंबली\nजिग्नेश, उमर खलिद यांच्या विरोधात सर्च वॉरंट\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/property-tax-issue/", "date_download": "2018-11-17T03:06:50Z", "digest": "sha1:SMNBA5JJXMMPE27J67A3L7KYPRU5JGFD", "length": 6657, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करवाढीविरोधात ‘मी नाशिककर’ जनआंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › करवाढीविरोधात ‘मी नाशिककर’ जनआंदोलन\nकरवाढीविरोधात ‘मी नाशिककर’ जनआंदोलन\nनाशिककरांवर घरपट्टीकरात बेकायदेशीर, अन्यायकारक असा जिझिया करवाढीचा बोजा लादल्याने नागरिकांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे अन्याय निवारण कृती समितीने ‘मी नाशिककर’ हे जनआंदोलन सुरू केले आहे.\nमहानगरपालिकेने 31 मार्च रोजी घरपट्टीकरात 300 ते 1350 टक्के वाढ केली आहे. या आदेशानुसार नाशिकमधील सर्व मिळकतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यावर 400 ते 500 टक्के वाढीव दराने घरपट्टी आकारण्यात येणार आहे. हा आदेश काढताना 1999 पासून मिळकतींचे करपात्रमूल्य बदलले नसल्याने करवाढ केली असल्याचे समर्थन प्रशासन करीत आहे. त्यामुळे 2018-19 वर्षाच्या कालावधीत एकूण घरपट्टी देयकांच्या रकमेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. हा आदेश काढण्यापूर्वी तत्कालीन आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी 2017-18 च्या करामध्ये एकूण 36 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मांडला होता. त्यावर नगरसेवकांच्या चर्चेअंती 18 टक्के करवाढ ठेवण्याचा ठराव केला होता. करवाढीचा हा निर्णय तत्कालीन आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. असे असताना नवीन आयुक्‍तांना या निर्णयात फेरबदल करण्याचा अधिकार नाही. असा दावा समितीने केला आहे. 31 मार्च रोजी प्रभाग क्रमांक 13 ची पोटनिवडणूक कारणाने आचारसंहितेचा भंग करून आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश काढला आहे. या आदेशाविरोधात अन्याय निवारण कृती समिती ङ्गमी नाशि���करफ या संकल्पनेतून नागरिकांची जनजागृती करीत आहे. महानगरपालिकेची ही नवीन करप्रणाली नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याने त्याविरुद्ध कृती समितीने लढा सुरू केला आहे.\nयेथील परिस्थितीची जाणीव करून देण्याचे समितीने योजिले आहे. तसेच राज्य शासनाकडून संपूर्ण करवाढ रद्द करण्याचा निर्णय न झाल्यास अन्याय निवारण कृती समितीचे ङ्गमी नाशिककरफ जनआंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत होणार्‍या कायदेशीर सल्ल्यानुसार योग्य ते दिवाणी अथवा फौजदारी खटले दाखल केले जातील. त्यामुळे या कायद्याच्या संघर्षाची संपूर्ण जबाबदारी ही महानगरपालिका व राज्य शासनाचीच राहील, असे अन्याय निवारण कृती समितीतर्फे कळविण्यात आले आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/western-Maharashta-railway-Project-Waiting-For-Leadership/", "date_download": "2018-11-17T02:22:31Z", "digest": "sha1:DFU42DH53MBK5IHUOSSQEPKJEHCMEPQP", "length": 6507, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नेतृत्वाअभावी पश्‍चिम महाराष्ट्र रेल्वे प्रकल्पाच्या प्रतीक्षेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नेतृत्वाअभावी पश्‍चिम महाराष्ट्र रेल्वे प्रकल्पाच्या प्रतीक्षेत\nनेतृत्वाअभावी पश्‍चिम महाराष्ट्र रेल्वे प्रकल्पाच्या प्रतीक्षेत\nनेतृत्वाअभावी पश्‍चिम महाराष्ट्रात रेल्वेचा कोणताही मोठा प्रकल्प (डबे निर्मिती कारखाने, रेल नीर) येत नसल्याची टीका रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष किशोर भोरावत यांनी केली आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात पश्‍चिम महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. रोजगार निर्मिती करणारा एकही प्रकल्प देण्यात आलेला नाही. लातूरसारख्या ठिकाणी रेल्वे डबे तयार करण्याचा कारखाना दिला जातो. तर मिरजसारख्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असतानाही प्रकल्प देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही भोरावत यांनी केला.\nते म्हणाले, पुणे - मिरज - लोंढा विद्युतीकरणासह दुहेरीकरण करण्याची जुनी मागणी होती. ही मागणी सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना पूर्ण करण्यात आली. प्रत्यक्षात कामासही सुरुवात झाली आहे. मिरज येथून कोल्हापूर, बेळगाव, पंढरपूर आणि पुणेकडे जाणारे चार रेल्वेमार्ग एकत्र येतात. येथे पाण्याचीही मुबलकता आहे. रेल्वेची स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना आहे. जमीन आहे. कर्नाटक सीमेलगत असलेल्या मिरजेत सर्व सुविधा सहज उपलब्ध असतानाही केवळ प्रभावी नेतृत्व नसल्याने रेल्वे विकासाबरोबर पश्‍चिम महाराष्ट्र मागे पडला आहे.\nरेल नीर प्रोजेक्टसाठी प्रयत्न\nमिरज येथे रेल नीर प्रोजेक्ट उभारण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु यावर्षीच्या अंदाजपत्रकात याबाबत घोषणा झाली नाही. भविष्यकाळात या प्रकल्पासाठी प्रयत्न करणार असल्याचे मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी सांगितले.\nरेल्वेचा स्वतंत्र विभाग करावा\nदुहेरीकरणामुळे मिरज जंक्शनचे महत्त्व वाढेल. या ठिकाणी रेल्वेचे विभागीय कार्यालय व्हावे. त्यामुळे प्रशासनाच्यादृष्टीने आणि प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी सोयीचे होणार आहे, असे मिरज रेल्वे कृती समितीचे सचिव सुकुमार पाटील यांनी सांगितले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Shortcricket-house-fire/", "date_download": "2018-11-17T02:40:29Z", "digest": "sha1:DGXRAGEOXH4753WDB4HZTHSBOORXXOWT", "length": 7642, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर बेचिराख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर बेचिराख\nशॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर बेचिराख\nपिंपोडे बुद्रुक : वार्���ाहर\nपिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील विनायक जगन्नाथ महाजन यांच्या राहत्या घराला शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीत संपूर्ण घर बेचिराख झाले असून सुमारे 35 लाखांचे नुकसान झाले आहे.\nपिंपोडे बु. येथील मुख्य बाजारपेठेच्या मध्यावर विनायक जगन्नाथ महाजन व सुभाष महाजन यांचे घर आहे. विनायक महाजन यांचा मुलगा विक्रम यांचा भुसार मालाचा व्यवसाय आहे. ते पत्नी, मुले व आईला सोबत घेऊन देवदर्शनाला गेले होते तर घरी वडील होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे विनायक महाजन घराजवळील दुकानात देवपूजा करण्यासाठी गेले. घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी घातली होती. यावेळी बाजूला राहत असलेले त्यांचे बंधू सुभाष महाजन यांनी घरातून धूर येत असल्याचे पाहिल्यावर विनायक यांना बोलावले. दरवाजा उघडताच धूराचा प्रचंड लोट बाहेर आला.\nआतील बाजूस असलेल्या फ्रीजने पेट घेतल्याने घरातील इतर वस्तूही आगीच्या भक्षस्थानी पडल्या. गावातील युवक मदतीसाठी धावून आले. मात्र, आग आटोक्यात आणायला मर्यादा येत होत्या. वीज पुरवठा बंद केल्याने जवळपास असलेल्या कुपनलिका पाणी असूनही सुरू करता येत नव्हत्या. त्यामुळे दिलीप निकम यांच्या जनरेटरने दोन कुपनलिकांचे पाणी युवक मिळेल त्या भांड्याने घेवून आगीवर ओतू लागले. त्यामुळे शेजारील घरांचे नुकसान वाचले अन्यथा मोठी हानी झाली असती.वाठार स्टेशन पोलिस स्टेशनचे सपोनि मयूर वैरागकर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.\nकिसनवीर साखर कारखान्याचा अग्निशामक बंब दाखल झाला.पाठोपाठ शरयु अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचाही बंब आल्याने आग आटोक्यात आली.नंतर फलटण नगरपरिषदेचाही बंब आला. आगीत महाजन कुटुंबियांचे सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. कोरेगावचे नायब तहसीलदार रांजणे यांनी भेट दिली, घटनेचा पंचनामा पिंपोडे बुद्रुकचे मंडलाधिकारी फरांदे, तलाठी सुहास सोनावणे, ग्रामसेवक शशिकांत माने यांनी केला असून 3 लाख 55 हजारांची रोकड, 31 तोळे सोने, फर्निचर, आणि संसारोपयोगी साहित्य असे मिळून 34 लाख 50 हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली आहे.\nरेवडी सोसायटीमध्ये १३ लाखांचा अपहार\nसावकारीला कंटाळून युवक बेपत्ता\nपोलिसांशी वाद घालताय.. सावधान\nशॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर बेचिराख\nसातारा : पिंपोडे बुद्रुकला शॉर्टसर्किटने आग, घर जळून खाक (व्हिडिओ)\nमहाबळेश्‍वरच्या जंगलात मद्यधुंद पार्टी करणार्‍या युवकांना दंड\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/05/blog-post_05.html", "date_download": "2018-11-17T02:37:22Z", "digest": "sha1:RTXW42TODDJVAKNLLAPDDSUQQPS3HNZG", "length": 10749, "nlines": 287, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): काकस्पर्श", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (57)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nनशीबाने वारंवार पेकाटात लाथ घातली\nतरी लाळघोट्या कुत्र्यासारखं पुन्हा पुन्हा\nशेपूट कधी पायात घालून\nतर कधी हलवत हलवत\nत्याच्याच मागे मागे फिरणं..\nसंपलं एकदाचं ते मरत मरत जगणं \nतसा मी प्रयत्न बऱ्याचदा केला होता\nकाळाचं लक्ष वेधून घेण्याचा\nपण त्यालाही कधी वाटलं नाही\nमान वर करून पाहावंसं\nआणि मी फक्त लाथाच खाल्ल्या...\nकधी शेपूट पायात घालून\nआज मात्र त्याचं कसं कोण जाणे, लक्ष गेलं\n(म्हणाला असावा - \"अरे हे कुत्रं अजून कसं नाही मेलं हे कुत्रं अजून कसं नाही मेलं\nआणि शेवटची लाथ त्यानेच घातली\nमला तर आनंदच होता मरण्याचा\nसोसच नव्हता मुळी असल्या जगण्याचा\nमग उगाचच जमा झाली आप्तेष्टांची टाळकी\nप्रथेप्रमाणे \"चांगला होता हो\nआणि कोरडेच डोळे मुद्दामहून पुसायला\nकवटी फुटली, तसे सगळे घरी गेले\nकेव्हाचे उपाशी होते, भरपेट जेवले\nवेळ आली पिंड ठेवायची\nमीसुद्धा आयुष्यभर हेच विचारात होतो...\nहजारो इच्छा माझ्या अपुऱ्या राहिल्या आहेत..\nअन समाधान करून घ्या स्वत:चं...\nमी बघून घेईन माझ्या मुक्तीचं...........\nआपलं नाव नक्की लिहा\nमी तर माझा मजेत आहे\nनभाच्या कडांना छटा केशराच्या..\n'कून फाया कून..' - स्वैर भावानुवाद/ प्रेरणा\nमृत्युला चकवून काही क्षण जगावे..\nएक होता कवी गचाळ \nमाझी 'प्रायोरिटी' - माझी जन्मठेप..\nसुखाच्या मल्मली वेषात... (उधारीचं हसू आणून....)\nप्रगल्भ विषयाची प्रगल्भ मांडणी - 'काकस्पर्श' Kaksp...\nम्हणूनच ही जिंकण्याची जिद्द आहे..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nअभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)\nचांदणे चांदणे चांदणे व्हायचे\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bhadravati-election-shivsena-won-again/", "date_download": "2018-11-17T03:10:40Z", "digest": "sha1:EBPMR4KYRVTU2LK4GRWT7Q3XEWNUKVNW", "length": 19598, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘भद्रावती’वर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांच��� स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\n‘भद्रावती’वर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला\nगेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या विदर्भाच्या चंद्रपूर जिह्यातील भद्रावती नगर परिषदेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे अनिल धानोरकर नगराध्यक्षपदी निवडून आल्याने भद्रावतीत शिवसेनेची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेनेच्या या विजयानंतर शिवसैनिकांनी विजयी मिरवणूक काढून आंनदोत्सव साजरा केला.\nभद्रावती येथे नगर परिषद स्थापन झाल्यापासून शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिला आहे. शिवसेनेचे आमदार बाळू (सुरेश) धानोरकर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी नगराध्यक्षपदासाठी आमदार धानोरकर यांनी आपल्या भावाला उमेदवारी दिली होती. आमदार धानोरकर यांनी केलेल्या विकासकामांमुळे अनिल धानोरकर निवडून आले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवी पाटील व आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली.\nएकूण 27 सदस्यांच्या या नगरपालिकेत भाजपचे केवळ तीन सदस्य निवडून आले. काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षा भारिप-बहुजन महासंघाने ���ार जागा पटकावून आपले अस्तित्व दाखवून दिले. भद्रावती येथील विजयाबद्दल बोलताना आमदार बाळू धानोरकर म्हणाले, शिवसेनेने गेल्या 25 वर्षांपासून भद्रावतीकरांचा विश्वास संपादन केला आहे. विकासकामे केल्याने पुन्हा मतदारांनी शिवसेनेला भरघोस मतदान करून निवडून दिले आहे.\nशिवसेनेचे अनिल धानोरकर यांनी भाजपच्या सुनील नामोजवार यांचा 4,616 मतांनी पराभव केला. एकूण 27 नगरसेवक असलेल्या नगर परिषदेत शिवसेनेने 16 जागा पटकावल्या. भाजप-4, काँग्रेस-2, भारिप बमस -4, अपक्ष-1 असे बलाबल जाहीर झाले आहे. थेट नगराध्यक्षपदाची जागा जिंकून शिवसेनेने इतिहास घडवला आहे.\nया निवडणुकीत भाजप झेंडा फडकवेल असे बोलले जात होते. भाजपच्या चाणक्यां’नी ऐनवेळी शिवसेनेचे नेते व भद्रावतीचे पहिले नगराध्यक्ष किशोर नामोजवार यांना भाजपच्या तंबूत आणले; परंतु ऐनवेळी आलेल्या नामोजवार यांना शिवसेनेचा गड भेदता आला नाही. उलट शिवसैनिकांनी भाजपला चांगलाच हात दाखविला. त्यांचा 8 हजारपेक्षा अधिक मताधिक्यांनी पराभव झाला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलEng Vs Ind 3rd test हिंदुस्थानचा ‘विराट’ शो, इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचे लक्ष्य\nपुढीलसरकारी जाहिरातीत चक्क नवरा बदलला, जोडप्याला हवी नुकसानभरपाई\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे ग��जेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5398544135705988612&title=Pradhanmantri%20Vay%20Vandan%20Yojana&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-17T02:21:36Z", "digest": "sha1:5UFKAIIRFWC2R432EPUCENGCFEJFBPSQ", "length": 15252, "nlines": 140, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अशी आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना", "raw_content": "\nअशी आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना\nगेली दोन –तीन वर्षे सातत्याने व्याजदरात होणाऱ्या घसरणीमुळे ज्येष्ठ नागरिक काहीसे हवालदिल झाले आहेत. ज्येष्ठांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने गुंतवणुकीसाठी दोन पर्याय देऊ केले आहेत. यातील एक पर्याय म्हणजे ज्येष्ठ नागरिक ठेव योजना व दुसरा पर्याय म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज आपण प्रधानमंत्री वय वंदना योजनेची माहिती घेऊ या....\nज्येष्ठ नागरिक ठेव योजनेसाठी पोस्ट अथवा राष्ट्रीयीकृत बँकेत गुंतवणूक करावी लागते. प्रधानमंत्री वय वंदना योजनेत मात्र केवळ ‘एलआयसी’मार्फतच करावी गुंतवणूक लागते. या दोन्हीही योजनांतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याने ज्यांना गुंतवणुकीची जोखीम नको आहे व एक निश्चित उत्पन्न दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक हवे आहे, अशांसाठी हे दोन्हीही पर्याय निश्चितच योग्य आहेत. प्रधानमंत्री वय वंदना ही योजना १७ मे २०१७पासून कार्यन्वित करण्यात आली. सुरुवातीला ३१ मार्च २०१८ पर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार होता; मात्र एक फेब्रुवारी २०१८ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्यात आली. आता ३१ मार्च २०१९पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. शिवाय आधीची कमाल गुंतवणूक मर्यादा साडेसात लाखांवरून १५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.\nया योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.\nकिमान वय : ६० वर्षे पूर्ण\nकमाल वय : कितीही\nयोजनेचा कालावधी : १० वर्षे\nकिमान पेन्शन : मासिक - एक हजार रुपये, तिमाही - तीन हजार, सहामाही - सहा हजार व वार्षिक - बारा हजार\nकमाल पेन्शन : मासिक - दहा हजार, तिमाही - तीस हजार, सहामाही - साठ हजार, वार्षिक – एक लाख वीस हजार.\nपेन्शनची कमाल मर्यादा कुटुंबासाठी असून, सर्व पॉलिसी मिळून होणारे पेन्शन कमाल मर्यादेपेक्षा जास्त असता नये. कुटुंबामध्ये पती/पत्नी व अवलंबून असल्यास पालक किंवा मुले यांचा समावेश होतो.\nआपणास हवी असणारी पेन्शन व त्यासाठी एकरकमी भरावी लागणारी रक्कम खालीलप्रमाणे असेल\nकिमान रक्कम : एक लाख पन्नास हजार रुपये\nदरमहा पेन्शन - एक हजार रुपये (दहा वर्षांसाठी)\nकमाल रक्कम : पंधरा लाख रुपये.\nदरमहा पेन्शन – दहा हजार रुपये\nवार्षिक पेन्शन – एक लाख वीस हजार रुपये.\nमिळणारे पेन्शन आपण निवडलेल्या पर्यायानुसार एनईएफटी किंवा आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीमद्वारे आपल्या बँक खात्यात जमा होते.\nसरेंडर व्हॅल्यू : अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे पेन्शनर किंवा त्याची पती/पत्नी यांच्या गंभीर आजारासाठी ही पॉलिसी सरेंडर करता येते व आपण गुंतविलेल्या रकमेच्या ९८ टक्के इतकी रक्कम मिळू शकते.\nकर्ज सुविधा : पॉलिसी घेतल्यापासून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर गरज पडल्यास कर्ज मिळू शकते. असे कर्ज जास्तीत जास्त आपण एकरकमी भरलेल्या रकमेच्या ७५ टक्के इतके मिळू शकते. यावर सहामाही पद्धतीने व्याज आकारणी होते व हे व्याज मिळणाऱ्या पेन्शनमधून वसूल केले जाते. कर्ज रक्कम मुदतीनंतर मिळणारी रक्कम किवा त्याआधी (सरेंडर केल्यास/पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास) मिळणाऱ्या रकमेतून वसूल केली जाते. (पेन्शन पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास गुंतविलेली रक्कम वारसास दिली जाते.)\nही पेन्शन पॉलिसी एलआयसी एजंटमार्फत अथवा ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा घेता येते. ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी http://www.licindia.in/ या साइटवर लॉग इन करावे.\nआपण घेतलेल्या पेन्शन पॉलिसीबाबत आपण साशंक अथवा असमाधानी असाल, तर आपण ही पॉलिसी फ्री लूक पीरियडमध्ये रद्द करू शकता. आपण पॉलिसी एजंटमार्फत घेतली असेल, तर हा फ्री लूक पीरियड पॉलिसी घेतल्याच्या तारखेपासून १५ दिवसांपर्यंत असतो. ऑनलाइन पॉलिसी घेतली असेल, तर हा ३० दिवसांपर्यंत असतो. अशा पद्धतीने पॉलिसी रद्द केल्यास आपण भरलेल्या रकमेतून स्टँप ड्युटी व तत्सम खर्च वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाते.\nवरील सर्व बाबींचा विचार करता सद्य परिस्थितीत प्रधानमंत्री वय वंदना योजना ज्येष्ठांसाठी निश्चितच उपयुक्त आहे.\n(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)\n(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)\nTags: पुणेसमृद्धीची वाटसुधाकर कुलकर्णीप्रधानमंत्री वय वंदना योजनापेन्शनएलआयसीआयुर्विमाआयुर्विमा महामंडळPuneColumnSamrudhhichi VatSudhakar KulkarniPrdhanmantri Vay Vandana YojanaPensionLICShare Market InvestmentBOI\nकिमान सहा महिन्यांच्या खर्चाची तरतूद आवश्यक व्याजावरील प्राप्तिकर कसा वाचवाल स्वयंचलित वाहनासाठीचा विमा टॉप-अप मेडिक्लेम पॉलिसी अनधिकृत व्यवहारांतून होणारे नुकसान कसे टाळाल\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2018-11-17T02:56:57Z", "digest": "sha1:R2ZBPZR4F7ZZGT3N2KL777WW2H4KHPDF", "length": 9049, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नीरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर बेशिस्त पार्किंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनीरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर बेशिस्त पार्किंग\nनीरा – पुरंदर तालुक्‍यातील नीरा शहराला पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रशासना���े पार्किंगसाठी जागा उपलब्ध असतानाही अस्तव्यस्त गाड्या लावल्याने प्रवाशांना चालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या सोडविण्याबरोबरच सीसीटीव्ही लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत.\nपुण्याचे उपनगर म्हणून नीरा शहराची ओळख होऊ लागली आहे. दररोज सकाळी परिसरातील शेकडो प्रवासी पुणे, मुंबई, सातारा सह अन्य ठिकाणी नोकरी व शिक्षणासाठी रेल्वेने प्रवास करतात. नीरा शहरातील लोक दुचाकी घेऊन रेल्वे स्टेशनला येतात व दिवसभर मोटारसायकल पार्किंगमध्ये लावलेली असते. त्यानंतर संध्याकाळी घेऊन जातात. परंतु येथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली नाही.\nरेल्वे प्रशासनाने फक्त पार्किंगसाठी जागा निर्माण केली आहे. परंतु, तेथे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना आपले वाहन रामभरोसे सोडून कामावर जावे लागत आहे. नियमित प्रवासी त्यांच्या मोटारसायकली रांगेत व्यवस्थीत लावतात. पण थोड्या वेळासाठी किंवा प्रवाशांना सोडण्यासाठी आलेले नातेवाईक अस्तव्यस्त गाड्या लावत असल्यामुळे गाड्या काढताना कुरबुरी नित्याच्या झाल्या आहेत. नीरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून लोक वेगवेगळ्या कामांसाठी येत असतात. खाजगी रुग्णालय, बॅंक, पतसंस्थानसह व्यावसायिकांच्या दारासमोर वाहने चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली असतात. त्यामुळे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे.\nनागरिकांनी केली कारवाईचा मागणी\nकेवळ आठवडा बाजारात वाहन चालकांवर कारवाई करत संबंधितांकडून दंड वसूल करण्यापेक्षा वाहन चालकांना शिस्त लावण्याची गरज आहे. धनदांडग्यांच्या गाड्यांवर कारवाई होत नसल्याने पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्जरोख्यांवर 26 कोटींचे ‘प्रोत्साहन’\nNext articleमहाराष्ट्रात 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nतेव्हा तुम्ही काय करत होता \nशहरातील जर्ज�� रस्त्यांची पुन्हा खणाखणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/business/videolist/48871436.cms?curpg=7", "date_download": "2018-11-17T03:42:51Z", "digest": "sha1:5M5ECTG4QTKPLEJLVWYKKJCVF7IZH6RG", "length": 8042, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अर्थ Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महि..\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संव..\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला ..\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' ख..\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nफ्लिंटोबॉक्सने उभारले ४५ कोटी रुपयांचा निधी\nटीव्हीएसची नवी बाइक बाजारात\nआज शेअर बाजारात काय घडलं\nरिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कोणताही बदल नाही, रेपो दर ६ टक्क्यांवर कायम\nयुनिटेक ताब्यात घ्या, कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश\nसप्टेंबरमध्ये वित्तीय तूट दुपटीने वाढली\nशेअर बाजाराचा निर्देशांक १७५ अंशांनी कोसळला\nगुगलची पहिल्यांदा भारतात लाँच होणाऱ्या उत्पादनांबाबत ऐकले आहे का\nअरुण जेटलींची शेतीतज्ञांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक\nसरकारचे मध्यावधी परदेशी व्यापार धोरणाबाबतचे परीक्षण\nगुगलची भारतातील गुंतवणूक; डुन्झोला केला वित्तपुरवठा\nस्मार्टिव्हीटी: शिकण्याचा नवा आणि मजेशीर मार्ग\nवॉरबंग पिंकस घेणार एअरटेल डीएचएलचे २० टक्के इक्विटी शेअर\nनोव्हेंबर किरकोळ महागाई दर ४.८८ टक्क्यांवर, औद्योगिक उत्पादन २.२ टक्क्यांनी घटले\nबिटकॉईनमध्ये गुंतवणूक करावी का\nसेंसेक्सची ३५० अंकांची उसळी\nLG V30+ स्मार्चफोनचे पहिले इंप्रेशन\nनोव्हेंबरमध्ये चलनवाढीचा दर 3. 93 टक्क्यांवर\nसॉफ्टवेअर क्षेत्रात भारताची निर्यात वाढलीः RBI\nआठवड्याची टॉप टेक बातमी: नोव्हेंबर २७- डिसेंबर १\n10.or G स्मार्टफोन आला रे\nसलिल पारेख इन्फोसिसचे नवे MD आणि CEO\nविलिनीकरणाला दिलेले आव्हान मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावले\nगुजरातमध्ये भाजपची सरशी, सेन्सेक्स, निफ्टीत सुधारणा\nशेअर बाजार ८०० अंशांनी कोसळला\nबेंगळुरूतील नागरी समस्या सोडवण्यासाठी अॅप लाँच\nसेन्सेक्स २०५ अंशांनी वधारला, निफ्टीतही ५० अंशांची वाढ\nसेन्सेक्स ३०० अंशांनी उसळला\nमायक्रोमॅक्सचा भारत ५ फोन लाँच\nरिव्ह्यू: वनप्लस 5T स्टार वॉर\n'एक्झिट पोल'चे कौल येताच शेअर बाजारात तेजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://punezp.org/zillavishyi.html", "date_download": "2018-11-17T02:44:06Z", "digest": "sha1:BU3MJXIG65XKUQNWYCVAXRCOXI2MP34B", "length": 12254, "nlines": 92, "source_domain": "punezp.org", "title": " Zilla Parishad Pune", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\n१. राज्याचे नाव महाराष्ट्र\n२. जिल्ह्याचे नाव पुणे\n३. क्षेत्रफळ कि. मी. मध्ये १५,६६४ चौ.कि .मी\n४. गट/गट विकास संख्या १३\n५. ग्रामपंचायतीची संख्या १४०७\nसन २००१ च्या जनगणनेनुसार ऐकून लोकसंख्या ३०,३१,७१८\nपुरुष लोकसंख्या १५,५७,४६३(५ १ . ३७%)\nमहिला लोकसंख्या १४,७४,२५५ (४८.६३%)\nअनुसूचित जाती लोकसंख्या २,४३,६९०(८.०४%)\nअनुसूचित जमाती लोकसंख्या २,०३,८३८(६.७२%)\nसंपूर्ण साक्षरता ८०.४५ %\nपुरुष साक्षरता ७ ७.११ %\nमहिला साक्षरता ७१.०० %\n८. महसुलीगावांची संख्या १,८७८\nग्रामीण घरांची संख्या ६,२५,४२३\nदारिद्ररेषेखालील कुटुंब संख्या १,२२,१३२(१९.५३)\nग्रामीण भागातील शाळांची संख्या ३,७२५\n९. प्राथमिक आरोग्य केद्राची संख्या ९६\nप्राथमिक उप-आरोग्य केद्राची संख्या ५३९\n१०. पशु आरोग्य दवाखाने (ऐकून २१७)\n१ मा.खा.सुप्रिया सुळे, लोकसभा सदस्य, बारामती लो.स.म १४२, आमराई, बारामती, जिल्हा पुणे\n२ मा.खा.श्री.अनिल शिरोळे, लोकसभा सदस्य, पुणे लो.स.म शिवाजी नगर , पुणे\n३ मा.खा.श्री.शिवजीराव आढळराव पाटील, लोकसभा सदस्य, शिरुर लो.स.म मु.पो.लांडेवाडी, (चिंचोली) ता.आबेगाव, जिल्हा पुणे\n४ मा.खा.श्री श्रीरंग चंदू बारणे, लोकसभा सदस्य, मावळ लो.स.म पुणे\n१ मा.श्री.अजित अनंतराव पवार, विधानसभा सदस्य,२०१ बारामती विधानसभा मतदार संघ मु.पो.काटेवाडी ता.बारामती जि.पुणे.\n२ मा.श्री.दिलीप दत्तात्रय वळसेपाटील, ११६, आंबेगाव विधानसभा मतदार संघ - मु.पो.निरगुडसर ता.आंबेगाव. जि.पुणे.\n३ मा.श्री.दत्तात्रय विठोबा भरणे,विधानसभा सदस्य,२०० इंदापुर विधानसभा मतदारसंघ मु.भरणेवाडी पो.अंथुर्णे ता.इंदापूर.जि.पुणे\n४ मा.श्री.लक्ष्मण जगताप, विधानसभा सदस्य, २०५,चिचवड विधानसभा मतदारसंघ जगताप पाटील कॉम्प्लेक्स शिवाजी चौक, पिंपळे गुरव पुणे 37\n५ मा.श्री.गिरीष बापट,विधानसभा सदस्य, २१५,कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ 144,कसबा पेठ,कसबा गणपतीसमोर पुणे 48\n६ मा.श्री.भिमराव (आण्णा) तापकीर,विधानसभा सदस्य,२११ खडकवासला विधानसभा मतदार संघ मातृकृपा निवास,स.नं.37/1 फाईव्ह स्टार सोसायटी,धनकवडी पुणे 43\n७ मा.श्रीमती माधुरी सतिश मिसाळ,विधानसभा सदस्य,२१२ पर्वती विधानसभा मतदार संघ रम्यनगरी डी-6 बिबवेवाडी पुणे 37\n८ मा.श्री.व���जय शिवतारे,विधानसभा सदस्य, २०२ पुरदर विधानसभा मतदारसंघ मु.यादववाडी, पो.हरगुडे, ता.पुरंदर, जिल्हा पुणे\n९ मा.श्री.सुरेश नामदेव गोरे,विधानसभा सदस्य ,१९७ खेड आळदी विधानसभा मतदारसंघ मु.पो.चाकण ता.खेड जि.पुणे\n१० मा.श्री.गौतम सुखदेव चाबुकस्वार,विधान सभा सदस्य, २०६ पिंपर विधानसभा मतदारसंघ अश्वत्थ बंगला,स.नं.11 प्लॉट नं 3 मृणाल लॉन शेजारी पुणे 17\n११ मा.श्री.महेश किसन लांडगे, विधानसभा सदस्य, २०७ भ्रोसरी विधानसभा मतदारसंघ शितलबाग कॉम्प्लेक्स, भोसरी पुणे ३९\n१२ मा.श्री.संजय (बाळा)विश्वनाथ भेगडे, विधानसभा सदस्य, २०४ मावळ विधानसभा मतदारसंघ बालाजी चेंबर्स,तळेगाव - चाकण रोड तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे\n१३ मा.श्री.राहूल कुल, विधानसभा सदस्य, १९९ दौंड विधानसभा मतदारसंघ. मु.पो.राहू ता.दौंड जि.पुणे\n१४ मा.श्री.बाबुराव पाचर्णे, विधानसभा सदस्य,१९८ शिरुर विधानसभा मतदारसंघ मु.पो.तरडोबाची वाडी ता.शिरुर जि.पुणे\n१५ मा.श्री.शरद सोनावणे , विधानसभा सदस्य,१९५ जुन्नर, विधानसभा मतदारसंघ मु.पो.पिंपळवंडी ता.जुन्नर जि.पुणे\n१६ मा.श्री.संग्राम अनंतराव थोपटे, विधानसभा सदस्य, २०३ भेार, विधानसभा मतदारसंघ शिवप्रेरणा,पंढरपुर -महाड रोड, ता.भोर\n१७ मा.श्रीमती मेघा कुलकर्णी,विधानसभा सदस्य,२१० कोथरुड विधानसभा मतदारसंघ प्लॉट नं.35 नंदनवन अपार्टमेंट लेन नं.8 डहाणूकर कॉलनी कोथरुड पुणे 38\n१८ मा.श्री.विजय काळे, विधानसभा सदस्य, २०९ शिवाजी नगर, विधानसभा मतदारसंघ प्लॉट नं.4 रघुवंश अपार्टमेंट कॅनाल रोड शिवाजीनगर, पुणे 05\n१९ मा.श्री.दिलीप कांबळे, विधानसभा सदस्य,पुणे कॅन्टोन्मेंट,अ.जा, २१४, विधानसभा मतदारसंघ 54 एच बी 855 लोहीयानगर गंजपेठ पुणे 42.\n२० मा.श्री.जगदीश मुळीक, विधानसभा सदस्य,२०८ वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ स.नं.13 ब त्रिंबकेश्वर सोसायटी जवळ वडगाव शेरी पुणे 14\n२१ मा.श्री.योगेश टिळेकर, विधानसभा सदस्य, २१३ हडपसर विधानसभा मतदारसंघ श्रध्दा निवास शिवाजी चौक कोंढवा पुणे 48\n२२ मा.श्रीमती निलम दिवाकर गोऱ्हे , विधान परिषद सदस्य घर क्रमांक 1105/1 सिल्हवर रॉक्स, हरे कृष्ण मंदीर पथ,मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे 16\n२३ मा.श्रीमती दिप्ती चवधरी, विधानपरिषद सदस्य 102,वसंत वैभव,मॉडेल कॉलनी,लकाकी रोड,शिवाजीनगर पुणे 16\n२४ मा.श्री.शरद नामदेव रणपीसे, विधानपरिषद सदस्य सी/2, वृंदावन पार्क,नारंगी बाग राड,बोट क्लब एरिया पुणे 01\n२५ ��ा.ॲड.जयदेव गायकवाड, विधानपरिषद सदस्य अ-3/402 कुमार पिनॅकल,ताडीवाल रोड पुणे\n२५ मा.श्री.अनिल भोसले, विधानपरिषद सदस्य 94 अ,संगीता स्मृती नरवीर तानाजीवाडी शिवाजीनगर, पुणे 05\nभारत सरकार | महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे | जि. प. ई-मेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/kotilingeshwar-karnatak-118082300006_1.html", "date_download": "2018-11-17T02:16:16Z", "digest": "sha1:CXB6J242WB52NPWH25FLCLWDFL4CXXUZ", "length": 13292, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'तिथे' आहेत तब्बल 1 कोटी शिवलिंग | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'तिथे' आहेत तब्बल 1 कोटी शिवलिंग\nएकच परमतत्त्व अनेक नाम-रूपांनी नटलेले आहे, अशी वेदांची शिकवण आहे. श्रावण महिन्यात विशेषतः शिवोपासनेला अधिक महत्त्व आहे. देशात सर्वत्र शिवशंकराची अनेक मंदिरे आढळतात. कर्नाटकात एक ठिकाण असे आहे जिथे दोन-तीन नव्हे तर तब्बल एक कोटी शिवलिंग पाहायला मिळतात. कर्नाटकच्या कोलार येथील कोटीलिंगेश्वर मंदिरात ही शिवलिंग आहेत. अहिल्येचे पती गौतम ऋषींच्या शापानंतर इंद्राने शापमुक्तीसाठी इथे शिवलिंगाची स्थापना केली होती, असे सांगितले जाते. इंद्राने येथील शिवलिंगावर दहा लाख नद्यांच्या पाण्याने अभिषेक केल्याचीही कथा सांगितली जाते. येथील सर्वात मोठ्या शिवलिंगाची उंची 108 फूट आहे. अनेक लोक आपल्या प्रार्थनेला फळ आल्यावर याठिकाणी नवे शिवलिंग स्थापित करीत असल्याने तिथे इतकी शिवलिंग दिसतात.\nश्रावण सोमवार व्रत करण्याची सोपी विधी\nम्हणून नंदीच्या कानात केली जाते प्रार्थना\nराष्ट्रकुल स्पर्धा, वेटलिफ्लिंगमध्ये आणखी एक सुवर्ण\nयावर अधिक वाचा :\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष��टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2018-11-17T02:43:57Z", "digest": "sha1:7ND4LUQCXPUAGECMWZOYO2MBR44NMMX7", "length": 9768, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गणेशोत्सवासाठी ‘या’ मार्गाने कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथ करातून सूट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगणेशोत्सवासाठी ‘या’ मार्गाने कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथ करातून सूट\nमुंबई: आगामी गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे द्रुतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट दिल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.\nमंत्रालयात आज कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलनाक्यांवरुन सूट देण्याबाबत आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात आयोजित एका बैठकीत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर उपस्थित होते.\nशिंदे म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना दि. 10 ते 13 सप्टेंबर 2018 व त्याच वाहनांना गणेश विसर्जनानंतर 23 सप्टेंबरपर्यंत या रस्त्यावर लागणाऱ्या पथकर नाक्यावर पथकरातून सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही सवलत एसटी बसेसनाही लागू राहणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेले खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून प्रवासादरम्यान रस्त्यामध्ये वाहन बंद पडल्यास अथवा नादुरुस्त झाल्यास त्याकरिता आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जागोजागी रुग्णवाहिका आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्गावर तसेच कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने अतिरिक्त ट्राफिक वॉर्डन तसेच वाहतूक पोलीस आणि डेल्टा फोर्स या यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांची कुमक वाढवावी तसेच पथकर नाक्यावर वाहनांची कोंडी होऊ नये याकरिता लेनचे स्ट्रॅगरिंग करणे, हॅण्ड मेड मशिनसह अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.\nकोकणात जा��ाऱ्या वाहनांना ‘गणेशोत्सव-2018 कोकण दर्शन’ या नावाचे स्टीकर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान टोल सवलतीचा कालावधी हा गणेशोत्सवापूर्वी जाताना तीन दिवस आणि गणेशोत्सवानंतर येताना गणेश विसर्जनापर्यंत देण्यात आला आहे. तसेच मुंबई प्रवेशद्वारापाशीच्या वाशी टोलनाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांना देखील टोलमधून सवलत देण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘या’ कारणांमुळे हरभजन सिंग ‘संघ निवडसमिती’वर रागावला\nNext articleआलीया कडून समलैंगिकांना शुभेच्छा\nगोवा पासिंगची एकही गाडी सिंधुदुर्गातून जावू देणार नाही – आमदार नितेश राणे\nमाहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे कोकणवासियांचे जीवन उजळेल – दीपक केसरकर\nमंडप, विसर्जन रथांचा “विसर’\nअनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार\nयंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव\nगणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T03:29:25Z", "digest": "sha1:V5NQPWVOVIBTCZVE6M2CQ2QXZWFMUTO5", "length": 5490, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू\nकामशेत – मध्य रेल्वेच्या डाउन ट्रकवर मंगळवारी (दि. 4) रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात रेल्वेची धडक बसल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.\nरेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत शहरातील हद्दीमध्ये रेल्वेच्या डाउन ट्रॅकवर किलोमीटर नं. 144/34 ते 144/50 दरम्यान गाडीने धडक दिल्यामुळे एका अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती अंगाने सडपातळ, सावल्या रंगाचा असून, त्याने अंगात निळ्या रंगाचे बनियन, काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, लाल रंगाचे सॅंडल घातलेले असून, त्याने वय अंदाजे 32 ते 35 असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या प्रकरणी हवालदार एस. बी. तोडमल तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएकवीरा देवस्थान ट्रस्टवर प्रशासकांची नियुक्‍ती\nNext articleबांधकाम कामगारांच्या हक्कासाठी राज्यव्याप�� लढा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%AF%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-17T02:18:00Z", "digest": "sha1:UVSTK72RGI5HFUK6HW4TSER4I42KLUJK", "length": 7793, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संजय दत्तला बनायचयं अंमली पदार्थविरोधी मोहिमेचा ब्रॅंड ऍम्बॅसेडर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंजय दत्तला बनायचयं अंमली पदार्थविरोधी मोहिमेचा ब्रॅंड ऍम्बॅसेडर\nडेहराडून – उत्तरेकडील सहा राज्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवली जाणार आहे. त्या मोहिमेचा ब्रॅंड ऍम्बॅसेडर बनण्याची इच्छा बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याने व्यक्त केली आहे. तरूणपणी अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेला संजय त्यातून बाहेर पडला. त्यामुळे त्याने व्यक्त केलेल्या इच्छेला महत्व आहे.\nसंजयने अंमली पदार्थविरोधी मोहिमेचा ब्रॅंड ऍम्बॅसेडर बनण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. उत्तराखंडमध्ये गुंतवणूूक करण्याचे निमंत्रण उद्योगपतींना देण्यासाठी मी अलिकडेच मुंबईला भेट दिली. त्यावेळी माझी संजयशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या यातना स्वत: भोगल्याचे सांगत त्याने स्वत:हून मोहिमेत योगदान देण्याचा प्रस्ताव दिला, असे रावत यांनी सांगितले.\nउत्तराखंडबरोबरच पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि हरियाणात संयुक्तपणे अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवली जाणार आहे. त्या मोहिमेच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवनाचे वाईट परिणाम तरूणांपर्यंत पोहचवले जाणार आहेत. त्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दर सहा महिन्यांनी बैठक होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nNext article‘फ्लेक्‍स’च्या वादातून तरूणाचा खून\n‘सत्यमेव जयते’चा येणार सिक्‍वल\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \nनवाजुद्दीनही अडकला “मी टू’च्या जाळ्यात\nकश्‍मीरा परदेशीचे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ahmedabad-naroda-family-suicide-black-magic/", "date_download": "2018-11-17T02:05:49Z", "digest": "sha1:GIRQZPEHVRPLHDDUX7BYIXETO7QBHWK3", "length": 18995, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "गुजरातमध्ये बुराडी कांड, जादूटोण्याच्या आहारी जाऊन त्रिवेदी कुटुंबाची आत्महत्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात क��डक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nगुजरातमध्ये बुराडी कांड, जादूटोण्याच्या आहारी जाऊन त्रिवेदी कुटुंबाची आत्महत्या\nनवी दिल्लीमध्ये जादूटोणा आणि तंत्र-मंत्रच्या आहारी जाऊन कुटुंबातील 11 सदस्यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस येऊन काही महिने होत नाही तोच गुजरातमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. अहमदाबाद येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. यामागे तंत्र-मंत्र आणि जादूटोण्याचा प्रकार असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, कुणाल त्रिवेदी हे आपल्या कुंटुंबासह नरोदा येथील अवनी स्काय येथे भाड्याच्या घरात राहात होते. गेल्या 24 तासांपासून त्यांचे घर बंद होते. त्यांचे नातेवाईक त्याना फोन करत होते, परंतु उत्तर मिळत नव्हते. याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिन सरकली.\nबुराडी कांडसारखेच कुटुंब प्रमुख कुणाल त्रिवेदी यांनी गळफास लावून आत्महत्या केली. तर पत्नी कविता आणि 16 वर्षीय मुलगी शिरीन यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. घरामध्ये पोलिसांना एक वयस्कर महिला बेशुद्धावस्थेत सापडली. या महिलेने देखील विषारी औषध प्यायले होते. मात्र त्याचे प्रमाण कमी असल्याने त्या वाचल्या. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात भरती केले असून उपचार सुरू आहेत.\nपोलिसांनी मिळाली सुसाईड नोट\nतपासादरम्यान पोलिसांना बेडरूममध्ये सुसाईड नोट मिळाली. यात, ‘आई तू मला कधी समजू शकली नाही. मी अनेकवेळी तुला काळ्या शक्तीबद्दल सांगितले होते, परंतु तू कधी ते मान्य केले नाही आणि दारू प्यायल्याचे कारण देत होती, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच सुसाईड नोटमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की आम्ही कधीही आत्महत्या करू शकत नाही, परंतु काळ्या शक्तींमुळे आत्महत्या करत आहोत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफोटो गॅलरी : क्रिकेटमधील 10 अविश्वसनीय रेकॉर्ड \nपुढीलगणपतीच्या सुट्टीत पालकांनी करा नव्या उपक्रमांचा श्रीगणेशा\nसंबंध��त बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/coloumn-by-shrish-kanekar-on-friendship-in-train/", "date_download": "2018-11-17T02:09:46Z", "digest": "sha1:4GFK5UPZEFKAFX7XB254Z64YKUWJTLAL", "length": 26767, "nlines": 272, "source_domain": "www.saamana.com", "title": "ट्रेनमधली मैत्री | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशि��� अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nट्रेन हे नवीन ओळखी व मैत्री होण्याचं ठिकाण आहे. काही लोक ते प्रवासाचे साधन आहे असं मानतात. काही लोक ट्रेनमध्ये तरुण, सुंदर पोरगी भेटली की तो देवानं आपल्याला दिलेला बोनस आहे असं मानतात. ती धुपवून गेली की बोनसचं पाकीट ट्रेनमध्ये मारलं गेल्यागत त्यांना वाईट वाटतं. भरलेल्या ट्रेनमध्ये मुलगी नेहमी समोरच का बसलेली असते व आपल्या शेजारी एका बाजूला जाड्या मारवाडी व दुसऱ्या बाजूला सरदारजी कसे येतात नाही पोरगी नशिबात तर मुळात देव ति��ा डब्यात आणतोच कशाला नाही पोरगी नशिबात तर मुळात देव तिला डब्यात आणतोच कशाला नसता मनस्ताप व देहपीडा\nअनेक प्रवाशांची अशी ठाम समजूत असते की, ट्रेन स्टेशनवर थांबते ती त्यांना काय काय खायला मिळावं म्हणूनच. मग गंडेरी खा, लाह्या खा, सँडविचेस खा, कलिंगडाचे काप खा. गाडी सुटते. कारण चालत्या गाडीत खाण्याच्या गोष्टी विकायला येणाऱयांची विक्री व्हावी म्हणून. कुठून कुठेही जाणारी ट्रेन हे खाण्याचे चालते, फिरते व थांबते उपाहारगृह असते. म्हणून काही माणसं हॉटेलात जातात त्याप्रमाणे काही माणसं ट्रेनमध्ये जातात.\nमला कळत नाही तिकीट तपासनीस डब्यातील प्रत्येकाचं तिकीट का तपासतो आम्ही काय विदाऊट तिकीट प्रवास करणारे वाटतो आम्ही काय विदाऊट तिकीट प्रवास करणारे वाटतो चेहऱयावरून भले तसे वाटत असू, पण तसे आहोत का चेहऱयावरून भले तसे वाटत असू, पण तसे आहोत का स्वतंत्र देशातील करदात्या नागरिकांवर असा अविश्वास दाखवणं बरं दिसतं का स्वतंत्र देशातील करदात्या नागरिकांवर असा अविश्वास दाखवणं बरं दिसतं का तुम्हीच असा अविश्वास दाखवलात तर परदेशातून आम्हाला बेवारशी कुत्र्यासारखी वागणूक मिळाली तर त्यात नवल काय तुम्हीच असा अविश्वास दाखवलात तर परदेशातून आम्हाला बेवारशी कुत्र्यासारखी वागणूक मिळाली तर त्यात नवल काय तरी बरं, कुत्तेकमीने असं आपल्याकडे संतशिरोमणी धर्मेंद्रजी यांनी (अनेकदा) म्हणून ठेवलंय. त्यातून कधी खरोखरच तिकीट नसलं तर तपासनीसाला चकवीत या डब्यातून त्या डब्यात धावणं किती जिकीरीचं होतं माहित्येय तरी बरं, कुत्तेकमीने असं आपल्याकडे संतशिरोमणी धर्मेंद्रजी यांनी (अनेकदा) म्हणून ठेवलंय. त्यातून कधी खरोखरच तिकीट नसलं तर तपासनीसाला चकवीत या डब्यातून त्या डब्यात धावणं किती जिकीरीचं होतं माहित्येय एकदा तर मला संडासात लपावं लागलं होतं. भीतीमुळे मला गेल्यासरशी पुढलीही कृती करावी लागली होती. माझा मित्र प्रकाश जावडेकर रेल्वेमंत्री झाला की त्याला सर्वप्रथम तिकीट तपासनीस हे पदच नष्ट करायला सांगणार आहे. कशाला हवेत ते कटकटे एकदा तर मला संडासात लपावं लागलं होतं. भीतीमुळे मला गेल्यासरशी पुढलीही कृती करावी लागली होती. माझा मित्र प्रकाश जावडेकर रेल्वेमंत्री झाला की त्याला सर्वप्रथम तिकीट तपासनीस हे पदच नष्ट करायला सांगणार आहे. कशाला हवेत ते कटकटे (मा��ी संडासात लपण्याची युक्ती ‘द बर्निंग ट्रेन’ चित्रपटात माझी परवानगी न घेता खुशाल वापरली होती.)\nसाहित्यिक सआदत हसन मंटो याच्या पाठोपाठ माझ्या आयुष्यावर चित्रपट काढतील तेव्हा तरी मला विचारा म्हणावं. तो संडासात लपण्याचा प्रसंग कितीही खरा असला तरी त्याचा समावेश करण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा ट्रेनच्या संडासात अडकून बसलेल्या व भेदरून रडणाऱया लहान मुलाला मी कसं शिताफीनं बाहेर काढलं, हा काल्पनिक किस्सा रंगवून दाखवा. संडासाचा क्लोज-अप, माझा क्लोज-अप, ट्रेन धाडधाड धाडधाड धावत्येय…\nट्रेनच्या प्रवासात मला समविचारी, समआचारी, समव्यसनी (म्हणजे स्वतःविषयी खऱयाखोटय़ा कहाण्या सांगून बडेजाव मिरवणाऱ्या) मंडळींची ओळख होते व साथ मिळते. शिवाय समोर बसलेल्या सुंदर मुलीच्या शेजारी ते बसलेले असल्यानं त्यांच्याशी बोलण्याच्या निमित्तानं शेजारी कटाक्ष टाकता येतो. त्यातून ती बोलकी निघाली तर तिच्या शेजाऱ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करता येतं. तिच्या जवळ बसायला मिळालं यात आपलं काहीतरी कर्तृत्व आहे अशा मिजाशीत साला बसलेला असतो. अन् मला सांगा, माझ्याशी बोलताना सारखं अंग मोकळं सोडायचं काय कारण या लंपट पुरुषांची जात मी चांगली ओळखतो. बाई दिसली की पाघळले. माझ्यासारखे विरळा.\nपरपुरुष संभाषणाची तार छेडत. मला विचारतो –\n‘‘कणेकर.’’ मी नर्व्हसपणे पडेल आवाजात सांगतो. अख्खा महाराष्ट्र ज्याला ओळखतो त्याला हा सांड ओळखत नव्हता. चक्क मंगळूरहून आला असावा.\n’’ त्यानं मला विचारलं. काय संबंध\n’’ मी तुसडेपणे विचारले.\n‘‘अच्छा-अच्छा. म्हणून असे दिसता होय’’ मी अजून धुमसत होतो. एक तर साला ओळखत नाही आणि सरळ फायरब्रिगेडमध्ये भरती करतो, ‘‘तुम्ही देवनार कत्तलखान्यात नोकरी करता का’’ मी अजून धुमसत होतो. एक तर साला ओळखत नाही आणि सरळ फायरब्रिगेडमध्ये भरती करतो, ‘‘तुम्ही देवनार कत्तलखान्यात नोकरी करता का\n‘‘तो माझा चुलतभाऊ.’’ गायतोंडे शेजारच्या मुलीकडे बघत म्हणाला. शेजारी बसल्यामुळे तिला पटवण्याचे त्याला जास्त चान्सेस आहेत असं बेटय़ाला वाटत होतं.\nएकाएकी ती उठून गेली. माझ्या विनोदांपुढे शरण येऊन वश न होणे शक्य नाही हे तिनं ताडलं असावं. का देवानं मला इतकं बहुगुणी व तरुणींना वेड लावणारा बनवलं असावं मला बासरी वाजवता येत असती तर मी श्रीकृष्ण म्हणूनच ओळखला गेलो असतो. राधा का ���ी श्याम और मीरा का भी श्याम\nपोरीचा व्यत्यय दूर झाल्यानंतर मी व गायतोंडेनं मनसोक्त गप्पा मारल्या. आम्ही कुठला विषय म्हणून शिल्लक ठेवला नाही. (शेवटपर्यंत त्यानं मला ओळखलं नाही. मी फरारी गुन्हेगार असतो तर याचा मला किती बरं आनंद झाला असता) हिंदुस्थानचं परराष्ट्र धोरण, कश्मीरबाबतची भूमिका, वाढती महागाई, वाढतं प्रदूषण, स्वच्छता अभियान, पाण्याचा प्रश्न, भ्रष्टाचार, तूरडाळीचा प्रश्न, पेट्रोलच्या वाढत्या किमती, मुलांवरील संस्कार, वृद्धांचे प्रश्न, पाकिस्तानचा उपद्रव, लग्नसमारंभात होणारे अवाढव्य खर्च, शिक्षणविषयक चुकीची धोरणे, स्वयंपाकात गती नसणाऱया महिला, बेकारी, औषधांच्या भरमसाट किमती, डॉक्टरांचे पैसे उकळणे, धुणीभांडी करणाऱया मोलकरणींचे नखरे व अवाचेसवा मागण्या, बिल्डर्सची मुजोरी व त्यांचे राजकीय लागेबांधे, रस्त्यावरील खड्डे असे अनेक विषय आम्ही समग्र चर्चिले. त्यानंतर पुणे स्टेशन आल्यावर नाइलाजानं आम्ही थांबलो. विद्वानांच्या शहरात आम्ही काय अक्कल पाजळणार\nएव्हाना गायतोंडे-कणेकर ही जय-वीरूसारखी जोडी झाली होती. आम्ही हस्तांदोलन करून एकमेकांचा निरोप घेतला. लवकरात लवकर पुन्हा भेटायचं अशा आणाभाका झाल्या. पण दोघंही मनातून पक्कं जाणून होतो की पुन्हा भेटणं नाही. ही पहिली व शेवटची भेट होती. आम्ही एकमेकांचे पत्ते व टेलिफोन नंबर्स कुठे घेतले होते\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकपूर आयोगाचे निराधार मतप्रदर्शन\nपुढीलभविष्य – २७ मे ते २ जून २०१८\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जग��ाप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/newase-902.html", "date_download": "2018-11-17T02:30:27Z", "digest": "sha1:NTTDHXI2KNUJ7RXA4HF5FPURHS7ETNE7", "length": 6037, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मुळा नदी पात्रातून खुलेआम वाळू उपसा, सोनई परिसरात वाळूला सोन्याचे दिवस. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Newasa मुळा नदी पात्रातून खुलेआम वाळू उपसा, सोनई परिसरात वाळूला सोन्याचे दिवस.\nमुळा नदी पात्रातून खुलेआम वाळू उपसा, सोनई परिसरात वाळूला सोन्याचे दिवस.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोनई परिसर, मुळा नदी पात्रातून खुलेआम वाळू उपसा व वाळू वाहतूक चालू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महसूल व पोलीस यंत्रणा वाळू विषयावर जाणिवपूर्वक सुस्त पडली की काय असा सवाल विचारला जात आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयाबाबत अधिक माहिती अशी की, सोनई पासून २० कि.मी. अंतरावर असणाऱ्या राहुरी तालुक्यात येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी वाळू तस्करांविरुद्ध मोहिम हाती घेऊन कारवायांचा धडाका लावल्याने वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्यांनी सोनई हे 'सुरक्षीत' क्षेत्र आपले धंद्यासाठी निवडलेले आहे. सोनई परिसरात महसूलचे व पोलिसांचे छुपे आशीर्वादाने वाळू व्यवसाय तेजीत आलेला आहे.\nगाव, पेठ, वस्त्यांवर ट्रॅक्टरमधून वाळू, तर मुख्य मोठ्या रस्त्यांवर डंपरमधून दिवसा ढवळ्या वाळू वाहतूक होत आहे. हे होत असताना वाळूला सोन्याचे दिवस आलेले असून 'मुँह मांगे दाम मे' वाळू विकली जात आहे. त्यात वाळू व्यावसायिकांचे मोठे रॅकेट कार्यरत असून त्यातील काही 'महाभाग' महसूल व पोलीस यंत्रणेच्या सतत संपर्कात असल्याने व 'अर्थपूर्ण' संबंधाने कारवाईच होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमुळा नदी पात्रातून खुलेआम वाळू उपसा, सोनई परिसरात वाळूला सोन्याचे दिवस. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, September 09, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67324", "date_download": "2018-11-17T03:30:33Z", "digest": "sha1:TNOBATVXVCA3QI2S2I5ULXCD62LHHBOV", "length": 33650, "nlines": 157, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कथा सुवर्णाची | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कथा सुवर्णाची\nआशा कार्यकर्त्यांची सभा आटोपून सुवर्णा गावी परतत होती. मुलीची आणि मुलाची शाळा सुटली असेल आणि दोघे चालत चालत घरी येत असतील ह्याचा तिला अंदाज होता. एस टी मध्ये बसून ती खिडकीतून दिसणारे उजाड बोडके डोंगर बघत स्वतःच्या आयुष्याशी त्यांची तुलना करत होती. हे उजाड बोडके डोंगर आणि टेकड्या तिला खूप काही शिकवायचे. सुवर्णाच्या समाजातील स्थानिक पुढारी, जाणती माणसं, चार शब्द बोलता येणारी माणसं आणि हे डोंगर अगदी सारखे वाटत होते तिला ह्या डोंगरांवर फक्त तेव्हाच हिरवा रंग चढतो जेव्हा वरून चार थेंब पडतात. तशीच ही जाणती माणसं आणि पुढारी ह्या डोंगरांवर फक्त तेव्हाच हिरवा रंग चढतो जेव्हा वरून चार थेंब पडतात. तशीच ही जाणती माणसं आणि पुढारी कुठलासा शासकीय निधी आला तर महोत्सव असल्यासारखे घरोघरी जाऊन, सगळ्यांशी गोड बोलून, सगळ्यांची आधार कार्डे आणि अर्ज घेणार. अक्कल शिकवणार कुठलासा शासकीय निधी आला तर महोत्सव असल्यासारखे घरोघरी जाऊन, सगळ्यांशी गोड बोलून, सगळ्यांची आधार कार्डे आणि अर्ज घेणार. अक्कल शिकवणार निधीतील किरकोळ भाग गावकर्‍यांना एखाद्या स्वरुपात पोचवणार. बाकी गिळंकृत करणार निधीतील किरकोळ भाग गावक���्‍यांना एखाद्या स्वरुपात पोचवणार. बाकी गिळंकृत करणार एरवी आठ नऊ महिने नुसते पांढरे नेहरू शर्ट आणि पायजमे घालून गावात फिरणार किंवा बसून राहणार. चकाट्या पिटणार\n हा शब्द तिच्या काळजात इतका खोलवर रुतला होता की तिला फक्त इतकेच जाणवत होते की कधीकाळी आपल्याला ह्या शब्दाची किळस वाटत होती. घृणा वाटत होती. पण ती किळस, घृणा, केव्हा गाडून टाकावी लागली आणि केव्हा आपण ह्याच 'समाज'नावाच्या यंत्रणेचा एक नगण्य भाग होऊन बसलो हे मात्र तिला आठवत नव्हते. ह्या समाज शब्दाचा विशिष्ट अर्थ होता त्यांच्या गावात विशिष्ट समाजाची लोकं असा तो अर्थ विशिष्ट समाजाची लोकं असा तो अर्थ एकंदर समाज असा त्या शब्दाचा अर्थ नव्हता.\nआशा कार्यकर्त्यांच्या सभेत सांगितल्यानुसार सुवर्णा आता गावी जाऊन गरोदर बायका शोधणार होती. गाव म्हणजे काय आठशे लोकवस्तीची एक वाडी आठशे लोकवस्तीची एक वाडी सगळे रोजच एकमेकांना भेटणारे सगळे रोजच एकमेकांना भेटणारे त्यात गरोदर बायका हुडकायला कशाला लागणार आहेत त्यात गरोदर बायका हुडकायला कशाला लागणार आहेत सुवर्णाला तर तीन बायका माहीतही होत्या. त्या बायकांच्या डिलीव्हरीनंतर दिड वर्षापर्यंतचे लसीकरण होईपर्यंत सुवर्णाला त्यांची काळजी घ्यावी लागणार होती. त्याचा अल्पसा मोबदला मिळणार होता सरकारकडून सुवर्णाला तर तीन बायका माहीतही होत्या. त्या बायकांच्या डिलीव्हरीनंतर दिड वर्षापर्यंतचे लसीकरण होईपर्यंत सुवर्णाला त्यांची काळजी घ्यावी लागणार होती. त्याचा अल्पसा मोबदला मिळणार होता सरकारकडून त्या मोबदल्यात काहीच विशेष करता येत नसले तरी निदान तेवढेच, असे म्हणून ती दारोदारी फिरायला तयार झाली होती. टीबीचे पेशंटही शोधायचे होते. पहिली सहा महिन्याची औषधे त्या पेशंट्सना स्वतःहून घरी नेऊन द्यायची होती. तसे काम मजेशीर होते. ह्याचे कारण जाईल त्या घरात मान मिळणार होता. फुकटच प्रबोधन करणारी आणि काळजी घेणारी एक आशा घरी येत असेल तर कोण नाही म्हणेल त्या मोबदल्यात काहीच विशेष करता येत नसले तरी निदान तेवढेच, असे म्हणून ती दारोदारी फिरायला तयार झाली होती. टीबीचे पेशंटही शोधायचे होते. पहिली सहा महिन्याची औषधे त्या पेशंट्सना स्वतःहून घरी नेऊन द्यायची होती. तसे काम मजेशीर होते. ह्याचे कारण जाईल त्या घरात मान मिळणार होता. फुकटच प्रबोधन करणारी आणि काळ���ी घेणारी एक आशा घरी येत असेल तर कोण नाही म्हणेल तिला घरोघरची माणसे चहापाणी विचारू लागली होती. किंचित आदर मिळू लागला होता. तिच्या गावात ती एकटीच आशा होती. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रत्येक गावात आशा नेमल्या जायच्या. ती एकटीच आशा बनू शकत असल्यामुळे काही बायका खट्टू झाल्या होत्या. त्या तिच्या पाठीवर तिची बदनामी करत होत्या. आशाच्या नावाखाली ही गावाला जाते आणि काहीतरी करून येते म्हणत होत्या. जाताना आणि येताना कशी चमकदार दिसते बघा, असेही म्हणत होत्या. मुले इतकी लहान असून रस्त्यावरून चालत शाळेत जातात आणि येतात पण हिला काळजी नाही असे म्हणत होत्या. सुवर्णाला मात्र मुलांची काळजी वाटत असे. मुलगी आता वयात आली होती. दुर्मीळ कांती मिलालेली मुलगी चांगली उंचही होती. नजरेत भरण्यासारखी होती. थोडा स्वयंपाक करायला शिकली होती. लहान भावाला सांभाळून घरी आणत होती. लहान भावाकडे बघायचे असल्यामुळे स्वतःकडे कोण बघतंय की काय हे बघत बसायला तिला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे आईच्या म्हणण्याप्रमाणे दोघे सुसाट चालत शाळेत जात आणि सुसाट चालत घरी येत. मुलगी वर्गात पहिल्या पाचात येत असल्यामुळे तिचे शैक्षणिक पालकत्व एका संस्थेने घेतले होते. निदान तो खर्च वाचला म्हणून सुवर्णा खुशीत होती. नाहीतर नवरा कधीपासूनच म्हणत होता की जास्तीतजास्त दहावीपर्यंत पोरीला शाळेत पाठवायचे. ह्या संस्थेमुळे मुलगी निदान कॉलेजला जाईल असे सुवर्णाला वाटत होते.\nसुवर्णा शेतात मजूरी करायची ते तिचे मुख्य काम होते. दिवसाला एकशे ऐंशी पासून दोनशे साठपर्यंत मजूरी मिळायची. पण हे काम दररोज असायचे असे नाही. आठवड्यातून तीनेक दिवस असायचे. उरलेले दिवस ती शिवणकाम करायची. मोठ्या गावी जाऊन ब्लाऊज शिवायचे काम शिकून आल्याचा तिला फायदा झाला होता. साडे तीन हजारात एक सेकंड हँड मशीनही मिळाले होते. ते मशीन घरात आलेले पाहून नवर्‍याने सुवर्णाच्या कंबरेत लाथ घातली होती. टीचभर खोलीत हे मशीन ठेवले तर बसायचे कुठे, जेवायचे कुठे आणि झोपायचे कुठे म्हणाला होता. डोळ्यातले पाणी पुसत सुवर्णाने कडाडून विरोध केला होता रात्रभर ते तिचे मुख्य काम होते. दिवसाला एकशे ऐंशी पासून दोनशे साठपर्यंत मजूरी मिळायची. पण हे काम दररोज असायचे असे नाही. आठवड्यातून तीनेक दिवस असायचे. उरलेले दिवस ती शिवणकाम करायची. मोठ्या गावी जा���न ब्लाऊज शिवायचे काम शिकून आल्याचा तिला फायदा झाला होता. साडे तीन हजारात एक सेकंड हँड मशीनही मिळाले होते. ते मशीन घरात आलेले पाहून नवर्‍याने सुवर्णाच्या कंबरेत लाथ घातली होती. टीचभर खोलीत हे मशीन ठेवले तर बसायचे कुठे, जेवायचे कुठे आणि झोपायचे कुठे म्हणाला होता. डोळ्यातले पाणी पुसत सुवर्णाने कडाडून विरोध केला होता रात्रभर दुसर्‍या दिवशी रात्री सुवर्णाने गावातील एका बाईकडून आलेली चाळीस रुपये शिलाई नवर्‍याला दाखवली तेव्हा कळी खुलली. म्हणाला हेच करत जा, शेतात जायचे कशाला दुसर्‍या दिवशी रात्री सुवर्णाने गावातील एका बाईकडून आलेली चाळीस रुपये शिलाई नवर्‍याला दाखवली तेव्हा कळी खुलली. म्हणाला हेच करत जा, शेतात जायचे कशाला ती म्हणाली शिवण शिवून पाय दुखतात, सारखे नाही शिवण शिवता येणार. नवर्‍यालाही शेतात काम असायचे. पण ते अर्धा दिवस करून तो अर्ध्या दिवसाचे पैसे घेऊन दारू प्यायला निघून जायचा. थेट रात्री येऊन घरात आडवा व्हायचा. अनेकदा त्याचे वाढलेले ताट दुसर्‍या दिवशी गुरांना घालावे लागायचे. तो सुवर्णाला देत असलेल्या शिव्या मुलगा केव्हाच शिकून बसला होता. मुलाला ह्या वयात त्या शिव्या येतात हे सुवर्णाला माहीतच नव्हते.\nएका दुसर्‍याच संस्थेने पर्यावरणास हानिकारक नसलेले असे सॅनिटरी नॅपकीन्स सुवर्णाला विकायला म्हणून दिले होते. टीव्हीवर दिसणार्‍या जाहिरातीतील कंपन्यांचेच नॅपकीन्स वापरणार्‍या कॉलेजमधील मुली सुवर्णाकडचे नॅपकीन्स घ्यायला तयार होत नव्हत्या. हळूहळू त्यांचे प्रबोधन करत सुवर्णा त्यांचे मन तयार करत होती. हे नॅपकीन्स किंचित स्वस्तही होते. काहीवेळा कमी असलेली किंमतच उत्पादनाला ग्राहकाच्यामते कमी दर्जाची ठरवते हा विचित्र अनुभव सुवर्णा घेत होती. त्यातच सुवर्णाच्या एकंदर धडाडीमुळे भडकलेल्या काही बायका इतर बायकांना नॅपकीन्सऐवजी पारंपारीक प्रकारे कापडच वापरलेले बरे हे उलटे शिकवत होत्या. तो एक विरोध मोडून काढताना सुवर्णा तिच्या विरोधात असलेले घटक मोजायचाही कंटाळा करू लागली होती. न विकले गेलेले नॅपकीन्स ती आणि तिची मुलगी वापरू शकत असल्यामुळे तो एक खर्च वाचला होता.\nउजाड बोडक्या टेकड्यांच्या रांगांमधून एस टी बस चालली होती. दिवसभर घामाने चकाकणार्‍या सुवर्णाच्या कपाळावर आता काही केस वार्‍याने उडत होते. डोळे शू��्यात लावून सुवर्णा नव्यानेच उपटलेल्या संकटावर विचार करत होती.\nघराला लागूनच असलेल्या जागेत कानिफनाथाचे हे भले मोठे मंदिर समाजाने बांधून ठेवले होते. त्या मंदिरात येणार्‍या भक्तगणांना विसाव्यासाठी म्हणून जी जागा करायची होती त्यासाठी समाज सुवर्णाचे घर मागत होता. एकेकाळी निर्व्यसनी असलेल्या नवर्‍यासोबत अपार कष्ट करून सुवर्णाने ती टिचभर खोली बांधली होती. ती आता जाणार होती. आता नवरा समाजाच्या बाजूने होता. त्याला अजून वाटत होते की समाज पर्यायी जागा देणार आहे. पण समाज म्हणत होता की तुम्हाला घरकुल योजनेत काहीतरी मिळेल. म्हणजे सगळेच बेभरवश्याचे होते. नवर्‍याने एकदा समाजाशी वाद काढून पाहिला तर त्याच्यावर इतका दबाव आणण्यात आला की तो गळपटलाच त्या रात्री त्याने भरपूर प्यायली, घरात आला आणि समाजाला देता येत नाहीत म्हणून सुवर्णाला शिव्या दिल्या. लाथाही घातल्या. तूच फुटक्या नशिबाची म्हणून हे संकट कोसळलंय म्हणाला त्या रात्री त्याने भरपूर प्यायली, घरात आला आणि समाजाला देता येत नाहीत म्हणून सुवर्णाला शिव्या दिल्या. लाथाही घातल्या. तूच फुटक्या नशिबाची म्हणून हे संकट कोसळलंय म्हणाला सुवर्णा त्या रात्री रडली नाही.\nकानिफनाथाला कळस बसवायचा दिवस जवळ जवळ येऊ लागला होता. सुवर्णाचे टेन्शन वाढत चालले होते. एखाद्या ओळखीच्या माणसाने लिफ्ट दिली आणि थकलेल्या सुवर्णाने कधीकाळी ती घेतली तर वाडीतील बायका एकमेकीत चर्चा करायच्या. ते नवर्‍यापर्यंत पोचले तर नवरा सतरा प्रश्न विचारायचा. सासू, सासरे दुसर्‍याच गावी राहायचे आणि नवर्‍याला काहीही सांगायचे नाहीत. हाताच्या पंजात मावेल इतक्याश्या आरश्यात बघण्याचे मुलीचे प्रमाण वाढल्याचे सुवर्णाच्या केव्हाच लक्षात आले होते. स्वयंपाक करता करता तिला आडवळणे घेऊन सुवर्णा चार चांगल्या गोष्टी सांगून ठेवायची. निदान मुलगी आणि मुलगा हे एकमेकांशी भांडत नव्हते. पण कानिफनाथ मात्र घरावर उठलेला होता.\nपुढच्या आठवड्यात खोली पाडणार असे समाजाने सांगितले आणि सुवर्णाचे पाय जमीनीला खिळले. तिने हाताने पलंगाचा आधार घेतला. घरात दुसरे कोणीच नव्हते ते बरे झाले. नाहीतर ती खरोखर रडली असती. अक्षरशः ओक्साबोशी रडली असती. पण त्याक्षणी ती एकटी होती. समाज घरातून निघून गेला तरी बराच वेळ ती तशीच उभी होती. मग दारात येऊन तिने कानिफनाथाकडे बघितले. नवरा देत असलेल्या यच्चयावत शिव्या तिला त्याक्षणी सुचल्या. पण ओठ घट्ट मिटत आणि आसवांना गालांवरून ओघळू देत तिने भक्तीभावाने हात जोडले व पुटपुटली, कानिफनाथा, लक्ष ठेव रे बाबा भक्तांवर\nरात्री नवर्‍याला सांगितले. नशेत असलेल्या नवर्‍याने पहिल्यांदाच घराबाहेर पडून समाजाला शिव्या घातल्या. तसे मग घाबरून तिनेच त्याला आत आणले. पण बातमी कर्णोपकर्णी झालीच. अर्ध्या रात्री समाज दारात आला. काय चालले आहे म्हणून दरडावून विचारू लागला. पदर पसरून सुवर्णाने समाजाची माफी मागीतली आणि समाजाला परत पाठवले. पोरे घाबरून एकमेकांना बिलगली होती. नवरा सुवर्णाच्या मागे उभा होता.\nसुवर्णा एस टी तून उतरली. लगबगीने वाडीकडे आली. बोंगळे नावाचे एक कुटुंब मुंबईला कायमचे गेले होते. त्यांनी त्यांची खोली सुवर्णाला भाड्याने द्यायला तयारी दर्शवली होती. त्या घराची किल्ली सुवर्णाने शेजार्‍यांकडून घेतली आणि ते घर उघडले. घराच्या आत बांधलेली मोरी होती. आंघोळीनंतर आता सगळ्या गावासमोर नुसत्या परकरावर धावत धावत घरात जायची गरज उरणार नव्हती. पण भाडे बरेच होते. दोन ओळखीची पोरे हाताशी घेऊन सुवर्णाने सामान शिफ्ट केले. रात्री नवरा घरी येईल तेव्हा हबकेलच ह्या विचाराने त्याही परिस्थितीत ती हसली. आजपासून नवीन घर हाही एक आनंद तिच्यातील स्त्रीला बिचारीला झालेलाच होता. मुलांना ही खोली आवडली. रात्री नवरा आला. रिकामे घर बघून बोंब मारू लागला. त्याची थोडा वेळ मजा पाहून सुवर्णाने हसत हसत त्याला ह्या खोलीत बोलावले. खोली पाहून नवरा भांबावलाच. पण चांगली खोली आहे म्हणाला.\nदुसर्‍या दिवशी समाज आला. घरावर पहिला वार झाला. सुवर्णा आणि नवरा ते पाहून रडू लागले. चार म्हातार्‍या बायका त्यांना सावरू लागल्या. हक्काचे घर जमीनदोस्त होत होते. भाड्याच्या खोलीत राहावे लागणार होते. पुन्हा आयुष्यात हक्काचे घर कधी होणार हे माहीत नव्हते. सुवर्णाला तर ती शक्यताच वाटत नव्हती कारण आता नवर्‍याची साथच नव्हती. मुलेही मोठी होऊ लागली होती. कधीकाळी गुलाबी स्वप्ने पाहून अपार कष्टांनी बांधलेली ती टिचभर खोली ढिगार्‍यात रुपांतरीत होत होती. समाज हसत होता. कानिफनाथाच्या भाविकांना जागा झाली म्हणत होता. कोंबडंही आणुन ठेवलेलं होतं. तेवढं मात्र नवर्‍याला खायचं होतं\nपूर्ण खोली कोसळल्यावर स्वतःच्या मना��ा ढिगारा करून सुवर्णा पुन्हा आशा बनली आणि एका गरोदर बाईला भेटायला गेली. जणू काही झालेच नव्हते\nत्या गरोदर बाईने हिचीच आस्थेने चौकशी केली तर सुवर्णाने हसत हसत सांगितले.\n\"कानिफनाथ आलाय वाडीत म्हन्ल्यावं तेवढं करायलाच लागंन की आपल्याला, न्है का\nमुलीचे शैक्षणिक पालकत्व घेणार्‍या संस्थेची माणसे दोन दिवसांनी वेगळ्या कामासाठी वाडीत आली. सुवर्णा त्यांनाही भेटली. म्हणाली आठवीची गाईड मिळायची राहिली आहेत. ते लोक बरं म्हणाले. ते निघत असताना सुवर्णा म्हणाली..........\n\"पुढच्या आठवड्यात या बरं का कानिफनाथाचा कळस चढवायचाय. लई मोठा उत्सव आहे\"\nत्या लोकांपैकी एक बाई म्हणाली, तोच कानिफनाथ ना, ज्याच्यामुळे तुमची खोली गेली\nवरकरणी हसून पाय काढता घेताना, पहिल्यांदाच सुवर्णाने मान फिरवली आणि अश्रू वाहू दिले\nफक्त, दिसू नाही दिले..........\nछान म्हणवत नाही. पण परिस्थिती\nछान म्हणवत नाही. पण परिस्थिती अतिशय परिणामकारकपणे मांडली आहे. कुठला कानिफनाथ आणि कुठल्या आशेच्या आड येतो\nबेफी आता लिहीत रहा प्लिज..\nदुर्मीळ कांती मिलालेली >>>>. मिळालेली अस हवय का इथे\nतुमच्याकडून टायपो होत नाहीत म्हणून एक शंका फक्त.\nअरेरे बिच्चारी सुवर्णा.... बेफी.. नेहमीप्रमाणेच अप्रतिम लिखाण... समाजाचे सत्य दर्शन\nसॉरी... नेटवर्क प्रॉब्लेम मुळे तीनदा पोस्ट झालेले\nखास बेफि टच नाही उतरलाय कथेत.\nखास बेफि टच नाही उतरलाय कथेत. आपण नेहमीच उपरोधिक लिहीता,सॉक्रेटिस लिहीतोय असंच मला तरी वाटतं.\nकानिफनाथाच्या भक्तांऐवजी परशुरामाचे भक्त असते तर असा उपरोध पर लेख आला असता काय\nन जाणे का, तुमच्या आधीच्या\nन जाणे का, तुमच्या आधीच्या कथांमध्ये नावीन्य असायचं, आता ते कुठेही जाणवत नाही.\nधक्कातंत्र, रसाळ वर्णन ह्या तुमच्या पूर्वीच्या लिखाणाच्या ज्या जमेच्या बाजू होत्या, त्या अजूनही आहेत, पण किंबहुना त्याचा जास्तच अतिरेक झालाय.\nप्रत्येक गोष्ट मेलोड्रामा न करताही सांगता येऊ शकते, पण तिचा प्रभाव काळजापर्यंत जाऊ शकतो. (संदर्भ- कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट)\nतुमच्या कथेची सरळधोपट मांडणीही मी सांगू शकतो, इतकं प्रेडिक्टेबल झालंय.\n१. एखाद्या व्यक्तीच गरजेपेक्षा जास्त व्यक्तिचित्रण.\n२. मग त्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम टाकणे.\n३. त्यात दोन चार सुखाचे क्षण.\n४. मग सगळं हळूहळू नीट होईल असं दाखवणे.\n४. आणि त्यांनंत�� काहीतरी विचित्र दाखवून सगळं वाईट करून टाकायचं.\n५. मग नावापुरता आशेचा किरण.\nयामध्ये सढळ हातानी ..... किंवा या चिन्हांचा वापर. आणि तुमचे नेहमीचे स्टिरियोटाईप असतातच.\nसॉरी, पण आता फक्त काहीतरी नवीन वाचायला मिळेल अशी अंधुक आशा सुल्यानंतर जागृत झाली होती. पण....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4755008746505741669&title=Mother%20is%20great%20source%20of%20positive%20energy&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-17T03:17:17Z", "digest": "sha1:6EO7GGWVWYZVD2QVJPGRTQ4FY2BOQAEF", "length": 17761, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आई हा मोठा ऊर्जास्रोत’", "raw_content": "\n‘आई हा मोठा ऊर्जास्रोत’\nलेखक, कवी, नाटककार आणि विशेषतः प्रायोगिक रंगभूमीवरील संवेदनशील विषय हाताळणारे, वेगळे विचार मांडणारे नाट्यलेखक म्हणून आशुतोष पोतदार परिचित आहेत. इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केलेले आशुतोष पोतदार पुण्यात फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. एनएसडी, आयआयटी पवई या संस्थांमध्ये ते नाटक, भाषा, साहित्य या विषयांवर मार्गदर्शन करतात. शिक्षक-विद्यार्थी हा संवाद दुहेरी झाला, की ऊर्जेचे अनेक स्रोत गवसतात, असे त्यांना वाटते. ‘बी पॉझिटिव्ह’ सदरात आज जाणून घेऊ या त्यांचे सकारात्मकतेबद्दलचे विचार...\n- तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत काय\n- सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते ती आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांमधून. मला सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि मिळते ती माझ्या आईकडून. लहानपणापासून आई, वडील, आजी, आजोबा, घरातील अन्य महिला सतत कामात मग्न असलेल्या मी पाहत आलेलो आहे. आपणही आपल्या घरात अशा लोकांना पाहत असतो. कोणताही नकारात्मक विचार मनात न आणता हे लोक धडपडत असतात. त्यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा मला मिळत असते. माझी आई ही अशा ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. ती घर सांभाळते, स्वतःचे छंद जोपासते. कधीही कुरकुर नसते. नाही, नको, पुरे झाले, असा विचार तिच्या मनात फार कमी वेळा येतो. मी शिकवत असतो, नाटक लिहीत असतो, अशा वेळी अनेकदा वाटते ‘नको, पुरे आता,’ त्या वेळी मला आई आठवते. ती सांगते, ‘थांबायचे नाही, हे काम आपल्याला पूर्ण करायचे आहे.’ आपला आपल्य��शीदेखील संघर्ष सुरू असतो. त्यावर मात करून आपण पुढे जातो, यातून सकारात्मक ऊर्जा मिळत असते.\n- तुमची या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा काय लेखनाची प्रेरणा कशातून मिळते\n- लेखन हे माझे एक क्षेत्र आहे. मी शिकवतोदेखील. लेखन हे माझ्या आयुष्यात खूप उशिरा आले. महाविद्यालयात शिकत असताना स्पर्धांमध्ये, कार्यक्रमासाठी नाटक बसवण्याबाबत चर्चा होत असत. त्या वेळी कोणाला तरी नाटक लिहिण्याची जबाबदारी घ्यावी लागते, ती मी घेत असे. नंतर शिकवायला लागल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पथनाट्ये लिहायला लागलो. ती त्या काळाची गरज होती. स्वतःला व्यक्त करण्यासाठीदेखील ते आवश्यक असते. त्यामुळे हळूहळू कारणपरत्वे होणारे लेखन हे स्वतःला व्यक्त करण्यासाठी होऊ लागले. त्यात मला स्वतःला नाटक, कविता हे प्रकार जास्त आवडत असल्याने माझा त्यावरचा भर वाढला. व्यक्त करणे आणि या भवतालाशी जोडून घेण्यासाठी हे मार्ग मला आवडतात. हे करावेसे वाटते, कारण हे जग सुंदर करायचे आहे. अर्थात जगाच्या सुंदरतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते. त्याकरिता मी काय करू शकतो तर, मी माझ्या लेखनातून प्रश्न उभे करू शकतो. मला स्वतः ला हे प्रश्न पडले, तर मी ते मांडू शकेन, असे मला वाटते. प्रश्न उपस्थित होतात, त्यांची उत्तरे मिळतात. पुन्हा नवे प्रश्न उपस्थित होतात. ही प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे त्यातूनच मला लेखनाची प्रेरणा मिळत असते.\n- तुम्हाला निराशा येते तेव्हा काय करता\n- येणारा क्षण, दिवस हा आशा-निराशेचा खेळ असतो. अनेक गोष्टी घडत असतात. त्या का, कशा, याचे मला पूर्ण आकलन झालेय असे कधी वाटत नाही. कधी असे वाटले तर मग आता आपण काय आणखी समजून घ्यायचे, असा विचार येतो. प्रत्येकाच्या मनात असा आशा-निराशेचा खेळ सुरू असतो. हा खेळ मला जिवंत ठेवत असतो. मला लिहायला सुचत नाही, तेव्हा कधी कधी हताश वाटते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळेही आपल्याला निराश वाटते. त्यामुळे आशा-निराशेचा खेळ हा फक्त व्यक्तfगत नसतो. समाजात घडणाऱ्या घटनांचाही आपल्या मनावर परिणाम होतो. आजूबाजूच्या अस्वस्थतेतूनही निराशा येते. त्याच वेळी आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या, अगदी छोट्याशा गोष्टीही, जसे पावसाचे थेंब पडले की मातीतून इवलासा कोंब बाहेर येतो, ते बघितले की सगळी निराशा पळून जातात. सामाजिक, राजकीय गदारोळात निराश वाटत असतानाच ‘मी टू’स���रखी चळवळ आशा देते. वाचन करताना अनेक लेखक भेटतात. आपण काही नवीन करू शकतो, अशी प्रेरणा देतात. त्यामुळे अनेक गोष्टी निराशेकडून आशेकडे नेतात.\n- तुमच्या कार्यक्षेत्राचे सकारात्मकेत असलेले स्थान काय\n- मी शिकवतो, तसेच लिहितोही. शिकवताना समाजातील अत्यंत सक्रिय, उमदा असा तरुण वयोगट माझ्यासमोर असतो आणि बराच काळ मी त्यांच्यासमवेत असतो. इंटरनेटसारखी अत्याधुनिक साधने असतात. त्यांच्याबरोबर राहताना खूप नवीन गोष्टी शिकता येतात. शिकवताना अवघड संकल्पना सोप्या पद्धतीने त्यांच्यासमोर मांडायच्या असतात. शिक्षणाचा व्यवहार रटाळ होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत असतो. त्यांच्याबरोबर एक नाते जोडत असतो. हे नाते अधिक चांगले कसे होऊ शकेल, यासाठी नेहमी प्रयत्न करायला मला आवडते. त्यामुळे अभ्यासशास्त्राच्या चौकटीतून पलीकडे जाऊन अनेक प्रयोग त्यांना सांगू शकतो. नवे विचारप्रवाह या विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो. शिक्षक आणि विद्यार्थी हा एकतर्फी संवाद न राहता तो दुहेरी झाला, की ऊर्जेचे अनेक स्रोत गवसतात. प्रेरणा मिळते.\n- सकारात्मक, आनंदी राहण्यासाठी लोकांना काय सांगाल\n- अलीकडेच माझी जिज्ञासा लर्निंग सेंटर या संस्थेशी ओळख झाली. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत नवीन पिढी घडवण्यासाठी ‘नई तालीम’सारख्या कार्यक्रमाप्रमाणे ही संस्था काम करत आहे. अशा संस्था बघितल्यावर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. लहान मुलांना माहिती नसते, की एखादी गोष्ट आपल्याला येणार आहे की नाही, तरीही ती प्रयत्न करत असतात. त्यांना बघितले, तर आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. शास्त्रज्ञ, कलाकार नवनवे प्रयोग करत असतात. समाज ढासळताना आपण पाहत असतो, वर्गसंघर्ष, जातींचा संघर्ष पाहत असतो. अशा वेळी चांगले उपक्रम पाहिले, संस्था पाहिल्या, तर आपल्याला नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल.\n(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होते. त्यातील सर्व मुलाखती https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध आहेत. आशुतोष पोतदार यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: पुणेआशुतोष पोतदारबी पॉझिटिव्हफ्लेम युनिव्हर्सिटीनाटक कंपनीनाटकआसक्तप्रायोगिक रंगभूमीलेखकसुदर्शन रंगमंचPuneBe PositiveAshutosh PotdarFlame UniversityDramaWriterEnglish LiteratureBOIप्राची गावस्कर\n‘मनातील पणती तेवत ठेवायला हवी’ ‘माणसे हाच सकारात��मक ऊर्जेचा स्रोत’ ‘कलेतून मिळते ऊर्जा’ ‘नकारात्मक व्हायला मला वेळच नसतो’ ‘जिवाभावाचे मित्र ही खूप मोठी शक्ती’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2013/01/", "date_download": "2018-11-17T03:08:35Z", "digest": "sha1:2QQ5UJKQE4RKNN44RZ26HSO4UPYXB4SA", "length": 32672, "nlines": 379, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 01/01/2013 - 02/01/2013", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nमुबंइ सकाळ 25 जानेवारी 2013: Good Morning -रविवरी मुंबईत संपन्न झालेल्या मॅरेथॉन मधील धावपटुंसारखे हल्ली आपण सगळे सतत धावतोय फक्त धावतोय प्रत्येकाचं आयुष्य एक रॅट रेस झाल्यासारखं वाटतयं. लाखो धावणार्र्यात एक विजयी होतो आणि शर्यत बघणार्र्यांसाठी तो हीरो ठरतो आणि शर्यत बघणार्र्यांसाठी तो हीरो ठरतो शर्यत हरलेले सगळे, शर्यत पुर्ण केली या आनंदात असतात मात्र शर्यत जिंकणारा कित्येकवेळा त्याच्या वैयक्तीक कामगीरीवर समाधानी नसतो शर्यत हरलेले सगळे, शर्यत पुर्ण केली या आनंदात असतात मात्र शर्यत जिंकणारा कित्येकवेळा त्याच्या वैयक्तीक कामगीरीवर समाधानी नसतो प्रचंड यशात सुध्दा तो आत्मपरिक्षणं करतो, तेंव्हा नकळतपणे तो स्वत:ला नव्याने घडवत असतो...एका नविन यशाकडे त्याचा प्रवास सुरु होतो...\nमागच्या महिन्यात भारतातल्या बलाढ्या अशा टाटा ग्रुपचे चेअरमन श्री. रतन टाटा यांनी सुध्दा त्यांच्या करिअरची रेस यशस्वीपणे संपवली ती किती आणि कशी यशस्वी झाली याची चर्चा जवळपास प्रत्येका वृतपत्रांनी केली. अशा परमोच्च यशाला पोहोचलेल्या श्री. रतन टाटा यांनी एका मुलाखतीत स्वतःच्या कारकीर्दीतील यशा पेक्षा अपयशाबद्दल, टाटा समुहातील त्रृटींबद्दल जाहीर चर्चा केली. टाटा ग्रुप दैनिक कामकाजात आपण पूर्ण पारदर्शकता, पूर्ण आणि निखालस विश्वास आणि सर्वोत्तमता आणू शकण्यात अपयशी ठरलो अशी कबूली त्यांनी दिली. इतक कठोर आत्मपरिक्षणं आणि तेही जाहिररित्या कुणी केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. मला वाटतं असं धाडस ज्यांची सर्वश्रेष्ठता, गुणात्मक सर्वोत्तमता आणि ऐतिहासिक मूल्यात्मकता बावन्नकशी आहे, आणि जगन्मान्यही आहे त्याच व्यक्ती करू शकतात\nरतन टाटा, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर किंवा बाळासाहेब ठाकरे वा शरद पवार ... ही किंवा यांच्यासारखी महत्त्म माणसं आपल्याआसपास असतात,आपल्या जगण्यावर प्रभाव टाकत असतात. थोडा अधिक विचार केलात तर आपल्याला अस लक्षात येईल की, इथे उल्लेख केलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी वेळोवेळी कठोर आणि प्रामाणिक आत्मपरीक्षणं केलं, स्वत: स्वत:ला आव्हान देत, नव्या दिशा शोधत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. म्हणुनच आज त्यानां त्यांच्या क्षेत्रात ‘रोल मॉडेल’म्हणून गेली अनेक वर्षं अनेकांकडून स्वीकारण्यात आलं आहे. ही माणसं त्यांच्या कामामुळे अत्युच्च पदाला तर पोहोचली आहेतच पण त्यांचा लौकिक ‘Cult person’ म्हणून नक्की झाला आहे. अशी माणसं आपले समधर्मीय निर्माण करतात. आपल्या गुणांचा एक सशक्त वारसा आणि एक नवी दिशा घडवतात. या माणसांच्या कारकीर्दीकडे पहातच पुढच्या पिढ्या पुढे सरकत राहतात. आपापल्या क्षेत्राचा चेहरा ठरलेली अशी सर्वोत्तम माणसं हेच एका प्रकारे त्या क्षेत्राचं आणि समाजाचंही संचित असतं...अर्थात सर्वोत्तम झाली तरी ती अखेरीस माणसंच असतात हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं,नाहीतर त्यांचे फक्त देव होतात\nमुबंइ सकाळ 18 जानेवारी 2013: Good Morning - नविन वर्षाची सुरुवात काहीशी उद्दासीनच झाली –देशात सध्या काय चाललेल आहे हेच कळेनास झालंय. आपण कुठे चुकतो कुठे कमी पडतो आपण खरं आणि स्पष्ट बोलण्याचा, सत्याच्या पाठीशी उभं राहण्याचा, चांगलं काम करण्याचा कुठेतरी आत्मविश्वास हरवुन बसलोय का आपण नकारात्मक होतोय का आपण नकारात्मक होतोय का आतुन कुठे तरी कमजोर होत आहोत का आतुन कुठे तरी कमजोर होत आहोत का ह्या प्रश्नावर मी आलो असताना कालच्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन झाला. “you have to grow from inside out” अस ते म्हणाल्याच वाचण्यात आलं. ज्या माणसाने साता समुद्रापलिकडे जाऊन जगातील स्त्री पुरुषांकडे बघण्याचा संपुर्ण दृष्टीकोन एका वाक्यात बदलला त्या माणसाचा आत्मविश्वास केवढा शिखरासारखा असेल ह्या प्रश्नावर मी आलो असताना कालच्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन झाला. “you have to grow from inside out” अस ते म्हणाल्याच वाचण्यात आलं. ज्या माणसाने साता समुद्रापलिकडे जाऊन जगातील स्त्री पुरुषांकडे बघण्याचा संपुर्ण दृष्टीकोन एका वाक्यात बदलला त्या माणसाचा आत्मविश्वास केवढा शिखरासारखा असेल स्वामी विवेकांचे जीवन भरचे कार्य त्यांच्या ठिकाणी असलेल्या आत्मविशासाने झगमगताना दिसते. देशाच्या आजच्या परिस्थितीत जगत असलेले आपण आणि गेल्या दोन लेखात मी ‘सर्वोत्तमता’ म्हणजे नेमक काय ह्या विषयावर लिहीलेले लेख, मला वाटतं त्याचा एक महत्वपुर्ण भाग आहे ‘आत्मविश्वास’\nज्या माणसाला चारचौघांपेक्षा वेगळं दिसायचं असतं त्याला आपल्या दिसण्याचा सतत विचार करावाच लागतो. त्याला स्वत:च्या दिसण्याबद्दल –दर्शनाबद्दल उदासीन राहून चालत नाही. मला वाटतं की, चांगलं वा वेगळं दिसण्यासाठी जो विचार करावा लागतो; ती विचार- प्रक्रिया प्रत्यक्ष चांगलं दिसण्यापेक्षा जास्त कठीण असते. हे म्हणणं आरपार खरंच आहे. आपल्या चटकन लक्षात येईल की ही गोष्ट फक्त ‘दिसण्या’पुरती नसून ती आपल्या सबंध ‘असण्या’शीच करकचून बांधलेली आहे. तशी ती असतेच असते..... म्हणुनच कदाचित स्वामी विवेकानंदानी म्हटलं असेल की “You have to grow from the inside out” या विचाराचे बोट धरून आपण सर्वोत्तमकामासाठी लागणार्र्या आत्मविश्वासाची उकल करून बघूया......\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nमुबंइ सकाळ 11 जानेवारी 2013: Good Morning - सर्वोत्तमतेचा ध्यास असायला हवा असं मी माझ्या पहिल्याच लेखातुन लिहिलं; त्यावर माझ्या मित्राच्या कॉलेज कन्येनं मला गंभीर स्वरात प्रश्न केला की ‘Excellence’ - सर्वोत्तमता’, म्हणजे नेमक तुम्हाला काय अभिप्रेत आहे\nसर्वोत्तमाचा ध्यास घेणं आणि सर्वोत्तमता हाच जीवनधर्म मानणं ही खरं तर एक खास ‘मानसिकता’ आहे. प्रत्येकाला आपण इतरांपेक्षा थोड हटके काही करावं, वेगळं असावं-वेगळं दिसावं असं वाटतं. असं तीव्रतेने वाटणं- वाटत राहाणं हे सर्वोत्तमतेच्या मानसिकतेचं बीज आहे असं म्हणता येईल. लगेच तिने मला पुढचा प्रश्न केला मग अमीर खान सर्वोत्तम आहे का\nLabels: आमीर खान सर्वोत्तम आहे का\nसर्वोत्तमता हाच ध्यास, सर्वोत्तमता हाच धर्म...\n मित्रांनो आज पासुन दर शुक्रवारी मुंबई सकाळ, मुंबई Today मधे एक लेख लिहिणार आहे. आजचा पहि���ा लेख खाली देत आहे.......तुमची प्रतिक्रिया जरुर कळवा\nसर्वोत्तमता हाच ध्यास, सर्वोत्तमता हाच धर्म\n2012 साल गेल आणि 2013 उजाडलं मागील वर्षी घडलेल्या घटनांचा वेध घेताना, अनेक उतूंग आणि अत्तरिय माणसे आपल्याला सोडुन गेली हे प्रकर्षाने जाणवलं…\n... आणि दुसर्र्याच क्षणी मनात विचार आला कि जगात अनेकांचे आयुष्य पाहात राहावे इतके सरळ रेषेतील असते. त्यांची जीवनरेषा कमालीची सरळ असते, पण ती चित्त ढवळत राहाणारी खचितच नसते, ती उत्तम अर्थाने मनाला अस्वस्थ करणारी तर नसतेच नसते; आणि मुख्य म्हणजे ती देते ते समाधान आयुष्याला पुरणारे तर कधीच असू शकणारे नसते....\nथंडपणे जगण्यात खूप वर्षे जगण्याचे कृतक सुख आहे पण त्यात उफाळत जाणारी उत्तुंग उठणारी जीवनाची झिंग कुठे आहे माणूस जन्माला आला आहे तर तो जगत राहातोच. नुसते जगत राहाण्यासाठी फार तोशीस, किंवा डोंगराएवढे प्रयत्न खरोखरच करावे लागत नाहीत. ‘किती जगलो यापेक्षा कसे जगलो’ असा प्रश्न ज्यांना सतत पडत असतो ते जगण्यासाठी एक झिंग देणारे रसायन शोधत असतात. चौकटीबाहेर जगण्याचा एक वेडेपणा असला पाहिजे माणूस जन्माला आला आहे तर तो जगत राहातोच. नुसते जगत राहाण्यासाठी फार तोशीस, किंवा डोंगराएवढे प्रयत्न खरोखरच करावे लागत नाहीत. ‘किती जगलो यापेक्षा कसे जगलो’ असा प्रश्न ज्यांना सतत पडत असतो ते जगण्यासाठी एक झिंग देणारे रसायन शोधत असतात. चौकटीबाहेर जगण्याचा एक वेडेपणा असला पाहिजे स्वत:चा मार्ग स्वत:च निर्माण करण्याचा अट्टाहास नसेल तर कित्येकदा जगणे म्हणजे केवळ औपचारीकता होते स्वत:चा मार्ग स्वत:च निर्माण करण्याचा अट्टाहास नसेल तर कित्येकदा जगणे म्हणजे केवळ औपचारीकता होते असे औपचारीक जीवनच कोट्यावधी लोक शेवटपर्यंत जगत असतात. ‘को अहम असे औपचारीक जीवनच कोट्यावधी लोक शेवटपर्यंत जगत असतात. ‘को अहम ’ हा प्रश्न फार मोलाचा असला तरी तो जगणाऱ्या सर्वांनाच पडत-भेडसावत नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधणारे आणि जीवनाला हवा तसा अर्थपूर्ण आकार देऊ पाहाणारे खरोखरच फारच थोडे’ हा प्रश्न फार मोलाचा असला तरी तो जगणाऱ्या सर्वांनाच पडत-भेडसावत नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधणारे आणि जीवनाला हवा तसा अर्थपूर्ण आकार देऊ पाहाणारे खरोखरच फारच थोडे ‘माझ्या जीवनाचा मीच निर्माता आहे’ ही जाणीव ज्याच्या मनात येते आणि स्वत:च्या जीवनाला आकार देण्���ाची धमक ज्याच्या मनोरुपी मनगटात असते तोच जीवन समृध्द, आणि अर्थपूर्ण करू शकतो.\nगीतेमध्ये कर्माची इच्छा मनात असण्याला अनन्य महत्व दिलेले दिसते खरं तर जगण् म्हणजे देखिल कर्म करण्यासारखेच आहे. पण ‘मी या जगात सर्वोत्तम आणि अनन्य निर्मिती करण्यासाठीच जन्माला आलो आहे’ असा विश्वास, अशी श्रद्धा आपल्यापैकी किती लोकांच्या मनात असते खरं तर जगण् म्हणजे देखिल कर्म करण्यासारखेच आहे. पण ‘मी या जगात सर्वोत्तम आणि अनन्य निर्मिती करण्यासाठीच जन्माला आलो आहे’ असा विश्वास, अशी श्रद्धा आपल्यापैकी किती लोकांच्या मनात असते माणसे जगण्यासाठी विलक्षण झगडतात, आयुष्यभर संघर्ष करतात, प्रसंगी प्राण पणाला लावतात हे कटु सत्य असलं तरी त्यांच्या हातून जी निर्मिती होते ती सर्वार्थाने श्रेष्ठ प्रतीचीच असते असे नाही. अनेकदा या निर्मितीला स्वार्थाचेच रंग चढलेले असतात. तसे होणे काहीसे स्वाभाविकही आहे; कारण कित्येवेळा निर्मितीचा उद्देश स्वत:चे सुख हेच असते. मात्र जी व्यक्ती अधिक व्यापक विचार करते-करू शकते ती व्यक्ती जे निर्माण करते ते विश्वाकडे, विश्वाच्या आनंदाकडे झेपावणारेच असते-असू शकते.....कारण अशा निर्मितीशील माणसाला ‘स्वत:च्या बाहेर’ पडून विश्वाच्या श्वासात आपला श्वास मिसळून गंधीत करण्याची अथांग लालसा असते...\n‘जे करायचे ते सर्वोत्तम ,जे जगायचे ते सर्वोत्तम’ असा जीवनमंत्र क्षणोक्षणी आपल्या उराशी बाळगत जे जगू पाहातात ते ‘जगणे’ आहे त्याहून वरच्या स्तरावर नेण्याचा, ते अधिक अर्थपूर्णसे, अधिक तेजस्वी करण्याचा हरघडी प्रयत्न करत राहातात. अशी माणसे म्हणजे खरेतर ‘अत्तरीये’च असतात आपल्यापाशी असलेले अस्सल अत्तर दशदिशात वाटावे , भोवताल सुगंधाने भारून आणि बहरून टाकावा हीच त्यांची मनोमन इच्छा असते. ही माणसं कोणत्याही क्षेत्रातील असू शकतात... ते शिक्षण, व्यापार, मनोरंजन, विज्ञान, तंत्रविद्या, कला, समाज आणि संस्कृती यापैकी कोणत्याही विषयातील असू शकतील आपल्यापाशी असलेले अस्सल अत्तर दशदिशात वाटावे , भोवताल सुगंधाने भारून आणि बहरून टाकावा हीच त्यांची मनोमन इच्छा असते. ही माणसं कोणत्याही क्षेत्रातील असू शकतात... ते शिक्षण, व्यापार, मनोरंजन, विज्ञान, तंत्रविद्या, कला, समाज आणि संस्कृती यापैकी कोणत्याही विषयातील असू शकतील या व्यक्तींचा जीवनमंत्र सर्वोत���तमतेची निर्मिती हाच असेल...त्यांचा धर्म सर्वोत्तमता हा असेल या व्यक्तींचा जीवनमंत्र सर्वोत्तमतेची निर्मिती हाच असेल...त्यांचा धर्म सर्वोत्तमता हा असेल किमान यांच्या श्वासात आपला श्वास आपल्याला मिसळता येईल का\nLabels: सर्वोत्तमता हाच धर्म..., सर्वोत्तमता हाच ध्यास\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला ��ाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nसर्वोत्तमता हाच ध्यास, सर्वोत्तमता हाच धर्म...\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nसर्वोत्तमता हाच ध्यास, सर्वोत्तमता हाच धर्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-FEA-IFTM-VART-valentine-day-special-song-tu-kahe-special-story-5810285-PHO.html", "date_download": "2018-11-17T02:07:52Z", "digest": "sha1:I77D5ODLHQO7BBF3NIJ4ABQHAE5GPQOI", "length": 9427, "nlines": 166, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Valentine Day Special Song Tu Kahe Special Story | रिलीज झाले संकेतचे अनकंडिशनल लव्ह साँग, 3 लाखांहून जास्त जणांनी पाहिला हा Video", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरिलीज झाले संकेतचे अनकंडिशनल लव्ह साँग, 3 लाखांहून जास्त जणांनी पाहिला हा Video\n‘तू कहे” हे गीत संकेत बनकर यांनी गायले असून यूट्यूबवर रिलीज केले आहे. हे गीत नि:स्वार्थ आणि कोणत्याही अटी-शर्ती नसलेल्या\nमुंबई- सिंगर संकेत बँकर यांचे ‘तू कहे” हे गीत यूट्यूबवर नुकतेच रिलीज झाले आहे. या गीताला आतापर्यंत 3 लाखांहून जास्त (3.30 लाख) व्ह्यूज मिळालेले आहेत. हे गीत नि:स्वार्थ आणि कोणत्याही अटी-शर्ती नसलेल्या प्रेमभावनेला व्यक्त करणारे आहे. या गीतात आपल्या प्रेमासाठी \"हे सर्व माझ्याबाबत नाही, तर तुझ्याबद्दलच आहे\" अशी भावनाही व्यक्त करण्यात आली आहे.\n> या सुंदर गीतात प्रेमाच्या विविध पैलूंना-रूपांना चित्रित करण्यात आले आहे, मग ते आईवडील आणि मुलांमधील प्रेम असो, प्रेमीयुगुलांमधील असो, पती-पत्नीतील प्रेम असो किंवा वाटेने सोबत जाणाऱ्या दोन मित्रांमधील प्रेम असो.\n> संकेत म्हणतात की, आजकाल प्रेमभावना ही चित्रपटांत किंवा म्युझिक व्हिडिओत नेहमी पुरुष आणि महिलेदरम्यानच दर्शविली जाते, परंतु प्रेमाचा परीघ त्यापेक्षा जास्त विस्तृत आणि ��हिरा आहे. जसे या गीताचे बोल आहेत,‘उसने तुझे रचा है, उसी का नूर सादा है, प्यार है तेरा लबों पे, तू कहे...’, याचप्रकारे प्रेम ही भावना आपल्या नैसर्गिक रूपात परमात्मा आणि नि:स्वार्थ प्रेमाचेच प्रतिबिंब आहे, पूर्णपणे शुद्ध आणि कोणत्याही अटीविरहित...\n> जितेंद्र जैस्वार यांनी लिहिलेले आणि बेनो यांनी संगीत हे गीत संकेत यांचे यूट्यूबवर पहिले सादरीकरण आहे. या गीताने इंटरनेटवर धूम केली असून असंख्य रसिकांनी या गीतावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nव्यवसायाने बँकर आहेत संकेत..\nआपल्या नावानुसारच संकेत व्यवसायाने एका बँकेत काम करतात. ते उत्साही आणि प्रतिभावान गायक आहेत. किशोर कुमार आणि आर. डी. बर्मन यांचे प्रशंसक आणि अनुयायी असलेले संकेत यांनी प्रसिद्ध शंकर महादेवन अकॅडमीमधून संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. आपले आराध्य गायक किशोरदा यांच्या पावलावर पाऊल टाकत संकेत यांनी योडलिंगमध्येही नैपुण्य प्राप्त केले आहे. जे या गीतातही सुंदर चित्रित करण्यात आले आहे.\nगाण्यात सुमधुर प्रेमाची भावना...\nया मधुर गीतात प्रेमाच्या भावनेला कोणत्याही अलंकारांशिवाय दर्शवण्यात आले आहे. संकेत म्हणतात की, “या गीताचा भाव मला सरल आणि तरीही प्रभावी ठेवायचा आहे.” तर मग चला, या व्हॅलेंटाइन दिनी या सुमधुर गीताने - \"तू कहे..' सोबत आपल्या प्रेमाला अभिव्यक्त करा...\nपुढच्या स्लाइडवर पाहा, अटीविरहित प्रेमभावनेला दर्शवणारे यूट्यूबवरील 'तू कहे' हे गीत...\nOMG: सलमान खान करणार 10 heroinesशी रोमँस करणार का ‘नो एन्ट्री में एन्ट्री’\nकचर्‍याची व्यवस्था आणि व्यवस्थेचा कचरा\nविराट कोहली आणि अनुष्का शर्माची प्रेमकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/7253", "date_download": "2018-11-17T02:48:41Z", "digest": "sha1:Z44QZRULO2ZBEHMHCGMKLQ5A33MEK3AQ", "length": 76040, "nlines": 391, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एकांकिका : न संपलेली कहाणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एकांकिका : न संपलेली कहाणी\nएकांकिका : न संपलेली कहाणी\n( पडदा उघडल्यावर एका हॉस्पिटलमधली स्पेशल रुम दिसते. उजव्या बाजुला एक कॉट, त्याच्या मागे एक खिडकी. डाव्या बाजुला रुममधे यायचा दरवाजा. त्याचा बाजुला विंगेत जाणारा बाथरुमचा दरवाजा. दोन खुर्च्या. एक छोटेसे टेबल. कॉटच्या बाजुला, हॉस्पिटलमधे असते तसे औषधे ठेवायचे टे���ल. टेबलावर काहि फळे आणि वर्तमानपत्र. खिडकीच्या बाजुला एक छोटासा फोन आणि बेलचे बटण. कॉटच्या मागे दिवा.\nकॉटवर एक पन्नाशीतला माणुस, अमर, पडलेला. उजवा हात आणि उजवा पाय प्लॅष्टरमधे. डावी बाजु प्रेक्षकांकडे. डाव्या मनगटावर सलाईनसाठी पट्टी. सलाईनची अर्धी बाटली हुकला अडकवलेली. ट्युब गुंडाळून ठेवलेली.\nअमर पन्नाशीतला असला तरी देखणा. केस भरपुर. दाढी वाढलेली पडदा उघडतो त्यावेळी तो डाव्या हातात कसेबसे धरुन एक पुस्तक वाचतो आहे. तो दोन उश्या पाठीमागे ठेवुन अर्धवट बसला आहे. उश्या थोड्या अस्ताव्यस्त आहेत. अंगात हॉस्पिटलचा ढगळ ड्रेस. कुडत्याची पुढची बाजु बरीच उघडी.\nतो थोडासा बेचैन, डाव्या हातात पुस्तक नीट धरता येत नाही. उश्या अस्ताव्यस्त असल्याने, त्याला त्रास होतोय. तेवढ्यात फ़ोनची बेल वाजते. ती बेल अत्यंत हळुवार असावी. त्या आवाजाने तो जरा गडबडतो. ती बेल फोनची आहे हे त्याच्या आधी लक्षात येत नाही. मग कळल्यावर तो इकडे तिकडे बघतो. डाव्या हाताने फोन घेणे त्याला जमत नाही. त्या प्रयत्नात असताना बेल बंद होते. तो निराश होतो. हात झटकायला जातो, पण हाताला पट्टि असल्याने, हात आवरता घेतो. परत बेल होते.\nतो दोनतीन बेल झाल्यानंतर फोन उचलायला जातो, तेवढ्यात फोन बंद होतो. परत काहि सेकंदाने फोन वाजतो. परत अवघडत तो उचलतो. त्याच्या हातातील पुस्तक कॉटखाली पडते. )\nअमर : हॅलो, हो हो ठिक आहे. - - - - - नाही झोपलो नव्हतो - - - -- - नाही सध्या काहि नकोय - - -- - - कोण आलय म्हणालात - - - - -- हो हो येऊ द्या त्याना.\n( अमर थोडेसे सावरुन बसायचा प्रयत्न करतो. खाली पडलेल्या पुस्तकाकडे हताशपणे बघतो. डाव्या हाताने कुडता सावरायचा प्रयत्न करतो. केसावरुन हात फ़िरवतो. तेवढ्यात दारावर टकटक कोते. दार हळुच उघडून एक स्त्री आत येते. साधारण पंचेचाळीशीतली. अंगावर उंची साडी. साडिचा रंग फ़िक्कट. हातात फ़ुलांचा छोटा गुच्छ. काहि फ़ळे, पर्स आणि एक छोटीशी बॅग. )\nअमर : ये ना. तसा बरा आहे मी. दोन दिवस ऑब्झर्वेशनखाली रहा म्हणाले ना डॉक्टर. तु सेमिनार अर्धवट टाकुन आलीस का \nमानसी : अरे थांब थांब. सगळे सांगते.\n( ती हातातली बॅग़ नीट ठेवते. त्यातुन एक व्हास काढून हातातली फ़ुले त्यात ठेवते. त्यात पाणी ओतून तो व्हास टेबलवर ठेवते. फ़ळे नीट रचून ठेवते आधीची वर ठेवते आणि ताजी खाली ठेवते. खाली वाकुन औषधाचे टेबल उघडून त्यात बाकिचे सामान ठेवते. तेवढ्यात तिला खाली पडलेले पुस्तक दिसते, ते ती नीट बंद करुन ठेवते.टेबलवरच्या वर्तमानपत्राची नीट घडी घालते. अमर तिच्याकडे बघत असतो, ती पण त्याच्याकडे बघत असते. मग खुर्ची ओढून ती बसते. )\nमानसी : सेमिनार संपला आजच. मग घरी फोन केला तर गिरिजाबाईनी सांगितले, कि तू इथे आहेस. लगेच टॅक्सी पकडून आले. अरे कळवायचेस तरी. निदान अश्यावेळी तरी कळवायला नको का \nअमर : सांगितलं ना तसा ठिक आहे मी. दुपारी जरा ऑफ़िसमधे चक्कर आली. मग ई सी जी वगैरे काढला. तसा ठिक होता पण बी पी जरा लो होते, म्हणुन इथे आणले. गिरिजाबाईना कळवले होते. संजु, मीना ला नाही कळवले अजुन, काळजी करतील ना. तसे तूला पण कळवु नका असेच सांगितले होते बाईना मी.\nमानसी: हो ना त्या सांगत नव्हत्याच. मीच विचारले कि साहेबांचा फोन येऊन गेला का, तर त्या पटकन बोलून गेल्या. पण मला का नव्हते सांगायचे आणि बी पी लो झाले कि हातापायाला बॅंडेज बांधतात हे नव्हतं माहित मला. निदान डोळ्याने बघतेय, ते तरी नाकारु नकोस.\nअमर: आं ( फ़क्त कण्हतो )\nमानसी : ( काळजीच्या स्वरात ) दुखतय का खुप फ़्रॅक्चर आहे का खाली डोक्टर नाही भेटले. रात्रीच्या राऊंडला येतील त्यावेळी विचारीन. पण कुठे पडलास गाडी चालवत होतास का \nअमर : हाताला थोडा क्रॅक आहे म्हणाले डोक्टर. पायाला आहे फ़्रॅक्चर. ऑफ़िसमधेच चक्कर येऊन पडलो. बाजुच्या कठड्यावर आपटलो.\nमानसी : एक्स् रे कुठे आहेत इथे व्यवस्थित ट्रीटमेंट आहे ना, नाहीतर जसलोकला जाऊ.\nअमर : बघ ठेवलेस माझ्या वर्मावर बोट. मला कुठे परवडणार आहे जसलोक \nमानसी : सॉरी, मला तसे नव्हते सुचवायचे. परवडण्याचा प्रश्न नव्हता. तिथल्या ऑर्थोपीडिक डॉ. सिंघानिया माझ्या ओळखीच्या आहेत म्हणुन म्हणाले. हवे तर मी त्याना रिपोर्ट्स दाखवुन आणते. सेकंड ओपिनियन घ्यावे नेहमी. त्या मला चार्ज नाही करणार.\nअमर : पण हा सल्ला तु स्वतःसाठी कुठे मागते आहेस \nमानसी : ( एकदम चिडते, काहितरी लागट बोलायला जाणार, तेवढ्यात थांबते पण उपरोधाने बोलतेच ) सांगेन ना मी, ज्या माणसापासून मला मुलगा झाला, त्यापुर्वी ज्याच्याशी लग्न करून बसले होते, त्याच्यासाठी विचारतेय म्हणून. तूला माझे एवढेही उपकार नको असतील तर सांग तसे.\nअमर : तसे नव्हते म्हणायचे मला. एवढ्या मोठ्या सर्जन. त्यांच्याकडे काय सल्ला मागायचा \nमानसी : मला एक खात्री पटली बघ आता, तुझ्या हातापायाला मार बसलेला दिसतोय खरा, पण डोके मात्र नक्कीच शाबूत आहे. बघ ना या अवस्थेत देखील तूला, विषयाचा ट्रॅक बदलायचे कसे बरोबर सूचले.\nअमर : तू उगाच काळजी करतेस बघ.\nमानसी : ( उपहासाने ) मी आणि काळजी कसं शक्य आहे मी म्हणजे एक बेजबाबदार आई, बेजबाबदार बायको. आणि ( तिचा आवाज नकळत चढतो. ती उठुन उभी राहते, पण ती एकदम भानावर येते. गप्प बसते, काहि क्षण तसेच जातात. )\nअमर: ( स्वर दूखरा ) मला वाटतं आपण परत कधीतरी याबद्दल बोलु शकु, म्हणजे अर्थात तूझी बोलायची इच्छा असेल तर आणि मी बरा होवून घरी आलो कि. - - - - - आलो तर.\nमानसी : असं नको रे बोलूस. तूला काहि झालेले नाही. साधारण आठ दिवसात प्लॅस्टर काढतील. नर्सला विचारले ना मी. मी कुठेच जाणार नाही. थांबेन तूझ्याजवळ. ईथेच. ( खुर्चीवर बसते, स्वत:च्या केसावरून हात फ़िरवते, अमर उठायचा प्रयत्न करतो, तिच्या दिशेने हात पुढे करतो. पण तिचे लक्ष नाही. ती खुर्चीवर मान मागे टाकून बसते. )\nअमर : दमली आहेस बघ अगदी. तिथे समोर वॉश रुम आहे. स्वच्छ आहे. आत्ताच साफ़ करुन करुन घेतलीय.\n( मानसी मागे बघते. केसावरून हात फ़िरवते. पर्स उचलून ती वॉशरुममधे जाते. अमर त्या दिशेने बगह्त राहतो. जरा सावरून बसायचा प्रयत्न करतो. त्याला ते नीट जमत नाही. तो हात लांब करुन फोन घेतो. थोडावेळ वाट बघून, दोन चहा पाठवून द्या. असे सांगतो. पलिकडून थोडी विचारणा, जेवणाचे मग सांगतो, चहात साखर कमी, किंवा वेगळीच पाठवा, असे सांगतो. तेवढ्यात दारावर थोडी ठकठक होते. हळुहळु त्याचा आवाज वाढत जातो. आणि मग बाहेरून धाड्कन दार उघडून, तरुणपणीची मानसी आत येते. ती वेगळी साडी नेसलेली, वेगळी पर्स घेतलेली. हातात एक मोठा फ़ोल्डर, काहि पुस्तके. केस थोडेसे विक्स्कटलेले. ती आल्यावर तिच्यावर प्रकाशझोत हवा. तसेच प्रकाशयोजनेचा भर रंगमंचावर जी बैठकव्यवस्था आहे तिच्यावर हवा. अमरचा पलंग अंधुक प्रकाशात. )\nमानसी : अरे आहेस ना घरात कधीची दार वाजवतेय. दार का नाही उघडलस कधीची दार वाजवतेय. दार का नाही उघडलस आणि गिरिजाबाई कुठाहेत संजुमीनाला घेऊन गेल्या आहेत का इतका उशीर थांबतात त्या बाहेर \nअमर : ( आता तो व्यवस्थित सावरुन बसला आहे ) अग हो हो, जरा दम तर घेशील. मी जरा फोनवर बोलत होतो म्हणुन उशीर झाला, दार उघडायला. गिरिजाबाईंकडे चावी असतेच ना, आणि शिवाय तू इतक्या लवकर येशील अशी कल्पना नव्हती.\nमानसी: एक छान बातमी आहे बघ. मला स्कॉलरशिप मिळालीय. तीन वर्षं जर्मनीत असणार मी.\nअमर : तीन वर्षं \nमानस���: अरे हो रे, तेवढा वेळ लागणारच ना. मधे दीड वर्षाने येऊ शकेन ना, नाहीतर असे करुया का, तुम्हीच या सगळे तिथे. मुलाना पण छान वाटेल.\nअमर : तू होकार दिला आहेस का\n( ती त्याच्या बेडजवळ जाते, फ़ोल्डरमधून काहि कागदपत्रे काढुन त्याला दाखवते. खुप उल्हासित झालेली असते ती. )\nमानसी : अशी संधी परत का मिळणार आहे मला कित्ती वर्षांचं स्वप्नं होतं माझं. आपल्याकडे कुठे अश्या सोयी असतात. माझा विषय तर इथे कुणाला धड कळणारच नाही. आणि अर्थातच तुझ्या सहकाराशिवाय कुठे शक्य होतं कित्ती वर्षांचं स्वप्नं होतं माझं. आपल्याकडे कुठे अश्या सोयी असतात. माझा विषय तर इथे कुणाला धड कळणारच नाही. आणि अर्थातच तुझ्या सहकाराशिवाय कुठे शक्य होतं संजुच्या वेळेस सोडावीच लागली होती नोकरी. मिनी पण आली घरात नंतर, त्या दोघांचे करण्यात मी पुर्ण बुडुन गेले होते. तूच तर आठवण करुन दिलीस. अगदी मागेच लागलास, कि पुढे शिक, एवढी शिकलीस त्याचा उपयोग कर. ग़िरिजाबाईना तर तूच आणलेस. माझी तयारीच नव्हती, दोघाना त्यांच्यावर सोपवुन बाहेर पडायची. पहिल्यांदा बाहेर गेले तरी, दर तासाला फोन करत असे मी.\nअमर : अगं हो. हो. किती एक्साईट झाली आहेस. नीट सांग तरी सगळे. आपण नीट सगळे बोलून ठरवू या. ( तो आता नीट सावरून बसलेला आहे. )\nमानसी : अरे मला तर हो म्हणायच्या आधी तूझ्याशी बोलायचे होते. पण आल्फ़्रेड परत चालले होते आजच. ते म्हणाले आजच सांग. तुझ्या ज्या काहि शंका असतील त्या आपण नंतर सोडवू. व्हीसा वगैरेची तयारी आत्ताच करायला हवी. अरे मी म्हणाले, माझा तर पासपोर्टही तयार नाही तर आमचे शर्मासाहेब म्हणाले, एक आमदार त्यांच्या ओळखीचे आहेत. ते देतील, पत्र. मग काय अगदी दोन आठवड्यात सगळे होवून जाईल.\nअमर : तू तर सगळे ठरवूनच आली आहेस.\nमानसी : दुखावलास तू तूझ्याशी बोलायला हवे आधी. मला कळतेय रे. पण\nअमर : अगं तसे नव्हते म्हणायचे मला. पण सगळे मॅनेज करायचे म्हणजे. शिवाय संजु एकटा नाही आता. मीनुचा पण प्रशण आहे. माझे काय, मी करेन मॅनेज.\nमानसी : तू सहकार्य करणार याची खात्री होतीच मला. पण मुलांची सोय करता येईल. आताश्या माझ्याकडे कुठे असतात दोघे. गिरिजाबाईंचा छान लळा लागलाय. मी म्हणाले होते त्याना, कि रात्रीच्या तरी कशाला घरी जाता, रहा इथेच. मला वाटते तयार होतील त्या. तसे झाले तर तुला काहिच त्रास नाही व्हायचा.\nअमर : पण काय गं, तूला खरोखरीच जमेल, आम्हाला सोदून रहायला \nमानसी मीनुचापण खुप लळा लागलाय रे. बोलते कित्ती छान आता. पण दीडदोन वर्षाचा तरच प्रश्न आहे. तूम्ही सगळे येणारच आहात ना तिकडे \nअमर : तू मीनुला इतक्या छान रितीने स्वीकारलेस ना \nमानसी : अरे आपल्या दोघांचा निर्णय होता ना तो. पण तूला करमेल का माझ्याशिवाय \nअमर : खरं उत्तर देऊ कि खोटं \nमानसी : मला पटेल असे उत्तर दे \nअमर : खरं सांगू, नाही करमणार. पण तूझा अभिमानही वाटतोय. मीनूच्या बाबतीत तु जे सहकार्य केलेस, ते मी कधीच विसरणार नाही.\nमानसी : अरे कित्ती गोड छोकरी होती ती. आपल्या घरात कशी साखरेसारखी विरघळलीय. पण तूला खरेच जमेल ना हे सगळे.\nअमर : माझी सोड काळजी. मी एकटा नाही इथे. तुझी काय सोय होणार आहे ते सांग, राहणार कुठे, खर्चाचे काय आणि थंड हवामान सोसणार आहे का तूला आणि थंड हवामान सोसणार आहे का तूला भाषा शिकावी लागेल. शिवाय तुझे काम आहेच. किती आघाड्यावर एकटी लढणार आहेस तू.\nमानसी : अरे सगळी सोय केलीय त्यानी. तश्या अडचणी येतील थोड्याफ़ार, पण काढेन मार्ग त्यातूनही. राहण्याची पण सोय झालीय. छोटेसे किचन असेल, माझ्यापुरते करुन खाईन मी. इथे मात्र तू आबाळ करुन घेऊ नकोस रे. हवं तर आईला सांगते येऊन रहायला. आईनापण सांगीन. दोघी अधनं मधं येऊन राहतील. शेजारच्या नाईकमामीना पण सांगते.\nअमर : अगं हो हो. किती जणींवर जबाबदारी टाकणार आहेस माझी. मीच हवे त्यावेळी, त्याना बोलावून घेईन. बरं मला सांग, पासपोर्टचा फ़ॉर्म आणला आहेस का फोटो काढले आहेस का फोटो काढले आहेस का बरेच लागतात, माहित आहे ना बरेच लागतात, माहित आहे ना तूझी सगळी सर्टिफ़िकेट्स आहेत का इथे, कि आईकडून मागवावी लागतील. रेशनकारडाची कॉपी लागेल.\nमानसी : अरे हो बरी आठवण केलीस बाकि सगळे आहे, फोटो तेवढे नसतील.\nअमर : अगं मग जा बघू. तो कोपर्‍यावरचा स्टुडिओ उघडा असेल अजून. आणि गिरिजाबाई पण भेटतील तूला वाटेतच.\nमानसी : जाऊ अशीच, तशी बरी दिसतेय ना मी जरा फ़्रेश होते आणि जाते.\nअमर : आता जातेस आहेस तर काहितरी गोड घेऊन ये.\nमानसी : हो, हो आणते.\n( असे म्हणत ती आणलेले सगळे सामान उचलून, त्याच वॉशरुममधे शिरते.\nदार बंद करते. अमर परत कॉटवर अवघडून बसतो. मुख्य दारावर हळुवर टकटक होते. दार हळुच उघडून एक माणुस आत येतो. त्याच्या हातात एक चहाचा ट्रे. त्यात एक थेर्मॉस. दोन कपबश्या. साखरेचे वेगळे भांडे. तो ट्रे नीट टेबलावर ठेवतो. चहाची तयारी करतो. कप सुलटे ठेवतो. साखरेचे भांडे उचलून अमरकडे बघतो. अमर त्याला हातानेच खूण करत, चहा करु नकोस, मी घेईन असे सांगतो. तो माणुस कोण करुन देईल असे विचारतो. अमर वॉशरुमकडे हात करतो. तो माणुस, समजलं अश्या अर्थाने मान हलवतो, आणि हळुहळु चालत बाहेर निघुन जातो. अमर चहाकडे आणि रुमच्या दाराकडे जरावेळ बघतो. )\nअमर : ( जरा मोठ्याने. वॉशरुमच्या दिशेने बघत ) मानसी चहा आलाय. तू घेणार आहेस ना \nमानसी: अरे थांब आलेच मी.\n( वॉशरुमचे दार उघडून आधीच्या, म्हणजे वयस्कर वेशातील मानसी बाहेर येते. हातातल्या टॉवेलने, ती चेहरा टिपते. केस नीट मागे घेते. परत आता जाऊन टॉवेल ठेवते. आणि बाहेर येते. आता प्रकाशयोजना पुर्वीप्रमाणेच म्हणजे नैसर्गिक असावी. )\nअमर : बस, चहा मागवलाय. खायला हवेय का काही इथे बिस्किट्स असतील बघ.\nसिल्व्ही आणि सायमन आले होते. त्यानी आणली. ( औषधाच्या टेबलाच्या दिशेने बघतो )\n( मानसीच्या चेहर्‍यावर किंचीत नाराजी. मानसी चहा करते. साखर घालताना त्याला विचारते. तो एक चमचा असे सांगतो. ते दोघे चहा पितात )\nमानसी : नको बिस्किटे नको. सध्या चहाच घेऊ. तूला हवीत का बिस्किटे \n खुष आहे ना आता. अजुन तुझ्या ऑफ़िसातच जॉब करते का \nअमर: नाही, तिने कधीच सोडला जॉब. अधुनमधुन फ़ोन करते ऑफ़िसात, त्यावेळी कळले तिला. म्हणुन आली. खुष आहे आता. ती बॅंगलोरला असते आता. तुला जेवायचे असेल ना \nमानसी : छे इतक्यात नको. तसे घरी खाल्लेय मी थोडेसे. तुला काहितरी आणायला हवे होते. पण म्हंटलं तूला काय आवडेल, शिवाय डॉक्टर परवानगी देतील का ते माहित नव्हतं ना इथे मिळते का जेवण इथे मिळते का जेवण कि मी घेऊन येऊ बाहेरुन काहीतरी \nअमर : नको. मिळेल इथे. आज बर्‍याच दिवसानी असे समोरासमोर बसलो आहोत आपण. जरा गप्पा मारु या.\n वर्षं झाली असतील. मला तर आठवतच नाही, आपण कधी एकत्र बसून बोललोय असे. मुले त्यांच्या व्यापात, मी माझ्या.\nअमर : तरी आपण एकाच घरात राहतोय. विचित्रच आहे ना हे सगळे \nमानसी : कधी केलास का विचार कि नेमक्या कशामूळे आपल्यातला संवाद तूटला.\nअमर : आता विचार करुन काय फ़ायदा गेलेले दिवस का परत येणार आहेत \nमानसी : नाहीच यायचे. पण यापुढच्या दिवसांसाठी तरी.\nअमर: तूला वाटतय कि परत पहिल्यासारखे होईल.\nमानसी : पहिल्यासारखे म्हणजे कसे लग्नानंतरचे काहि महिनेच ना लग्नानंतरचे काहि महिनेच ना खुप प्रश्न पडायचे मला त्यावेळी.\nअमर : एक विचारू \nमानसी: ठिक आहे मग मीही विचारीन म्हणते. प�� तूला त्रास नाही ना व्हायचा. तू तर नुसता जखडला आहेस बिछान्याला \nअमर : नाही तसा त्रास नाही व्हायचा. मारामारी थोडीच करायची आहे आपल्याला \n( तेवढ्यात दारावर ठकठक होते, थोड्यावेळापुर्वी चहा घेऊन आलेला माणूस आत येऊ का विचारतो. अमर त्याला ये म्हणुन सांगतो. तो बेडजवळ आल्यावर अमर त्याला टॉयलेटकडे घेऊन जा, असे सांगतो. तो आधार देतो. मानसी उठुन उभी राहते. अमर लंगडत लंगडत वॉशरुमपर्यंत जातो. मधे त्याचा थोडासा तोल जातो. मानसी आधार देण्यासाठी पुढे होते, पण तो हाताने नको सांगतो. तो वॉशरुममधे जातो, दार बंद करून घेतो. चहा आणायला आलेला माणुस चहाच्या ट्रेची आवरा आवर करतो. मग बेडवरची चादर नीट करतो. चहाचा ट्रे घेऊन जातो. जाताना मानसीला जेवण आणायचे का ते विचारतो. ती मग सांगीन असे म्हणते. मानसी खुर्चीत सैलावुन बसते. क्षणभर अंधार. तेवढ्यात मानसी बेडवर जाऊन आडवी होते. पाठमोरी. आता प्रकाशझोत मुख्य दारावर. त्या दारात तरुणपणीचा अमर उभा आहे. दारातून मोठ्याने हाक मारायला सुरवात करतो. )\nअमर : मानसी, ए मानसी. कुठे आहेस ( असे म्हणत आत येतो. मानसी बेडवर पाठमोरी पडलेली. ती सावकाश सरळ होते )\nमानसी : अरे हळु. बाळ उठेल ना \nअमर : ओह. साहेब झोपलेत का भरपूर त्रास देतो का तुला तो, दिवसभर. रात्री कसा छान गाढ झोपतो.\nमानसी : अरे तुला कळते तरी का तो उठतो ते. तीन चार वेळा तरी उठवतो मला तो. तु इतका गाढ झोपलेला असतोस ना, कि तूला उठवायचा धीर होत नाही. पण आता कमी झालेय उठणे त्याचे. तसा गुणी आहे राजा माझा.\nअमर : हो तू म्हणणारच तसे. तुला मुलगाच हवा होता ना.\nमानसी : अरे ते काय आपल्या हातात असतं \nअमर : तसे नाही. पण मला ना एक गोड छोकरी हवी होती. मुलगे सगळे आईला फ़ितुर असतात. लेकी कश्या बापाच्या असतात.\nमानसी: अरे मग आणखी एक चान्स घेऊ \nअमर : नाही गं. परत त्या सगळ्या व्यापातून जायचे म्हणजे. अजुन तुझ्या डिलिव्हरीच्या वेळचे आठवतेय. डॉक्टरानी मला आत बोलावले होते ना.\nमानसी : अरे ते सगळे नॉर्मल असते. तेवढ्या पेन्स होतातच.\nअमर : शिवाय तुझे खुप नुकसान झाले ना. तुझा अभ्यास राहिला. आता लवकर लाग बघु अभ्यासाला. मी आईला बोलावुन घेईन इथे. मग बाळाचे काही तूला करावे लागणार नाही.\nमानसी: अरे आईना कशाला त्रास मी एक बाई बघून ठेवल्यात. पुढच्या आठवड्यापासून येतील. त्याना कुणी नाही. इथेच राहतील. मुले संभाळायचा बराच अनुभव आहे त्याना. तू म्हणत असशील तर आणखी दोन चार बाळं संभाळतील त्या.\nअमर : मानसी एक विचारू \nमानसी : अरे त्यात काय विचारायचे बोल कि. काही खास \nअमर : तूला नाही वाटत कि आपल्याला आणखी एक मुलगी असावी.\nमानसी: आवडेल रे, पण परत या सगळ्यातून जायला नको वाटतय. म्हणजे म्हणाले मगाशी मी तसे. पण ..\nअमर : नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं.\nमानसी : मग काय म्हणायचे होते \nअमर : आपण एखादी मुलगी दत्तक घेऊ या का \nमानसी : ( जरा विचार करते ) तशी कल्पना वाईट नाही. एखादी संस्था आहे का तूझ्या बघण्यात. कुठे चौकशी केली आहेस का \nअमर : नाही संस्थेतील नाही. माझ्या ओळखीत आहेत त्या बाई. खरे तर त्यांचे लग्न ठरले होते पण त्या मुलाचा अपघाती मृत्यु झाला. त्या बाईला एकटीला ती मुलगी संभाळणे जमणार नाही. मी विचार करत होतो.\nमानसी : अरे पण त्या बाईची तयारी आहे का सगळे कायदेशीर असेल ना \nअमर : तूझा होकार आहे ना सगळे कायदेशीर करुन घेऊ. मी बघायला गेलो होतो त्या मुलीला. गोड छोकरी आहे. तिच्या आईची तिला संभाळायची अजिबात तयारी नाही, तिच मला म्हणत होती कुठल्यातरी अनाथाश्रमात सोडून या, हिला म्हणून. त्याचवेळी मनात विचार आला. पण म्हंटलं, आधी तूला विचारून बघू.\nमानसी : छान विचार केलास रे. तसं आपल्याला जड नाही जाणार, दोघाना संभाळायला.\nअमर : मग मी तूझा होकार आहे, असं समजू ना \nमानसी : हो. अगदी.\nअमर : थांब आत्ताच जाऊन सांगतो, त्या लोकाना. नाहीतर ती छोकरी कुठल्यातरी अनाथाश्रमात जाईल. आणि हो नाव मात्र तू सांगशील ते.\n( अमर लगबगीने दाराबाहेर निघून जातो. मानसी थोडावेळ पलंगावर सैलावते. प्रकाश थोडा मंद होतो. तेवढ्यात वॉशरुमच्या आतून अमरच्या हाका ऐकु येतात. ती लगबगीने दरवाज्याजवळ जाते. अरे दार उघड तरी असे म्हणते. आतून थोडे कण्हण्याचे आवाज. ती मुख्य दरवाजा उघडून, नर्सला हाका मारते. तिची धावपळ. आधी जेवण घेऊन आलेला माणुस परत येतो. तो वॉशरुमच्या दरवाज्याजातून आत जातो. मानसी बाहेर उभी. त्याच्या आधाराने अमर बाहेर येतो. परत पुर्वीचाच म्हणजे सध्याचा गेटप. मानसी त्याच्या मागेमागे जाते. बिछान्यावरची चादर नीट करते. त्याला झोपवून तो माणुस निघून जातो. तो गेल्यावर अमर मानसीकडे बघून ओशाळवाणे हसतो. )\nअमर : अगं सवय नाही ना अजुन झाली, म्हणुन तोल गेला.\nमानसी : आता ठिक आहे ना \nअमर : हो नक्किच. आत जरा तोल गेला एवढच.\nमानसी : चक्कर वगैरे येतेय का \nअमर : नको. ठिक आहे मी. डॉक्टर येतीलच ना रात्री.\nमा��सी : काहि हवय का \nअमर : नको, आत्ताच तर झाला चहा. चल आपण गप्पा मारु या.\nमानसी : किती दिवसात आपण बोललेलो नाहीत.\nअमर : हो ना, आठवतच नाही असे कधी निवांत बसून बोललो ते.\nमानसी : वाद होतेल अशी भिती असायची, मूलांसमोर.\nअमर : हो ना, आता ती भिती नाही. शिवाय निदान दयाबुद्धीने तु माझे ऐकुन घेशील आता. म्हणजे या अवस्थेत.\nमानसी : आणि तू ऐकशील माझे \nमानसी : नेमके कुठे बिनसले रे आपले इतक्या वर्षानी काहि आठवतच नाहीये आता.\nअमर : आपण दोघेही कसलीतरी अढी मनात धरून बसलो होतो.\nमानसी : हो रे. नाहितर आपण दोघेही बर्‍यापैकी सुशिक्षित.\nअमर : तू जरा जास्तच. नाही का \nमानसी : हे मनापासून म्हणतो आहेस का उपरोधाने \nअमर : (ओशाळत ) मला वाटते आपण दोघेही मनापासूनच बोलू. मी हे जरा उपरोधाने बोललो हे खरे आहे, पण ते सत्यही आहे.\nमानसी : हो अमर, आपण शक्यतो सत्य बोलू या. मला वाटतय, बोलणे गरजेचे आहे आता.\nअमर: अगदी खरे सांगायचे तर तुझ्या उच्चशिक्षणाची थोडीशी भिती वाटत आलीय मला.\nमानसी : मलाहि थोडा गर्व होताच. अजुनही आहे. पण मला पुढे शिकायला प्रोत्साहन तर तूच दिलेस.\nअमर : पण तू त्याची जाणीव ठेवली नाहीस. निदान माझा असा ग्रह झाला.\nमानसी : मी कधी नेमक्या शब्दात बोलले नाही तूला. पण जाणीव नक्कीच होती.\nअमर : तूला नाही वाटत, बोलणे गरजेचे होते. निदान माझ्या समाधानासाठी. निदान माझा इगो सुखावण्यासाठी.\nमानसी : नाही जाणवलं ते मला.\nअमर : तूला आठवतय आपण टिव्हीवर आनंदी गोपाळ नाटक बघत होतो. त्यावेळी तिच्या आजारपणात, तिचा नवरा तिला कसलेतरी चाटण चाटवतो आणि त्यातच तिचा जीव जातो. तो प्रसंग बघून तू मला म्हणाली होतीस, कि तूपण मला असेच करशील का \nमानसी : तू लगेच उठून गेलास. दुखावला गेला असशील ते मग जाणवलं मला.\nअमर : दुखावलो होतो हे खरेच. म्हणजे आधीच तूझ्या हुशारीची भिती वाटायची.\nमानसी : आपण एकमेकाना अनुरुप नव्हतो का रे खरे तर बघायला आला होतात, त्याचवेळी म्हणाला होतास, कि पुढे शिकायची इच्छा असेल तर माझी हरकत नाही.\nअमर : हो ते खरेय. तूझ्या बाबानी तूझ्या हुशारीची तारिफ़ केली होती. बडेजाव म्हणुन बोलून गेलो.\nमानसी : म्हणजे मनापासून नव्हते ते.\nअमर : अगदी खरे सांगायचे तर त्यामूळे, आपल्या आयुष्यात काय बदल घडेल हे त्यावेळी लक्षातच आले नव्हते.\nमानसी : मी कुठे कमी पडले का \nअमर : नाही नाही, कमी नाही पडलीस. पण\nमानसी : माझी बरिच दमछाक व्हायची. अभ्यास, नोकरी, दोन मुला���ची जबाबदारी. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात, कदाचित तूझ्याकडे दुर्लक्ष झाले असेल. नव्हे झालेच.\nअमर : तू मीनाला ज्या तर्‍हेने आपलेसे केलेस, त्याला खरेच तोड नाही. त्यासाठी जन्मभर मी ऋणी राहीन.\nमानसी : अमर एका प्रश्नाचे खरे खरे उत्तर देशील \nअमर : विचार ना \nमानसी : नको जाऊ दे, तू रागावशील.\nअमर : अगं विचार ना.\nमानसी : खुप दिवसानी आपल्यात संवाद होतोय. तो थांबेल.\nअमर : पण मनात काही शंका असतील, तर त्या संवादाला काय अर्थ उरणार आहे \nमानसी : मीना तूझी मुलगी आहे का \nअमर ( क्षणभर गप बसतो. )\nमानसी : तूला उत्तर द्यायचे नसेल तर नको देऊस.\nअमर : नाही तसे नाही. मीना माझी मुलगी आहे, हि शंका तूला का यावी, याचा विचार करतोय. आणि तू इतक्या वर्षात विचारले का नाहीस, याचा विचार करतोय.\nमानसी : शंका येण्यासारखी परिस्थिती होती कि नाही ते सांग. तू ज्या तर्‍हेने निर्णय घेऊन टाकला होतास, माझा होकार गृहितच धरला होतास, त्याने मी खुपच दुखावले गेले. तो दिवस मला लख्ख आठवतोय. मी जरा आजारीच होते. संजु पण त्या दिवशी किरकिर करत होता, तू उशीरा आलास आणि म्हणालास, कि आपण एक बाळ दत्तक घ्यायचे. खरे तर त्या दिवशी मी खुप थकले होते. काहि विचार करायचे त्राणच नव्हते. तूला माझ्या होकाराची गरजही वाटली नाही.\nअमर : सिल्व्ही माझ्या ऑफ़िसमधे होती. तिचे आणि तिच्या बॉयफ़्रेंडचे प्रकरण आम्हा सगळ्याना माहित होते. ते लग्न करणार होते, पण तो गल्फ़ला निघून गेला. मग त्यांचा संपर्कच राहिला नाही. तिला मुलगी झाली होती, त्यावेळी आम्ही सगळे बघायला गेलो होतो, त्याचवेळी ती मुलीचे तोंड बघायला तयार नव्हती. तिथल्या काही बायका म्हणाल्या, कि आम्ही मदत करु, तर ती म्हणाली आत्ताच घेऊन जा हिला. मुलगी खुप गोड होती, मला तिला अनाथाश्रमात ठेवायची कल्पनाच सहन झाली नाही.\nमानसी : मी विश्वास ठेवु ना \nअमर : मानसी, खरे तर तूझा मीनाला इतका लळा लावलास, कि तूझ्या मनात असे काहि असेल, याची मला शंकाही आली नाही.\nमानसी : तू म्हणतोस तशी मीना गोडच आहे रे. तिचा राग करण्याचा प्रश्नच नव्हता. पण ज्या तर्‍हेने तू निर्णय घेतलास, ते मला सलत होते. तू ते मला कसे सांग़ु शकला असतास, याचा खुप विचार करत असते मी. अगदी आताहि तो प्रसंग डोळ्यासमोर येतो माझ्या.\nअमर : पण अशी शंका येण्याचे काहि खास कारण माझ्या बोलण्यात तर कधी सिल्वीचा उल्लेख नसायचाच. मीना आपल्याकडे आल्यानंतर महिनाभरातच ��िने लग्न केले.\nमानसी : तूझ्याच ऑफ़िसमधल्या एका व्यक्तिच्या बोलण्यात असे आले कि, सिल्वी आणि तिच्या बॉयफ़्रेंडमधे वितुष्ट यायला, तू कारणीभूत झालास.\nअमर : कोणी सांगितले तूला असे आणि तू विश्वास कसा ठेवलास \nमानसी : त्या व्यक्तिचे नाव घेण्यात काहिच अर्थ नाही आता. पण मी विश्वास ठेवायला नको होता. निदान तूला विचारायला तरी हवे होते. सिल्वीसारख्या चीप बाईबद्दल काय, अश्या वावड्या असणारच.\nअमर : परत तू घाईने निर्णय घेतेस. तिच्याबद्दल काय माहित आहे तूला खरे तर तिने तिच्या नवर्‍याला सगळे प्रामाणिकपणे सांगितले होते. त्याने तिचा स्वीकार केलाच शिवाय, मीनाला पण घरी आणू या, असे म्हणाला. ते दोघे माझ्या ऑफ़िसमधे आले होते. पण तोपर्यंत मीना वर्षाची झाली होती, संजु मीनाचा छान गट्टि झाली होती. मला कठिण झाले त्यांचा प्रस्ताव स्वीकारणे. तर ते दोघे म्हणाले, तूमच्या घरात तिला काहि कमी पडणार नाही. आम्ही तिची चौकशी करत राहु.\nमानसी : अरे, किती समजुतदार आहे माणुस हा.\nअमर : आपणही असे असतो तर.\nमानसी : सगळ्यांचे विचार नसतात रे सारखे. आता खरेच मोकळे वाटायला लागलेय. मी खरेच तूझा राग राग करत असे.\nअमर : खरे तर माझ्याकडूनही दुरावा होताच.\nमानसी : म्हणजे माझ्याबद्दल पण असेच काहितरी तूझ्या मनात होते.\nअमर : काहीतरी मनात धरुन बसलो होतो खरे.\nमानसी : आता बोलायला बसलो आहोतच तर विचारून टाक.\nअमर: खरे तर तूझा, आम्हा सगळ्याना सोडून जायचा निर्णय मला पटला नव्हता.\nमानसी : पण मी पुढे शिकावे, अशी तुझीच तर इच्छा होती ना.\nअमर : अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर, तशी इच्छा होती, पण त्यासाठी स्वतःला काहि त्याग करावा लागेल अशी कल्पना नव्हती.\nमानसी : अरे पण त्यासाठी सगळी तयारी मी करुन गेले होते, तसा तूला फ़ारसा त्याग नाही करावा लागला.\nअमर : लग्नानंतर सहवासाची अपेक्षा करणे, म्हणजे फार मोठी अपेक्षा आहे का \nमानसी : ( गप्प बसते )\nअमर : जसा तूझ्या मनात सल आहे तसा माझ्याहि मनात आहेच. तूही सर्व परस्पर ठरवून मोकळी झाली होतीस. खरे तर परदेशी जाण्यामागे आणखी काहि कारण असावे, असेच मला वाटत राहिले.\nमानसी : म्हणजे मी आणि. . .\nअमर : बघ बरोबर ओळखलस, म्हणजे आपण एकाच ट्रॅकवर विचार करत होतो तर.\nमानसी : खरे तर ती संधी मलाहि अनपेक्षित होती. वेळ अगदी थोडा होता. पहिला विचार आला तो मुलांचा. त्यांच्याकडे कोण बघेल, या विचारात पुरती अडकली होते.\nअमर : आणि मा���ा विचार नाही करावासा वाटला \nमानसी : मला वाटले तूझा पर्याय तू निवडला होतास. म्हणजे फक्त मलाच तसे वाटले. पण वाटले. खरे आहे. तूझा विचार नाही केला मी. नाही करावासा वाटला. अगदी खरे सांगू, मी पण माझे निर्णय घेऊ शकते, हे सिद्ध करायचे होते.\nअमर : म्हणजे तुझ्यावाचून काहि अडले नाही, असे दाखवायचे होते.\nमानसी : अगदी विचित्र तर्‍हेने तूझा तिरस्कार करायला लागले होते मी. अगदी कृर वागले मे तूझ्याशी.\nअमर : तूझ्या हुशारीचा त्यावेळीही अभिमानच वाटत होता मला. तू तूझा निर्णय घेताना, माझा सल्ला नाही म्हणणार मी पण विचार घेतला असतास तर…. जसा तूझ्या मनात तो प्रसंग घर करुन राहिलाय तसाच माझ्या मनातही.\nमानसी : एखादा निर्णायक क्षण आपले अगळे आयुष्यच बदलून टाकतो नाही त्यावेळी केलेली एखादी कृति, पुढे सगळ्या आयुष्यावर परिणाम करुन जाते. मग पुढे आल्यावर कळते कि त्यावेळी आपण तसे वागायला नको होते. पण मग काळ उलटे फ़िरवणे कुणाला जमणार त्यावेळी केलेली एखादी कृति, पुढे सगळ्या आयुष्यावर परिणाम करुन जाते. मग पुढे आल्यावर कळते कि त्यावेळी आपण तसे वागायला नको होते. पण मग काळ उलटे फ़िरवणे कुणाला जमणार मग त्या एका क्षणाचे ओझे पाठीवर घेत आयुष्य ढकलायचे.\nअमर : आता सांगायला हरकत नाही, पण तुझ्याबाबतही वेगळाच संशय मी घेतला होतो. म्हणजे आल्फ़्रेड आणि तू.\nमानसी : खोटे नाही सांगत. त्याच्या पर्सनालिटीची छाप माझ्यावर नक्कीच पडली होती, पण भुरळ नव्हती. शपथ घेते.\nअमर : छे, शपथ वगैरे नको घ्यायला. तूला नाही वाटत कि आपण एकमेकांबाबत खुपच पझेसिव्ह होतो, म्हणून असे झाले असेल. खरे तर सगळे आपल्या मनाचेच खेळ होते. इतकी वर्षे, एका घरात राहुन अनोळखी माणसासारखे जगत राहिलो. मुलांसमोर नाटक करत राहिलो.\nमानसी : हो रे, खरे तर तसे मुलांसमोर नीट वागायचे असे काहि ठरले नव्हते आपले, पण एका जाबाबदारीने वागत राहिलो.\nअमर : ते नाटक नसून वास्तव असावे, असे अनेकवेळा वाटत राहिले. नव्हे खुपदा ते तसेच वाटत राहिले.\nमानसी : हो माझीपण तिच भावना होती.\nअमर : फ़ार ताण येत होता का, त्या खोट्या वागण्याचा \nमानसी : ते वागणे खोटे नव्हते रे, इतरवेळी तूझ्यापासून दूर राहणे खोटे होते, त्याचा ताण येत होता.\nअमर : अर्धे आयुष्य या ताणात घालवले, आधी कधी एकमेकांशी असे मनमोकळे बोललो असतो तर \nमानसी : बघ ना त्याच्यासाठी तूला धडपडावे लागले.\nअमर : मग यापुढे नाटक थांबवा���चे का \nमानसी : अर्धे आयुष्य तर अजून बाकि आहे ना \nअमर : हो ना \n( मानसी अमरच्या बेडवर जाऊन बसते. त्याच्या केसातुन हात फ़िरवते, पाठच्या उश्या नीट करते. आणि त्याच्या गळ्यात हात घालते. इथेच पडदा पडतो. )\nअमर आणि मानसी ह्यांच्यात समेट होतानाचे संवाद अजून जास्त हवे होते असे वाटले.. समेट घडताना तो ठामपणे झाल्यासारखा नाही वाटला...\nवा छान.. खूप दिवसांनी एक चटकदार मराठी नाटक पाहिल्यासारख वाटल..\nएकदम मस्त.. एका दमात वाचून काढलं..:)\nहिम, सुचना पटली, पण संवाद होणे यालाच जास्त महत्व होते. मनातले किल्मीष दूर झाले ना.\nमला आवडली एकांकीका. एकदम प्रोफेशनल..\nमला \"नीर्-क्षीर\" म्हणुन टीवी वर नाटक दाखवले त्याची आठवण झाली. (विक्रम गोखले आणी इला भाटे होते त्यात त्यातही दोघांच्या संवादातुन अनेक व्यक्तीरेखा उभ्या केल्या होत्या).\nयातही दोघांच्या संवादातुन त्या सगळ्या इतर व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या..खुप छान\nआजकालच्या काळात पण होतात असे गैरसमज आणि दोघांच्याही (गणगोतांनी भडकवलेल्या) ईगोमुळे अजुन होतात.\nतरी नशिब की पोरांपर्यन्त नाही पोहोचले ते\nदिनेश मला ती फ्लॅशबॅक दाखवायची कल्पना फार आवडली.\nतरी नशिब की पोरांपर्यन्त नाही पोहोचले ते\nवी द पिपल मधे 'कभी अलविदा ना कहना' वर वादविवाद झाला, तेव्हा एका बाईंनी प्रश्न विचारला होता \"How do unhappy parents raise happy children\" सुन्न व्हायला होतं विचार करकरुन.\nमस्त जमलिये रे एकांकीका...\nखुपच मस्त आहे कथा... गैर् समज होउन किति आयुश्यआ तिल सुखद क्शण आपण वाया घआलवतो\nहे कळते. वाचाय् ला आन् द वाट्ला.\nअश्यआच कथा लिहित रहा.\n... विषय सुंदर आणि हाताळणी सुरेखच\nदिनेश मला ती फ्लॅशबॅक दाखवायची कल्पना फार आवडली.>> SRK अनुमोदन\nएकदम प्रोफेशनल..>> manasmi18.. तुलाही मोदक\nआभार सगळ्यांचे. माझा पहिलाच प्रयत्न होता हा.\nखरे तर त्या प्रसंगाना फ्लॅशबॅक नाही म्हणता येणार. त्या प्रसंगी जोडीदाराने कसे वागायला हवे होते, याचे स्वप्न आहे ते. वास्तवातले ते प्रसंग वेगळेच होते.\nकथा-कल्पना छानच आहे पण मला अजूनही वाटते की हा विषय कादंबरीचा होता, एकांकिकेचा नव्हता.पण शेवटी लेखकाचा निर्णय अंतिम\nमलाही ती फ्लॅशबॅक दाखवायची कल्पना फार आवडली.\nतुम्ही लिहीलेली एकांकीका खुपच आवडली फ्लॅशबॅकची कल्पना मस्तच आहे\nत्या प्रसंगी जोडीदाराने कसे वागायला हवे होते, याचे स्वप्न आहे ते. वास्तवातले ते प्रसंग वेगळे��� होते.>> असं होतं होय मला तो फ्लॅशबॅकच वाटला. आणि फ्लॅशबॅक म्हणूनच भावला खरं तर. आताचे दोघांचेही संवाद प्रामाणिक वाटले.. मनापासून आलेले वाटले. समरसून लिहिलंत दिनेशदा अगदी. कधी कधी वयाबरोबर येतं शहाणपण असं म्हणायला हरकत नाही एकंदरीत. छान मांडलीत एकांकीका. आवडली\nदिनेशदा तुमची एकांकीका मला\nदिनेशदा तुमची एकांकीका मला फार आवडली. माझे ही या वषी कि॑वा पुढच्या वषी लग्न होईल. मी खुप काही गोष्टी मनात ठेवते. आपल्या मनात कोणत्याही व्यती बद्द्ल काही श॑का असतील तर त्या विचारल्याने त्याला त्रास होईल कि॑वा त्याला वाईट वाटेल. हा विचार मी करत असते. thanks a lot माझ्या विचारात थोडा बद्द्ल केल्यामुळे या गोष्टीचा माझ्या भावी आयुष्यात खुप उपयोग होईल.\nनिमिशा, खूप छान वाटलं हि\nनिमिशा, खूप छान वाटलं हि प्रतिक्रिया वाचून.\nत्या प्रसंगी जोडीदाराने कसे\nत्या प्रसंगी जोडीदाराने कसे वागायला हवे होते, याचे स्वप्न आहे ते. वास्तवातले ते प्रसंग वेगळेच होते.>> असं होतं होय मला तो फ्लॅशबॅकच वाटला. आणि फ्लॅशबॅक म्हणूनच भावला खरं तर. >> अनुमोदन\nखरंय... वाद होतील म्हणून मीही संवाद टाळत असते... पण त्याने संवादच हरवला तर भविष्याची सैरच घडवून आणली या एकांकिकेने... ते ते गैरसमज त्या त्या वेळेस दूर करणे आधिक फायदेशीर असते सगळ्या कुटुंबासाठी भविष्याची सैरच घडवून आणली या एकांकिकेने... ते ते गैरसमज त्या त्या वेळेस दूर करणे आधिक फायदेशीर असते सगळ्या कुटुंबासाठी ते गैरसमज मनात घेऊन ते ओझं जन्मभर घेऊन जगायचं म्हणजे...\n एक अतिशय तरल विषय, उत्कृष्ट मांडणी पण संवाद होणे यालाच जास्त महत्व होते. मनातले किल्मीष दूर झाले ना.>> १००% पटले\nदिनेशदा मस्त लिहिली आहे.\nदिनेशदा मस्त लिहिली आहे. प्रासंगिक फ्लॅशबॅक ही संकल्पना आवडली. त्यामुळे पात्र समजुन घ्यायला मदत झाली.\nनाही आवडली. सगळीच वरवरची\nनाही आवडली. सगळीच वरवरची वाटली. संवाद वगैरे तर जास्तच.\nआवडली. छान आहे गोष्ट.\nआवडली. छान आहे गोष्ट.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/tag/%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T03:17:00Z", "digest": "sha1:JUXGRLA5VJZIG4JHEMFDZ4AUOCQWNWQJ", "length": 3671, "nlines": 60, "source_domain": "mulakhat.com", "title": " घर तिघांचं हवं – मुलाखत", "raw_content": "\nगुंतागुंतीच्या स्त्री व्यक्तिरेखांतून उलगडलेली अभिनेत्री\nआयबीएन लोकमतचे तत्कालीन संपादक निखिल वागळे ह्यांनी ग्रेट भेट मध्य़े रिमा लागूंची घेतलेली ही खास मुलाखत.\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-166765.html", "date_download": "2018-11-17T03:01:54Z", "digest": "sha1:CINWM35IB2NXDUJTVVRGZ3X63ZK6XVFL", "length": 4519, "nlines": 30, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'श्री-जान्हवी'चा खर्‍या आयुष्यातही घटस्फोट ?–News18 Lokmat", "raw_content": "\n'श्री-जान्हवी'चा खर्‍या आयुष्यातही घटस्फोट \n29 एप्रिल : होणार सून मी या घरची' या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या 'श्री' आणि 'जान्हवी' यांच्या खर्‍या आयुष्यातदेखील वादळ आले असून, श्रीची भूमिका करीत असलेला अभिनेता शशांक केतकर याने मालिकेप्रमाणेच खर्‍या आयुष्यातही आपली पत्नी तेजश्री प्रधान-केतकरपासून घटस्फोट मिळावा, यासाठी पुण्यातील फॅमिली कोर्टात 18 एप्रिलला अर्ज दाखल केला आहे.\nशशांक आणि तेजश्रीचं पुण्यात आठ फेब्रुवारी 2014ला लग्न झालं. त्यावेळी ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असल्यामुळे त्यांच्या विवाहाची चर्चाही पुष्कळ झाली होती. विवाहाच्या वर्षपूर्तीदरम्यान त्यांच्या खर्‍या आयुष्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सोशल नेटवर्किंग साइट्सवर रंगू लागली. त्याच वेळी मालिकेमध्येही त्यांच्यात दुरावा आल्याचे कथानक सुरू होते. ते दोघे घटस्फोटाचा दावा दाखल करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे मालिकेत दाखवण्यात येत होते. त्यामुळे त्यांच्या खर्‍या आयुष्यातील दुरावा हा कदाचित प्रसिद्धीचा स्टंट असावा, अशी मालिकेच्या प्रेक्षकांची समजूत झाली होती; मात्र हा स्टंट नसून त्यांच्य��त एका वर्षातच खरंच कटुता निर्माण झाल्याचे प्रकाशात आलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/news/", "date_download": "2018-11-17T02:36:42Z", "digest": "sha1:NN2RNOAMGEC25JPRLTZXSWJTKZNSIAVD", "length": 11306, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऐतिहासिक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुलीकडे एकटक पाहात डोळा मारणाऱ्या तरुणाला बीड जिल्हा न्यायालयानं तीन वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावलीय.\nमहाराष्ट्र Nov 16, 2018\nएकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\n'कुछ कुछ होता है'च्या सिक्वलबद्दल करण जोहरनं केला महत्त्वाचा खुलासा\nकरण जोहर-अजय देवगण येणार आमने सामने\nसंशयावरून पत्नीचा खून करून ओंजळीने प्यायला रक्त, पतीला मरेपर्यंत जन्मठेप\n'या' ऐतिहासिक सिनेमात बाॅलिवूडचे पती-पत्नी एकत्र\nबाॅलिवूड ते मराठी सिनेमा, कसा झाला पद्मिनी कोल्हापुरेंचा 'प्रवास' \nअभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\nMorning Alert: या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या\nपाच वर्ष आणि मोहन भागवतांची ती पाच भाषणं ज्यातून मोदींना दिला संदेश\nपानिपतच्या लढाईचं गुढ उकलणार; पुण्यात आढळली चार ऐतिहासिक पत्रे\nपंतप्रधान मोदींनी का देण्यात आला 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार \nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफ��टो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/football-%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T02:41:18Z", "digest": "sha1:CTFTEQDZ6CTX6X6YFGFJ7ZGU3GDY53WZ", "length": 9137, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Football फीफा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंद���र वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nचाहत्यांच्या नुसत्या जल्लोषानं मेक्सिकोत ‘भूकंप’\nचाहत्यांचा जल्लोष एवढा मोठा होता की राजधानी मेक्सिको सिटी हादरून गेली...भूकंपमापन केंद्रावर त्याची नोंदही झाली यावरून चाहत्यांच्या जल्लोषाची कल्पना येवू शकते.\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-504.html", "date_download": "2018-11-17T03:33:53Z", "digest": "sha1:IXDVDIQZ7ATLWCITO64F32IBODBCSB4Q", "length": 5755, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिर्डी विमानतळावरून महिनाअखेर 'टेकऑफ'. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nशिर्डी विमानतळावरून महिनाअखेर 'टेकऑफ'.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी विमानतळावरून दररोज रात्री सहा उड्डाण चालविल्या जाणार आहेत. महिनाअखेर मुंबई, दिल्ली व हैदराबाद ही शिर्डीशी विमानाद्वारे जोडली जाणार आहेत. या विमानसेवेचे दर अद्याप निश्चित झालेले नसून त्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nनागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून अंतिम मंजुरीनंतर सप्टेंबर अखेरीस विमान उड्डाणं सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) या विमानतळाची स्थापना करणाऱ्या नोडल एजन्सीमधील सूत्रांनी सांगितले की, अलायन्स एअर (एअर इंडियाची एक उपकंपनी) मुंबईसाठी चार उड्डाणे आणि एक दिल्लीला चालविणार आहे.\nतर खासगी विमानसेवा ट्रूजेट शिर्डी आणि हैदराबाद दरम्यान उडेल. साईंच्या दर्शनासाठी अनेक भक्त देशाच्या विविध भागातून शिर्डीला येत असतात. त्यामुळे ���्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी विमानसेवा उपयुक्त ठरण्याची चिन्हं आहेत.\nराज्य विमान वाहतूक सचिव वलसा नायर सिंग यांनी पुष्टी केली की, १५ सप्टेंबरपर्यंत विमानतळाच्या काम काजाच्या अंमलबजावणीची अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आम्ही करीत आहोत आणि त्यानंतर विमान उड्डाण सुरू होतील.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/study-simplified-29-july/", "date_download": "2018-11-17T02:10:34Z", "digest": "sha1:WKERLOG2R2R6SMU4V7M3BYAVPDPKC7IB", "length": 10827, "nlines": 162, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "Study simplified 29 july – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 17 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nभारतातील करसंरचना,प्रकार, केंद्र राज्य कर विभागणी,चलनवाढीचे प्रकार, वित्त आयोग.\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८\nविषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-10)\nकामगाराच्या समस्या- कामाच्या ठिकाणची परिस्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न, सरकारी धोरणे व कल्याणकारी योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंमसेवी संघटना, पुनर्वसनातील भूमिका, विकास प्रकल्प तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांचे पुनर्वसन, डावपेच आणि कार्यक्रम – कायदेशीर तरतुदी – विविध आर्थिक ,सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक इत्यादी बाबींचा विचार.\nPSI मुख्य परीक्षा २०१८\nविषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 04)\nमाहिती व तंत्रज्ञान व��षयक विविध शासकीय योजना- मिडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, राष्ट्रीय ई प्रशासन योजना, विज्ञान व तंत्रज्ञान धोरण२०१३, डिजिटल इंडिया योजना, महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरण २०१५, विविध राज्यातील ई प्रशासन पुढाकार.\n*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.\nSTI मुख्य परीक्षा २०१८\nविषय = चालू घडामोडी (दिवस- 01)\nASST मुख्य परीक्षा २०१८\nविषय= कायदे (दिवस- 01)\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5192373447087956837&title=Sonam%20Wangchuk%20in%20Mytrahtalks&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T02:21:29Z", "digest": "sha1:OKLH2O73OELBY26YJIU7KFWMYB7TNKBE", "length": 12195, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मित्राहटॉक्स’मध्ये सोनम वांगचुक यांचे व्याख्यान", "raw_content": "\n‘मित्राहटॉक्स’मध्ये सोनम वांगचुक यांचे व्याख्यान\nपुणे : ‘जगाला वातावरण बदलाच्या संकटामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांशी झुंजावे लागत आहे. आपली शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येकान��� आपल्या कामांसाठी नवीकरणीय ऊर्जेचा वापर करावा’, असे आवाहन शिक्षणक्षेत्रातील सुधारक, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांना केले.\nमित्राह एनर्जी (इंडिया) प्रा. लि. (एमईआयपीएल) या स्वतंत्र वीज उत्पादक कंपनीतर्फे आयोजित ‘मित्राहटॉक्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस (एसआयआयबी) येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘मित्रा एनर्जी’मधील स्ट्रॅटजिक इनिशिएटिव्ह्जचे प्रमुख आर. सोमसुंदरम, एसआयआयबीमधील उर्जा व पर्यावरण विषयाचे प्राध्यापक दिपेन पॉल यांच्यासह या क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते.\nभारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात उत्पादन, प्रकल्प विकास आणि संबंधित सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक झाल्यामुळे तरुणांसाठी या क्षेत्रामध्ये रोजगारसंधी वाढल्या आहेत. या क्षेत्राबद्दल माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nसोनम वांगचुक पुढे म्हणाले, ‘पर्यायी ऊर्जा हा न थांबवता येण्यासारखा प्रवाह आहे. आपल्या तरुणांनी ही संधी साधून जागतिक पातळीवर भारताचा ठसा उमटविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे ध्येय वास्तवात उतरविण्यासाठी मित्राह एनर्जीतर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत, ही बाब उल्लेखनीय आहे आणि उज्ज्वल भविष्यकाळासाठी सुरू करण्यात आलेल्या या चळवळीत एक छोटीशी भूमिका निभावण्याची संधी मला मिळाल्याचा अत्यंत आनंद होत आहे.’\nआर. सोमसुंदरम म्हणाले, ‘आपल्या रोजच्या कृतीमुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम हवेचे प्रदूषण, भूजलपातळीमध्ये घट, प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती इत्यादी स्वरुपात दिसू लागला आहे. यावर उपाययोजना करणे ही केवळ सरकार किंवा मोठ्या संस्थांचीच जबाबदारी नाही, तर सर्वांनीच त्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे, ही जाणीव लोकांना झाली आहे.’\nदिपेन पॉल म्हणाले, ‘मित्राह टॉक्स हा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात तरुणांचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. आमच्या शिक्षकी पेशाच्या कारकीर्दीत विद्यार्थ्यांच्या मनात कौशल्याधारित अध्ययन आणि सामाजिक जबाबदारी बिंबविण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतो आणि ‘मित्राहटॉक्स’ त्याचेच उदाहरण आहे. एसआयआयबीमध्ये मी असे अनेक विद्यार्थी पाहिले आहेत ज्यांना शिकून व्यावसायिक व्हायचे आहे आणि जगाला हाताळायचे आहे, दुसऱ्या बाजूला त्यांना सामाजिक जबाबादारीचीही जाणीव आहे. या संस्थेत मित्राह टॉक्सचे आयोजन आणि त्यात सोनम वांगचुक यांचा सहभाग असणे ही आमच्यासाठी बहुमानाची बाब आहे.’\nया वेळी शाश्वत भविष्यकाळ घडविण्यासाठी उदयोन्मुख उद्योजकांच्या संकल्पनांची दखल घेण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे या उद्देशाने घेण्यात आलेल्या स्पर्धेत दोन विजेते घोषित करण्यात आले. पुण्यातील ऋषिक हिवाळे याची अंतिम फेरीसाठी स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली असून, तो राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होणार आहे. दिवील बजाज या स्पर्धेचा उपविजेता ठरला.\nTags: पुणेसोनम वांगचुकरॅमन मॅगसेसे पुरस्कारमित्राह एनर्जीमित्राहटॉक्ससिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेसPuneSonam WangchukMitrah TalksMytrah EnergySymbiosis Institute of International BusinessSIIBMEIPLBOI\nप्रदीप स्वीट्स, इस्माईल बेकरी ‘कामानी बेकरी चॅलेंज’चे विजेते ‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण’ टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/24-lakhs-of-gutka-seized-in-Lasur/", "date_download": "2018-11-17T02:30:31Z", "digest": "sha1:2545FVM4VH34GECJ2TEKHMLRC6JNRIWW", "length": 5746, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लासूरमध्ये २४ लाखांचा गुटखा जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › लासूरमध्ये २४ लाखांचा गुटखा जप्त\nलासूरमध्ये २४ लाखांचा गुटखा जप्त\nलासूर स्टेशन येथील ‘गुटखा किंग’ कल्पेश सोनी याला ग्रामीण पोलिसांनी जोरदार झटका दिला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिरेगाव आणि लासूर स्टेशन येथे तीन ठिकाणी छापे मारून ��ब्बल 24 लाख 31 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. गुरुवारी (दि. 1) पहाटे 5 वाजता 23 जणांच्या पथकाने ही ‘जंबो’ कारवाई केली. यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.\nदादासाहेब लक्ष्मण कर्‍हाळे (रा. शिरेगाव), दिनेश कैलास गोटे (रा. शिरेगाव) आणि सलीम जाहेद बेग (रा. लासूर स्टेशन) यांच्या घरांमध्ये छापे मारून 229 गोण्या गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा अन्न व औषधी प्रशासनाच्या ताब्यात दिला असून सर्व गुटखा कल्पेश सोनी याचा असल्याचे संशयितांनी सांगितले, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी दिली.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लासूर स्टेशन व शिरेगाव येथे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असून हा गुटखा अवैध विक्रीसाठी वापरला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना मिळाली होती. त्यावरून सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले.\nपोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक बी. जी. दुलत, व्ही. जी. जाधव, सहायक फौजदार गफार पठाण, गणेश जाधव, वसंतराव लटपटे, हवालदार विठ्ठल राख, रतन वारे, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, रंगराव बावस्कर, संजय काळे, पोलिस नाईक रमेश अपसनवाड, संजय भोसले, आशिष जमधडे, राहुल पगारे, कॉन्स्टेबल सागर पाटील, रामेश्‍वर धापसे, ज्ञानेश्‍वर मेटे, महिला कॉन्स्टेबल योगिता थोरात, सुरेखा वाघ, पुष्पांजली इंगळे, रजनी सोनवणे यांचे पथक तयार केले. मोजक्या कर्मचार्‍यांनी बुधवारी रात्री संबंधित ठिकाणांची पाहणी केली. गुरुवारी पहाटे साडेचार वाजताच पथक शिरेगावात धडकले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-244923.html", "date_download": "2018-11-17T02:45:32Z", "digest": "sha1:XBCGHEFSGKPJY4QCVHGLRJBNJFUWCTJZ", "length": 11911, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या तारखांवरून मतभेद", "raw_content": "\nबाळासाहेबांची पुण्���तिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक���षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमुंबईतल्या मराठा मोर्चाच्या तारखांवरून मतभेद\n15 जानेवारी : मराठा मूक मोर्चा मुंबईमध्ये कधी आयोजित करावा यावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत बैठक झाली. आणि त्यात मराठी संघटनांमधले मतभेद समोर आले.\nआता काही संघटनांनी असं म्हटलंय की,31 जानेवारीला राज्यात चक्का जाम आंदोलन होईल, तर 6 मार्चला सकल मराठा मोर्चा मुंबईत निघणार आहे. पण राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी 23 मार्चलाच मुंबईत मोर्चा निघणार असं जाहीर केलं.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नियोजनासाठी वेळ हवा म्हणून मुंबई आणि जवळपासच्या जिल्हा संघटनांनी हा मोर्चा पुढे ढकलावा अशी मागणी केली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: maratha morchamumbaiमतभेदमराठा मूक मोर्चामुंबई\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/a-few-facts-about-union-budget/", "date_download": "2018-11-17T02:34:12Z", "digest": "sha1:3YBSGC6XR4RXKRATH574LIEIAN7JMNFU", "length": 12980, "nlines": 140, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeअर्थ-वाणिज्यअर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी\nअर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी\nFebruary 11, 2018 मराठीसृष्टी टिम अर्थ-वाणिज्य, शैक्षणिक, सामान्यज्ञान\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पाविषयी काही रंजक गोष्टींचा आढावा घेऊया\n१९९९ सालापूर्वी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजताची ठरवण्यात आली होती.\nमात्र १९९९ मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी ११ वाजताची केली.\n१९९२ पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला.\nअर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी….\n– स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.\n– स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 साली मांडण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 पासून ते 31 मार्च 1948 पर्यंत या कालावधीसाठीचा हा अर्थसंकल्प होता.\n– 1950 मध्ये प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता.\n– 1955-56 च्या अर्थसंकल्पाचे सर्व दस्तावेज पहिल्यांदा हिंदी भाषेत छापण्यात आले होते. यापूर्वी दस्तावेज इंग्रजी भाषेतच छापण्यात येत होते.\n– मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, विश्वनाथ प्रताप सिंह आणि मनमोहन सिंह या चार माजी पंतप्रधानांनी अर्थमंत्रिपदाचीही धुरा सांभाळली आहे.\n– स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.\n– स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 साली मांडण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 पासून ते 31 मार्च 1948 पर्यंत या कालावधीसाठीचा हा अर्थसंकल्प होता.\n– 1950 मध्ये प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता.\n– 1955-56 च्या अर्थसंकल्पाचे सर्व दस्तावेज पहिल्यांदा हिंदी भाषेत छापण्यात आले होते. यापूर्वी दस्तावेज इंग्रजी भाषेतच छापण्यात येत होते.\n– मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, विश्वनाथ प्रताप सिंह आणि मनमोहन सिंह या चार माजी पंतप्रधानांनी अर्थमंत्रिपदाचीही धुरा सांभाळली आहे.\n– पंतप्रधानपदी विराजमान असताना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी होती.\n– जवाहरलाल नेहरू यांनी 1958-59 सालचा अर्थसंकल्प मांडला. पुढल्या वर्षी 28 फेब्रुवारीच्या दिवशीच अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी घोषणा त्या दिवशी करण्यात आली.\n– मोरारजी देसाई यांनी एकूण 10 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे तर पी. चिदंबरम यांनी 8 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे.\n– अर्थमंत्री असताना 1991 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरण धोरणाच्या अंमलबजावणीची घोषणा केली होती.\n– 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्ररित्या सादर न करता त्याचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/no-other-person-will-be-able-to-make-money-in-any-account-118091000012_1.html", "date_download": "2018-11-17T02:30:40Z", "digest": "sha1:JVTRCBLO5PZY5SXMJ6H2KNQOXWKP6MEQ", "length": 12200, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोणत्याही खात्यात दुसरा कोणताही व्यक्ती पैसे जमा करू शकणार नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमरा���ी साहित्यमराठी कविता\nकोणत्याही खात्यात दुसरा कोणताही व्यक्ती पैसे जमा करू शकणार नाही\nग्राहकांची बँक खाती सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही खात्यात दुसरा कोणताही व्यक्ती पैसे नाही जमा करु शकणार. म्हणजेच आता फक्त तुम्हीच तुमच्या एसबीआय खात्यात कॅश काऊंटरवर जाऊन पैसे जमा करु शकता. वडील देखील आपल्या मुलाच्या खात्य़ात पैसे नाही जमा करु शकणार.\nआयकर विभागाने सरकारी बँकांना सूचना दिल्यानंतर हा नियम बनवण्यात आला आहे. त्यामुळे आता दुसरा कोणताही व्यक्ती तुमच्या खात्यात पैसे नाही जमा करु शकणार. बँकेने हा नवा नियम आणल्यानंतर त्याला पर्याय देखील आणला आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायचे असतील तर त्याला खातेधारकाचे अनुमती पत्र आणावं लागेल. बँकेच्या काउंटरवर पैसे जमा करताना दिल्या जाणाऱ्या स्लीपवर ज्याचे खाते आहे त्याची सही असणं आवश्यक आहे.\nरोज २०० रु गुंतवा आणि मिळावा व्याजासह ३४ लाख रुपये\nशिक्षक दिन: महान लोकांचे 10 मौल्यवान विचार\nधनदायक फूल नागकेसर बनवू शकतो तुम्हाला मालामाल\nAstro tips : पगार येतात संपून जातो, मग रविवारी करा हे उपाय\nमराठा आरक्षण आणि सरकार\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमाकडांच्या टोळीने केला हल्ला, महिला मृत\nआग्रा- ताज नगरी आग्रा येथे माकडांची दहशत खूपच वाढली आहे. मागील 12 दिवसात एका मुलाला ...\nओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन\nब���द पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/i-never-learnt-this-in-school/", "date_download": "2018-11-17T03:07:53Z", "digest": "sha1:2MABQANOJTNPHJ5ZAFI7QLT4NPB5UTMQ", "length": 4395, "nlines": 62, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "I NEVER LEARNT THIS IN SCHOOL – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-17T02:40:38Z", "digest": "sha1:EWFTJNTF2YHLE2QN2V2HCNW2VKTBODFJ", "length": 9634, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महावितरणकडून विजेची विक्रमी मागणी पूर्ण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहावितरणकडून विजेची विक्रमी मागणी पूर्ण\nभारनियमन न करताही ग्राहकांना 24 हजार मेगावॉट वीज\nनगर – यंदाच्या उन्हाळ्यात शनिवारी मुंबईसह राज्यात तब्बल 23 हजार 987 मेगावॉट विजेची मागणी होती. राज्यात कोणत्याही ठिकाणी भारनियमन न करता विजेची ही मागणी पूर्ण करण्यात आली असल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे.\nराज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याने विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात 23 एप्रिल रोजी मुंबई वगळून राज्यात महावितरणने 20 हजार 340 मेगावॉट विजेच्या उच्चांकी मागणीएवढाच यशस्वी पुरवठा केला होता. त्यानंतर शनिवारी राज्यातील महावितरणच्या कार्यक्षेत्रात तब्बल 20 हजार 746 मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली. 23 एप्रिलच्या तुलनेत सुमारे 400 मेगावॉटने विजेची मागणी वाढली, तरी महावितरणकडून विजेची उपलब्धता व तांत्रिक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून ही विक्रमी मागणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. मुंबईची मागणीसुद्धा तीन हजार 241 मेगावॉट नोंदविण्यात आली. राज्यात एकूण 23 हजार 987 मेगावॉट विजेच्या मागणीएवढाच पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील विजेची उपलब्धता व तेवढाच पुरवठा याचा हा या वर्षीचा विक्रम आहे.\nराज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच या ��ंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे नियमितपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे विजेची मागणी वाढत असतानाही यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत राज्याच्या कोणत्याही भागात वीजटंचाईमुळे भारनियमन करण्याची गरज उद्‌भवलेली नाही. तसेच सर्वाधिक विजेच्या मागणीएवढाच पुरवठा करणे महावितरणला शक्‍य झाले आहे. सध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे सहा हजार 700 मेगावॉट, केंद्रीय प्रकल्प तसेच दीर्घ व लघु मुदतीच्या कराराद्वारे सुमारे 10 हजार 200 मेगावॉट आणि इतर विविध स्त्रोतांकडून सुमारे तीन हजार 900 मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकिस्तानच्या विरोधात ब्रिट्‌नमध्ये डोगरा समाजाची निदर्शने….\nNext articleअधिकमासाच्या महिन्याला भक्तीची आस\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\nखडकवासला कालव्यात “भिंत’ उगवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/atal-bihari-vajpayee-last-rites-are-being-performed-410882-2/", "date_download": "2018-11-17T02:03:48Z", "digest": "sha1:YUJDMUYSYCU26JFECJR3TUZDGQ2HC7JX", "length": 6692, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युगास्त ! माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन\nनवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान, राजकारणातील महाऋषी, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आज अनंतात विलीन झाले. संध्याकाळी पाचच्या सुमारास दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रीय स्मृतिस्थळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अटलजींना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उपस्थित होता.\nअटलजींवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसकन्या नमिता भट्टाचार्य हिने वाजपेयींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपाध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे याच्यांसह दिग्गज नेते अंत्यविधीला उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्रापूर-पाबळ चौकातील रस्ता पावसामुळे खड्ड्यात\nNext articleवाणेवाडीत गॅंलन वांग्याचा 20 गुंठ्यात यशस्वी प्रयोग\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fashion-in-rainy-season/", "date_download": "2018-11-17T02:13:58Z", "digest": "sha1:5JCT62YJXNRF3L5RK5HS46U32E2LC5I3", "length": 25173, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्टाईल : फॅशनेबल पाऊस | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबेस्टचा 769.68 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nमराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच आठवडय़ात\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्���्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nस्टाईल : फॅशनेबल पाऊस\n>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर\nचिंब–चिंब भिजवून टाकणाऱ्या पावसात स्टायलिश, ट्रेंडी फॅशन करणे खूपच कठीण… पण तरीही यामध्ये थोडीशी कल्पकता दाखविली तर स्टायलिश राहायला नक्कीच जमू शकेल.\nहिरव्या, निळ्या आणि लाल रंगाच्या अनेक गडद छटा असलेल्या कपडय़ांना पावसाळ्यात अधिक पसंती दिसून येते. यामध्येही हिरव्या रंगाच्या छटांना अधिक पसंती दिली जाते. डिझायनरचा आवडता ट्रेंड म्हणजे जांभळा, लेमन यलो आणि पांढरा शुभ्र आश्चर्य म्हणजे पावसाळ्यासाठी हे रंग अधिक उपयुक्त ठरतात. अर्थात, या गडद रंगांबरोबरच त्यातही गुलाबी, नारंगी आणि जांभळ्या रंगाच्या छटा फॅशन डिझायनरच्या पसंतीच्या असतात. पावसाळ्यासाठी रिंकल ग्रीन कपडय़ांचे आणि गडद काळ्या रंगांचे पोशाख खुलून दिसतात. रंगीबेरंगी पोशाख बरोबरच काळ्या रंगाच्या सीन अधिक उठून दिसतात. मुलांसाठी पावसाळी रंगांमध्ये ब्राऊन, ग्रे, ब्ल्यू यांच्या शेडस् आऊटफिटस् चांगले दिसू शकतात. पावसाळ्यात बरेच कपडे खराब होतात, त्यामुळे पेस्टल शेडस् किंवा लाईट शेडस् टाळणे योग्य आहे. याबरोबरच डार्कशेडस्मध्ये ऑलिव्हग्रीन. चेरी रेड, नेव्ही ब्ल्यू, मरून या रंगांचा वापर करावा.\nपावसाळ्याच्या दिवसांमध्ये शूज वापरल्यामुळे फंगल इनफेक्शन होण्याची अधिक भीती असते. म्हणून या दिवसांत शक्यतो रबर आणि प्लॅस्टिकच्या रेनी फूटवेअर वापरणे अधिक चांगले आहे. स्टायलिश आणि कंफर्टेबल असे रेनी फुटवेअर वापरण्याला युवकांची पसंती आहे. फूटवेअरमध्ये तरुणांसाठी वेगळा ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय. मनमुराद भिजण्याचा आनंद घेताना शॉर्टच्या सोबतीला वॉटरप्रूफ व प्लॅस्टिकच्या स्लिपर्स आणि शूज आहेत. फ्लिप-फ्लॉप स्लिपर्स आणि वॉटरप्रूफ शूज हे लूक स्टायलिश रूप देतात. विविध रंग आणि डिझाईन यामध्ये पाहायला मिळतात. सध्याच्या सीझनमध्ये वॉटरप्रूफ आणि ईझिली वॉशेबल बेलीला पसंती मिळत आहे. गमबूट, रबरी स्नीकर्स, क्रॉक्स स्टाइल शूज, फ्लिप-फ्लॉप चप्पल, सँडल आदी विविध प्रकार चप्पलमध्ये आहेत.\nपावसाळ्यासाठी नेहमीच गडद रंग उत्तम. शक्यतो पावसाळ्यात सफेद, क्रीम अशा लाइट शेड्स वापरणे टाळावे, कारण या भिजल्यावर पारदर्शक दिसतात. प्रिंटस्मध्ये कलरफुल प्रिंटस्, फ्लोरल, भौमितिक आकारांचे प्रिंटस् यांचा मिलाफ योग्य ठरेल. पावसाळ्यात नेहमी हलके कपडे वापरावे. शिफॉन, जॉर्जेट, मलमल या कापडांना प्राधान्य द्यावं, कारण हे भिजल्यावर लगेच सुकतात. अँकल लेंथ जेगिन्स, रीब्ड जीन्स, लूज शर्टस, स्ट्रेट कट ड्रेसेस, मॅक्सी ड्रेस, शॉर्ट लेन्थ जीन्स, ऑफ शोल्डर्स टॉप, केप्रिज, अँकल लेंथ स्कर्टस् घालू शकता. तर कुर्तीजमध्ये स्ट्रेट एलाईनचा वापर करावा. युवकांसाठी बर्म्युडा,शॉर्ट जीन्स आणि थ्री-फोर्थचा चांगला पर्याय सध्या पाहायला मिळत आहे. याबरेबरच कॅज्युअल जॅकेट, डार्क कलरचे प्रिंटेड टी-शर्टचा हटके लूक पसंतीस पडत आहे. डेनिम शॉर्टस्, लूज टी शर्टस्, कॉटन शर्टस् वापरायला हरकत नाही. शक्यतो पेस्टल शेडस् कपडय़ांचा वापर करावा.\nपावसात ऍक्सेसरीज् वापरताना शक्यतो जंक अन् फंकी ज्वेलरी वापरा. त्यामध्ये स्टाईल व कलरफुल असे इअररिंग्ज, नेकपीस, ब्रेसलेट, रिंग्ज वापरा. तरुणींनी पावसाळ्यात बॅग वापरताना शक्यतो त्या वॉटरप्रूफ अशाच वापराव्यात. कापडी किंवा चामडय़ाच्या बॅग्ज वापरू नयेत. काळा, पांढरा, ब्राऊन, पर्पल, निऑन या शेड्समधील नायलॉन आणि रेग्झिनच्या बॅगचा वापर करावा. तसेच स्पोर्टी लुक असणाऱ्या क्रॉस बॅग, सॅक्सदेखील मस्त वाटतील. सध्या रेनप्रूफ कलरफुल बेल्ट्स, बॅग्स, वॉचेस, मोबाइल कव्हर्सह�� मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. वॉटरप्रूफ बॅग्समध्ये ट्रांस्परंट, फ्लोरल प्रिंटस् किंवा कार्टून डिझाइन्स असलेल्या बॅग्जची चलती आहे. पेस्टल शेडस् बॅग्जचीदेखील चलती दिसून येत आहे. वॉटरप्रूफ क्लच पर्सही मार्केटमध्ये आल्या आहेत. ज्वेलरीमध्ये ओव्हरसाइज नेकपीस, इयरिंग्स, नोजरिंग, इयरकफ्स, चंकी बेल्टस वापरू शकता.\nनिरनिराळे आकार आणि रंगसंगतींमुळे छत्र्या अधिक आकर्षक झाल्या आहेत. काही कल्पक कलावंतांनी छत्र्यांच्या कॅनव्हासवर छान चित्रे काढण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सध्या क्लासिक, फोल्डेबल, बबल, स्टॉर्म, ऑटोमॅटिक, गोल्फ अम्ब्रेला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कलर्सच्या असंख्य शेडस् आणि स्टाइल्स यात आहेत. छत्र्यांमध्येही पोलका डॉट्स, फ्रिलच्या छत्र्यांबरोबर कार्टून्सच्या आणि रंगीबेरंगी फुले, चेक्स, टेडीज, हार्टची डिझाईन असणाऱ्या छत्र्या अजूनही लोकप्रिय आहेत. खास फ्रिल लावलेल्या, थ्री फोल्डेड आणि प्रिंटेड छत्र्यांना खूप पसंती मिळतेय. सध्या लाईटवेट छत्र्यांची मागणी असल्याने फायबर, पॉलिथीनचा वापर करण्यात आला आहे. निळा, हिरवा, लाल, पर्पल आणि निऑन रंगांच्या छत्र्यांनी बाजारपेठ सजली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवनडे संघात बुमराहची जागा घेणार मुंबईकर शार्दूल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-HDLN-pakistani-cricketers-in-ipl-5842531-PHO.html", "date_download": "2018-11-17T03:09:59Z", "digest": "sha1:24WLD6IKQRXMC2DH6QGOFFXQ3E4WS3LE", "length": 7357, "nlines": 174, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pakistani Cricketers In IPL | पाकिस्तानी खूपच मिस करत असतील IPL असे मोमेंट्स, पाहा हे PHOTOS", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपाकिस्तानी खूपच मिस करत असतील IPL असे मोमेंट्स, पाहा हे PHOTOS\nइंडियन प्रीमियर लीगमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटर्स एकत्र खेळतात. फक्त पाकिस्तानी खेळाडू या लीगमध्ये खेळत नाहीत.\nआयपीएलमध्ये २००८ साली एका मॅचमध्ये शोएब अख्तरने सामना जिंकून दिल्यानंतर शाहरूखने त्याला अशी मिठी मारली होती.\nस्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीगमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटर्स एकत्र खेळतात. फक्त पाकिस्तानी खेळाडू या लीगमध्ये खेळत नाहीत. मात्र, असे असले तरी सुरुवातीच्या काही हंगामात पाकिस्तानी खेळाडू IPL मध्ये दिसले होते. यात शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर यासारखे खेळाडू सामील होते. शोएब अख्तर कोलकाता नाईटरायडर्स टीमकडून खेळायचा. काही वर्षापूर्वी त्याने IPL ची आठवण काढताना आपल्या टीमचा ओनर शाहरुख खानसमवेतचा एक फोटो शेयर केला होता.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, IPL मध्ये खेळलेले पाकिस्तानी खेळाडूंचे असेच काही फोटोज...\nपाकचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने राजस्थान रॉयल्सला एक सामना जिंकून दिल्यानंतर वॉर्नसमवेत अशी पोझ दिली होती.\nसचिनला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना शाहिद आफ्रिदी....\nपाकचा माजी गोलंदाज अजहर महमूद पंजाब संघाकडून खेळला.\n२००८ साली विजेता राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग राहिलेला युनूस खान...\nशाहिद आफ्रिदी आणि शोएब मलिक आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाकडून खेळताना...\nशाहिद आफ्रिदी लक्ष्मण व गिलख्रिस्��समवेत....\nसोहेल तन्वीर व महमद कैफ. दोघेही राजस्थानकडून खेळले आहेत.\nPHOTOS: IPL मध्ये चीअरलीडर्स इतका कमवितात पैसा, मॅचपूर्वी असा असतो लुक\nअसा आहे रोहित शर्माचा 30 कोटींचा फ्लॅट, बाल्कनीतून दिसतो सी लिंकचा नजारा\nहे आहेत क्रिकेट वर्ल्डमधील अंपायर्स, जे फील्डवर करायचे असे Funny अॅक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-254679.html", "date_download": "2018-11-17T03:14:36Z", "digest": "sha1:KSDRXBSM7MT2GVGQZU2IMJPUDCRU24CO", "length": 12177, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शहीद जवान महादेव तुपारेंना अखेरचा निरोप", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आ��ेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nशहीद जवान महादेव तुपारेंना अखेरचा निरोप\n12 मार्च : शहीद जवान महादेव तुपारे यांच्यावर आज(रविवारी) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nकोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील माहिपाळगड येथील महादेव तुपारे यांना 8 मार्च रोजी सेवा बजावत असताना बर्फवृष्टीत वीरमरण आले. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात आलं. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्याना आदराजंली वाहिली.\nशहीद जवान अमर रहे च्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. साश्रूनयनांनी महादेव तुपारे यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शहीद तुपारेंच्या कुटुंबियांना शासकीय मदत जाहीर केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kolhapurकोल्हापूरजवान महादेव तुपारेशहीद\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहब��ह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-11-17T03:06:55Z", "digest": "sha1:JBDY2HJ4LOA5YNCNYMUQBC2ZVV7NQCRZ", "length": 11360, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुरुंग- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवा���बाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nदेशाला 9 हजार कोटींचा चुना लावणाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट\nप्राध्यापक जेम्स क्रॅबी नावाच्या लेखकानं हा दावा केलाय.\nकैद्यांनी बनवलेल्या चपला चालल्या सातासमुद्रापार\nऔक्षण करून भुजबळांचं घरी केलं स्वागत\nमहाराष्ट्र Apr 24, 2018\nमिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मंजूर\nनाशिक कारागृहात कैद्याकडे सापडली संशयास्पद वस्तू \n'मूठभर लोकांच्या अफवांमुळं मोठी अडचण'\n'मला तुरुंगात टाकून पैसे मिळणार असेल तर जरूर टाका' डीएसकेंचं भावनिक आवाहन\nमहाराष्ट्र Jan 1, 2018\nतुरूंगात साजरा झाला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा\nकोर्टाची फी वाढली, राज्याच्या तिजोरीत पडणार 20टक्क्यांनी भर\nमहाराष्ट्र Nov 20, 2017\nलातूरमध्ये खाकी वर्दीला पुन्हा काळीमा,गुजरातच्या व्यापाऱ्याचा पोलीस कोठडीत मृत्यू\nविजय मल्ल्यासाठी सरकारी अतिथीगृहाचं होणार कारागृहात रूपांतर\nवसंतदादांच्या जीवनावरील ऑडिओ बुकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन\nमंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी स्वाती साठेंच्या निलंबनासाठी विरोधक आक्रमक\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vin-diesel-deepika-padukone-at-the-red-carpet-event-of-xxx-return-of-xander-cage/", "date_download": "2018-11-17T02:37:58Z", "digest": "sha1:BBNWNUJNBPMFMTBSMDIDE6DO46PXCZMW", "length": 7832, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "vin-diesel-deepika-padukone-at-the-red-carpet-event-of-xxx-return-of-xander-cage", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदीपिकाने शिकवलेला लुंगी डान्स-विन डिझेल\nमुंबई : दीपिका पदुकोनचं हॉलिवूड पदार्पण असलेल्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज’ या चित्रपटाचा रेड कार्पेट इव्हेंट मुंबईत झाला. यावेळी दीपिकाने आपला सहकलाकार, हॉलिवूडस्टार विन डिझेलला लुंगी नेसवून ‘लुंगी डान्स’ करायला लावला.\nभारतीय चाहत्यांचं प्रेम आणि त्यांनी केलेल्या स्वागतामुळे विन डिझेल भारावून गेला होता. दीपिका क्वीन आहे… एंजल आहे.. ती माझ्या आयुष्यात आहे, हे माझं भाग्य आहे, असं म्हणत विन डिझेलने दीपिकाच्या गालावर किस केलं आणि चाहतेही अवाक झाले. दीपिकानेही विनचं कौतुक स्वीकारत त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली. विन माझ्यासाठी एका टेडी बेअरसारखा आहे, असं दीपिका म्हणाली.\nविन डिझेलने त्याच्या लहानपणीची एक आठवण सांगितली. माझे वडील मला एका भारतीय गुरुजींकडे घेऊन गेले होते. त्यावेळी मी नाव कमावेन, असं त्यांनी सांगितलं होतं. हेच माझं भारतीय कनेक्शन आहे, असं विन म्हणाला.\nदीपिका-विनचा चित्रपट 20 जानेवारीला हॉलिवूडमध्ये प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदाची शपथ घेणार आहेत.\nया सोहळ्याला रणवीर सिंग, शाहिद कपूर, इरफान खान, करण जोहर, क्रिती सॅनन, शबाना आझमी, हुमा कुरेशी यासारखे कलाकार उपस्थित होते.\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nटीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर ���रिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/which-party-does-not-have-a-single-mla-whats-the-point-of-their-stand-says-vinod-tawade/", "date_download": "2018-11-17T02:39:31Z", "digest": "sha1:ZYT7PDIUPH2ZM6KQLQIFTWIQ5OHDRHGK", "length": 6769, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ज्या पक्षाचा एकही आमदार नाही, त्यांच्या भूमिकेवर काय बोलायचे ; तावडेंचा ठाकरेंना टोला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nज्या पक्षाचा एकही आमदार नाही, त्यांच्या भूमिकेवर काय बोलायचे ; तावडेंचा ठाकरेंना टोला\nटीम महाराष्ट्र देशा : सीबीएसई पेपरफुटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत फेरपरीक्षा देऊ नका, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विचारल असता, ज्या पक्षाचा एकही आमदार नाही, त्यांच्या भूमिकेवर काय बोलायचे, असा टोला विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.\nखासगी क्लासेसमुळे, शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे सीबीएसईचे पेपर फुटले. सोशल मीडियामुळे हे प्रकार वाढत आहेत. त्याला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेले धोरण केंद्र सरकारला पाठविले जाईल. ते केंद्र सरकार स्वीकारेल, अशी अपेक्षा तावडेंनी व्यक्त केली आहे.\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्��ा आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1208.html", "date_download": "2018-11-17T02:10:02Z", "digest": "sha1:UST6BKTN5D7XEG6OXQLJ3FQEG62KODMR", "length": 5365, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दारू पाजण्यास नकार दिल्याने युवकास मारहाण. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Crime News दारू पाजण्यास नकार दिल्याने युवकास मारहाण.\nदारू पाजण्यास नकार दिल्याने युवकास मारहाण.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद रोडवरील पांढरी पूल येथील लिलियम पार्कजवळ हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर दारु पाजण्यास नकार दिल्याचा राग येऊन खोसपुरी येथील तरुणास चौघांनी हॉकी स्टीक व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.\nही घटना रविवारी (दि. १) रात्री साडेदहा वाजता घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैभव प्रकाश भालेराव (वय २५, रा. खोसपुरी) याला भेटण्यासाठी त्याच्या मामाचा मुलगा आला.\nत्याच्यासोबत निखिल गौतम मेढे (रा. भिंगार) हा देखील आला. तिघे मिळून जेवण करण्याकरिता हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी निखिल मेढे याने वैभव यास मला दारू प्यायची आहे मला दारू आण असे म्हणाला. त्यावर वैभव याने मी दारू पित नाही असे सांगितले.\nयाचा राग येऊन निखिल याने वैभव यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्य��ने मारहाण केली. तसेच त्याच्या ओळखीचे भिंगार येथील अक्षय मेढे, अनिकेत भिंगारदिवे व एक अनोळखी इसम यांना बोलावून घेत चौघांनी वैभव यास हॉकीस्टीक व लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत वैभव जखमी झाला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार एस. व्ही. पालवे हे करीत आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/uttar-pradesh-news-rahul-gandhi-afraid-bjp-women-leaders-hussein-76851", "date_download": "2018-11-17T02:54:36Z", "digest": "sha1:LQ24V4RWP2PIDN6QOY7KQQ5EYKAAJ6MN", "length": 11540, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "uttar pradesh news Rahul Gandhi is afraid of BJP women leaders: Hussein भाजपमधील महिला नेत्यांना राहुल गांधी घाबरतात: हुसेन | eSakal", "raw_content": "\nभाजपमधील महिला नेत्यांना राहुल गांधी घाबरतात: हुसेन\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nबलिया : भाजपमधील महिला नेत्यांना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी घाबरत असल्याची टीका भाजप नेते शहनवाझ हुसेन यांनी केली. भाजपमध्ये महिला नेत्या व कार्यकर्त्यांचा सर्वाधिक सन्मान केला जात असल्याचे स्पष्टीकरणही हुसेन यांनी या वेळी केले.\nराहुल गांधी यांनी आरएसएस व भाजप समजून घेण्यासाठी आणखी वेळ घ्यावा. आणखी संशोधन करून मग टीका करावी, असा टोलाही हुसेन यांनी या वेळी मारला.\nबलिया : भाजपमधील महिला नेत्यांना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी घाबरत असल्याची टीका भाजप नेते शहनवाझ हुसेन यांनी केली. भाजपमध्ये महिला नेत्या व कार्यकर्त्यांचा सर्वाधिक सन्मान केला जात असल्याचे स्पष्टीकरणही हुसेन यांनी या वेळी केले.\nराहुल गांधी यांनी आरएसएस व भाजप समजून घेण्यासाठी आणखी वेळ घ्यावा. आणखी संशोधन करून मग टीका करावी, असा टोलाही हुसेन यांनी या वेळी मारला.\nराहुल गांधी यांनी महिला नेत्यांविषयी वापरलेली भाषा दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली. गांधी यांनी टीकेची मर्यादा ओलांडली असल्याचेही हुसेन यांनी सांगितले. राहुल यांच्या टीकेवरून ते भाजपमधील महिला नेत्यांना घाबरत असल्याचेच निदर्शनास येत असल्याचे हुसेन म्हणाले.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nमोहोळ: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जनसंपर्कास सुरवात\nमोहोळ : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आता जागे झाले असुन, त्यांनी मतदार संघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/half-percent-grant-expends-tree-plantation-said-sudhir-mungantiwar-133663", "date_download": "2018-11-17T03:22:40Z", "digest": "sha1:MWBZW65JQSVTPW5KRZ6I2FQSMLICS73S", "length": 15499, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "half percent of grant expends on tree plantation said sudhir mungantiwar वृक्षारोपण, संगोपनासाठी अर्धा टक्के निधी खर्च करण्यास मान्यता | eSakal", "raw_content": "\nवृक्षारोपण, संगोपनासाठी अर्धा टक्के निधी खर्च करण्यास मान्यता\nगुरुवार, 26 जुलै 2018\nमुंबई : वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी प्रशासकीय विभागांना समर्पित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय विभाग त्यांना उपलब्ध होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी (कार्यक्रमावरील खर्चामधून) 0.5 टक्क्यांच्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देऊ शकेल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.\nमुंबई : वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी प्रशासकीय विभागांना समर्पित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय विभाग त्यांना उपलब्ध होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी (कार्यक्रमावरील खर्चामधून) 0.5 टक्क्यांच्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देऊ शकेल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.\nमुनंटीवार म्हणाले, वन विभागास वृक्ष लागवडीच्या मर्यादा असल्यामुळे वनीकरणाचा भरीव कार्यक्रम वनेत्तर क्षेत्रात घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी राज्य शासनाचे सर्व प्रशासकीय विभाग, केंद्र शासनाकडील रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग, संरक्षण विभागाच्या व इतर केंद्रीय विभागांच्या आस्थापनांच्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रणांना ठराविक उद्दिष्ट देऊन वृक्ष लागवड कार्यक्रम राबविताना वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी समर्पित निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. तशी मागणीही वेळोवेळी 13 कोटी वृक्ष लागवडीच्या आढावा बैठकीत राज्यभरातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यांच्या या मागणीचा विचार करून हा समर्पित निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.\nया निधीतून वृक्षारोपण स्थळांची निवड, खड्डे तयार करणे, रोपांची उपलब्धता करणे, प्रत्यक्ष वृक्ष लागवड आणि त्यानंतर किमान 3 ते 5 वर्ष त्याची पाण्याची व्यवस्था, संरक्षणासाठी मजूरांसाठीचा खर्च भागवता येईल असे सांगून . मुनगंटीवार म्हणाले, संयुक्त राष्ट्र महासंघाकडून निश्चित करण्यात आलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येयांपैकी जमीन आणि सजिवांच्या संवर्धनासाठी आणि जैवविविधता व परिस्थितीकीय घटकांच्या शाश्वत निर्मितीसाठी विविध मार्गांनी निधीची उपलब्ध करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या व्हिजन 2030 मध्ये ही शाश्वत पर्यावरण विकासाचा समावेश करण्यात आला असून, यातील गुंतवणुकीला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी समर्पित निधीची उपलब्धता एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.\nयापूर्वी शासकीय विभागांनी त्यांच्या एकंदर उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 0.5 टक्क्यांपर्यंतचा निधी “ ई-गव्हर्नंस’साठी वापरण्यास मान्यता दिली आहे. याच धर्तीवर प्रशासकीय विभागांना त्यांच्याकडे दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या एकंदर अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी कार्यक्रमावरील खर्चामधून जास्तीत जास्त 0.5 टक्क्यांचा निधी वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी खर्च करता येणार आहे.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ ��िळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2010/09/", "date_download": "2018-11-17T02:04:39Z", "digest": "sha1:7WQWJCTLUV5RJTF6SYBUJQGVSSDQFIPE", "length": 17989, "nlines": 358, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 09/01/2010 - 10/01/2010", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nसुमारे ११४ कंपन्या मिळून ७१ अब्ज डॉलर एवढी उलाढाल करणाऱ्या ‘टाटा ग्रुप’ या देशातील मोठय़ा उद्योगसमूहाने दुसऱ्या पिढीच्या रतन टाटांचा वारसदार शोधण्याची जंगी मोहीम आखलेली आहे. त्यांच्या पाठोपाठ ‘इन्फोसिस’ या अग्रगण्य आयटी कंपनीचे मूळ संस्थापक नारायण मूर्तीनासुद्धा आपला वारसदार हवा आहे. या दोन उदाहरणांवरूनही पुढचा वारदार कोण असावा ही समस्या किती गंभीर आहे, याची कल्पना येते. तीन पिढय़ांनंतर सुद्धा जे उद्योग अजूनही भक्कमपणे उभे आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे मोठय़ा विश्वासाने नेतृत्व बहाल केलेलं दिसतं; तर दुसरीकडे नेतृत्व कुणाकडे असावे यावरून वाद विकोपाला जातो आणि शेवटी उद्योगाचे तुकडे होतात ही समस्या किती गंभीर आहे, याची कल्पना येते. तीन पिढय़ांनंतर सुद्धा जे उद्योग अजूनही भक्कमपणे उभे आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे मोठय़ा विश्वासाने नेतृत्व बहाल केलेलं दिसतं; तर दुसरीकडे नेतृत्व कुणाकडे असावे यावरून वाद विकोपाला जातो आणि शेवटी उद्योगाचे तुकडे होतात हे चित्र फक्त मराठी उद्योगांचेच नसून अगदी गुजराती-मारवाडय़ांमध्ये सुद्धा दिसतं. ज्या तीन पिढय़ांबाबत हे चित्र असेल, त्यावर थोडं विचारमंथन करुया.\nLabels: Articles, उद्योगाचे वारसदार\n१२ स्पटेंबर २०१०: संत गजानन महाराज संजीवन समाधीला कालच्या ऋषिपंचमीला शंभर वर्ष पुर्ण झाले गजानज महाराज संस्थान शेगाव हे एकच अस क्षेत्र आहे जिथं लाखो भक्त येतात, संस्था करोडोंचा खर्च करते, तरी कुठल्याही प्रकारच कमर्शियलाझेशन तिथं झालेल नाही. मी शेगावला गेली ३० वर्ष, वर्षातुन एकदा तरी भेट देतो. कालचा उत्सव हा अप्रतिम सोहळा झाला असणार यात शंकाच नाही. ‘गण गण गणात बोतें’ या जयघोषांनी अवघा आसमंत निनादला असेल. शेकडो दिंड्या गजाननाच्या गजर करीत शेगावात दाखल झाले असतील आणि सर्वत्र भक्तीचा महासागर ओसंडून वाहत असेल. गजानज महाराजांच देशात अस एकमेव स्थान आहे जिथं कुठलाही भेद भाव होत नाही - कुठलाही ’व्हीआयपी’ पास नाही. प्रत्येकाला एकाच रांगेत उभं रहावं लागतं.\nमाझं tweet.....देशाच्या दारिद्र्याला जबाबदार कोण\n६ सप्टेंबर २०१०: देशाच्या निरक्षरता, कुपोषण, स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, अन्नधान्न्यांच्या व विजेच्या पुरवठ्याबाबतची दारूण स्थिती या गंभीर समस्यांच्या मागे दरिदी लोकप्रशासन ('पूअर गव्हर्नन्स') हेच कारण असल्याचे मत सॉफ्टवेअर उद्योगातील एक दिग्ग्ज व इन्फोसिस टेक्नॉलॉजिसचे 'चीफ मेण्टॉर' एन. आर. नारायणमूर्ती यांनी रविवारी बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग बेंगळुर मध्ये आयोजित बी. ई. व बी. आर्क.च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले......... एक बातमी महाराष्ट्र टाइम्स\nLabels: माझं tweet.....देशाच्या दारिद्र्याला जबाबदार कोण\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा ए���्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nमाझं tweet.....देशाच्या दारिद्र्याला जबाबदार कोण\nमाझं tweet.....देशाच्या दारिद्र्याला जबाबदार कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/spotlight", "date_download": "2018-11-17T02:13:14Z", "digest": "sha1:OI4CT4NWQ2NM6JOJIJPCUFW2FIX3XEEA", "length": 7641, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "North Maharashtra News in Marathi: Latest Nashik News, Breaking News in Nashik, Nashik News Headlines, Jalgaon News, Dhule News, नाशिक मराठी बातम्या, जळगाव बातम्या, नाशिक ब्रेकिंग न्यूज | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर...\nक्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर. आपल्या सर्वांच्या मनाच्या अगदी जवळ असलेल्या सचिन तेंडूलकरने आपली सेकन्ड इंनिंग सुरु केली आहे. आता सचिन एका नव्या, म्हणजेच कोचच्या भूमिकेत आहे....\nज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव काळाच्या...\nज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार...\nभाजपविरोधातल्या महाआघाडीला प्रकाश आंबेडकरांचा...\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपविरोधात सक्षम महाआघाडी अनेक पक्षांना करायचीय पण प्रत्येक पक्षाच्या अटीशर्ती आणि हेकेखोरपणा यात अडसर ठरतोय. प्रकाश आंबेडकरांनी आधीच...\n(video) - बस, ट्रेन इतकचं काय तर विमानापेक्षाही...\nमुंबई गोवा प्रवासी जलवाहतूक सुरू झालीय. पण ही जलवाहतूक सामान्यांसाठी काहीच कामाची नाहीय. कारण या क्रूझचं भाडं विमानापेक्षा जास्त आहे. त्यामुळं ही क्रूझ सेवा फक्त...\nशिवाजी महाराज भाजपनं हायजॅक केले; तर आता रामावर...\nगेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आक्रमक प्रचार केला. शिवाजी महाराजांचं नाव आणि मोदी लाटेच्या जोरावर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला....\nकौमार्य परीक्षणाच्या प्रथेला विरोध केला म्हणून...\nपिंपरी इथं कंजारभाट समाजातल्या गुंडांनी पुन्हा एकदा आपला पुरुषार्थ दाखवून दिलाय. या समाजातल्या ऐश्वर्या तामचीकर या महिलेनं जात गुंडांच्या कौमार्यपरीक्षणाच्या अमानुष...\nमुंबई विद्यापीठात बोगस मार्कशिट्सचा बाजार ; १ लाख...\nतुम्हाला इंजिनिअरिंगची किंवा बीकॉम बीएची डिग्री मिळवायचीय टेन्शन घेऊ नका. खिशात लाख सव्वालाख रुपये असले तर तुम्हाला हवी ती मार्कशिट्स बनवण्याची व्यवस्था मुंबई...\nसंत तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची; सर्व...\nसर्व शिक्षा अभियानातल्या दुसऱ्या पुस्तकामुळे पुन्हा नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. गोपीनाथ तळवलकर यांनी लिहिलेल्या ‘संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकात, तुकाराम महाराजांबाबत...\n(VIDEO) प्रतापगडावर डोळ्याचं पारणं फेडणारा मशाल...\n358 वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर आई भवानी मातेच्या मंदिराची स्थापना केली. नेपाळच्या गंडकी नदीतून शाळीग्राम दगडातून ही भवानी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/makers-of-the-film-sarakar-will-delete-th-scens-very-soon-6652.html", "date_download": "2018-11-17T02:21:04Z", "digest": "sha1:O3QJY4X36FOHEVW526J5ISGIRXSWG3ZN", "length": 20846, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "तामिळनाडूमध्ये राजकीय वादंग माजवणाऱ्या 'सरकार' चित्रपटामधील 'ते' सिन्स हटवण्याची निर्मात्यांची तयारी | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्���ातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nतामिळनाडूमध्ये राजकीय वादंग माजवणाऱ्या 'सरकार' चित्रपटामधील 'ते' सिन्स हटवण्याची निर्मात्यांची तयारी\nदाक्षिणात्य अभिनेता विजय याचा चित्रपट 'सरकार' संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने तामिळनाडू येथे बाहु���लीचे रेकॉर्ड तोडले आहेत, मात्र हा चित्रपट वाद-विवादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामधील काही सिन्समुळे तामिळनाडू येथे चित्रपटाविरुद्ध निषेध केला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे.\nअण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्यांनी नेत्यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. द्रमुकचे (दिवंगत नेते करूणानिधी यांचा पक्ष) कलानिधी मारन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद अण्णाद्रमुकच्या विरोधात असल्याचा दावा, अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी केला आहे. या चित्रपटात एक खलनायिका दाखवण्यात आली असून महिला मुख्यमंत्र्याचे हे पात्र जयललिता यांच्यावर आधारीत असल्याचा अण्णाद्रमुकचा दावा आहे. या पात्राच्या तोंडचे संवादही आक्षेपार्ह असल्याचे या पक्षाने म्हटले आहे. या चित्रपटामुळे समाजामध्ये हिंसा पसरवली जात असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होताच या पक्षाच्या नेत्यांची, आमदारांनी चित्रपटगृहांच्या बाहेर निदर्शने सुरू केली आहेत.\nए. आर. मुरुगदास या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, गुरुवारी रात्री पोलिस त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते मात्र ते घरी सापडले नाहीत. आता मिळालेल्या माहितीनुसार मुरुगदास यांनी आता या गोष्टीविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे. अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्यांनी चित्रपटामधील पक्षाच्या विरोधात असलेले सर्व सिन्स हटवण्याची मागणी केली होती, त्यामुळे आता राज्यात होत असलेला हिंसाचार पाहता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या नेत्यांची मागणी मान्य केली असून, चित्रपटामधील असे सिन्स हटवले जातील. आज पुन्हा एकदा या चित्रपटाचे संकलन करून, नवीन व्हर्जन सिनेमाघरांत दाखवले जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे.\nविजयची मुख्य भूमिका असलेला सरकार चित्रपट गत 6 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. दोन दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्ती कमाई केली आहे.\nTags: अण्णाद्रमुक पक्ष ए. आर. मुरुगदास कलानिधी मारन तामिन्लाडू द्रमुक विजय सरकार\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 को��ींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/terrorist-arrested-greece-24611", "date_download": "2018-11-17T02:43:52Z", "digest": "sha1:UZLHHJLOG7VOSGC36LMF7OXEMMJOEDUJ", "length": 10893, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Terrorist arrested in Greece रिव्होल्यूशनरी स्ट्रगलच्या दहशतवाद्याला अटक | eSakal", "raw_content": "\nरिव्होल्यूशनरी स्ट्रगलच्या दहशतवाद्याला अटक\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nअथेन्समधील अमेरिकेच्या दूतावासावर 2007 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्याचा समावेश होता. रौपा हा 2012 पासून फरार होता. रिव्होल्यूशनरी स्ट्रगल दहशतवादी गटाने केलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा समावेश होता.\nअथेन्स - रिव्होल्यूशनरी स्ट्रगल गटाच्या एका दहशतवाद्याला गुरुवारी ग्रीक पोलिसांनी अटक केली. हा दहशतवादी आपल्या मुलासह येथे लपला होता. पनागिओटा रौपा असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. अथेन्समधील अमेरिकेच्या दूतावासावर 2007 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्याचा समावेश होता.\nरौपा हा 2012 पासून फरार होता. रिव्होल्यूशनरी स्ट्रगल दहशतवादी गटाने केलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा समावेश होता. 2003 मध्ये या दहशतवादी गटाने सरकारविरुद्ध युद्ध पुकारले होते. रौपा हा निकोस माझिओटीक या दहशतवाद्याचा साथीदार आहे. माझिओटीक हा सध्या तुरुंगात आहे. माझिओटीक हा 2009 मध्ये अथेन्समधील शेअर बाजारावर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरक्ताच्या ब���ल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/india-superpower-in-information-technology/", "date_download": "2018-11-17T03:34:12Z", "digest": "sha1:I4S6CPX542ZGIDSFWWS2WEQDITSLYNJK", "length": 17284, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आयटी महासत्ता आणि गुलामगिरी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeअर्थ-वाणिज्यआयटी महासत्ता आणि गुलामगिरी\nआयटी महासत्ता आणि गुलामगिरी\nNovember 29, 2017 निनाद प्रधान अर्थ-वाणिज्य, उद्योग / व्यापार, विशेष लेख\nभारत ही आयटी क्षेत्रातली महासत्ता आहे असं म्हणतात आणि ते कायमच रहाणार आहे. आमच्याकडे टॅलेंट आहे त्यामुळेच सर्वात मोठा आयटी फोर्स आहे. आयटी शिक्षणाच्या फॅक्टर्‍याच आहेत. जो उठतोय तो आयटीमध्ये जायची स्वप्न बघतोय. नोकर्‍यांना तोटा नाही. पगारसुद्धा भरपुर आहेत.\nएकविसाव्या शतकात आयटी हा परवलीचा शब्द बनला आणि सगळं जग त्याच्याकडे आकर्षित झालं. आम्हीही झालो नसतो तरच नवल. धडाधड आयटी कंपन्या सुरु झाल्या. “आयटीत”ली कामगार भरती “ऐटीत” सुरु झाली. पॉश ऑफिस.. ऐटबाज कपड्यातले साथी-सवंगडी.. “कडक” कपड्यातल्या को-वर्कर्स… चकचकीत कॅंन्टीन्समधले पिझ्झा-बर्गर.. चकाचक बसमधून ऑफिसचा प्रवास.. “फाईव्ह डे विक”… विकएंडच्या पार्ट्या.. महिन्यामहिन्याला थेट बॅंकेत जाउन पडणारा भरगच्च पगार… खर्च करायला हातात क्रेडिट कार्ड… कधीमधी कामासाठी परदेशाची वारी… हे सगळं भुरळ पाडणारच ना\nपण मग प्रॉब्लम काय प्रॉब्लेम एवढाच आहे की या सगळ्या मायावी जगात आपण खर्‍याखुर्‍या आयटी क्षेत्रात नेमकं काय करतोय हे कोणीच समजून घेत नाहीय. या सगळ्या चकचकीत बिल्डिंगमधल्या पॉश आफिसेसमध्ये नेमकं काय काम चालतं…त्यात आपल्याकडच्या टॅलेन्टचा वाटा किती हे बघितलंच जात नाही.\nभारतातल्या आयटी कंपन्यांमध्ये बहुसंख्य कंपन्या “सर्व्हिस सेक्टर” म्हणजेच “सेवा क्षेत्रा”त आहेत. म्हणजेच त्या जगातल्या वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या सेवा देतात. ठिक आहे… या सेवांपैकी बहुतांश सेवा “बीपीओ” म्हणजचे “बॅक ऑफिस प्रोसेसिंग” प्रकारच्या असतात. म्हणजे काय… तर जी कामं युरोप – अमेरिकेतल्या कंपन्यांना तिकडे करायला प्रचंड खर्च येतो तो कमी करण्यासाठी ती कामं आपल्याकडे दिली जातात. आपल्याकडे श्रमाची किंमत अत्यल्प असल्याने या कंपन्या कमीतकमी खर्चात ती कामं करुन देतात… हेसुद्धा ठिक आहे…. तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. “कोणी बोलायचं काम नाय\nप्रश्न वेगळाच आहे.. एकच नाही तर अनेक आहेत.. आपण दररोज आपल्या संगणकावर जी काही अनेक सॉफ्टवेअर वापरतो त्यातली किती भारतात बनलेली असतात अगदी “मायक्रोसॉफ्ट”च्या विंडोज पासून सुरुवात करुया. “मायक्रोसॉफ्ट”च्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये भारतीयांचा मोठा वाटा असल्याचं खुद्द बिल गेटसनेदेखील एकेकाळी मान्य केलंय. मायक्रोसॉफ्टने त्यांची बरीचशी कामं आता भारतात करायला सुरुवात केलेय. आणि हे करण्यात मोटा वाटा आहे भारतातल्या तंत्रज्ञांचा. आता प्रश्न असा आहे ���ी “मायक्रोसॉफ्ट विंडोज”च्या अगदी तोडिस तोड नाही तरी किमान सुविधा देणारी एकादी “ऑपरेटिंग सिस्टिम” बनवण्याची तयारी भारतातल्या आयटी जायंटसनी दाखवायला काही हरकत आहे का\n“विंडोज”चे एकवेळ सोडून द्या. पण ज्या “मायक्रोसॉफ्ट ऑफिस”वर आम्ही रात्रंदिवस काम करतो तसंच एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची आमच्याकडच्या “जायंटस”ना इच्छा का होत नाही\nतेही सोडून देऊ. बरं आता आपण दररोज इंटरनेटवर फिरण्यासाठी जो “क्रोम” वगैरेसारखा ब्राऊजर वापरतो तसा एखादा ब्राऊजर एखाद्या भारतीय “जायंट”ने बनवलेला बघितलाय \n“गुगल”सारख्या सर्च इंजिनला टक्कर देण्यासाठी चीनने स्वत:चं सर्च इंजिन बनवलं. तशी धमक तर सोडाच.. साधी इच्छातरी आपल्या “आयटी जायंटस”ना कधी झालेय\nकोट्यावधींनी संगणक असलेल्या आपल्या देशात अजूनही परदेशी ऑपरेटिंग सिस्टिम, परदेशी वर्ड प्रोसेसर, परदेशी इमेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, परदेशी ब्राऊझर्स वापरावे लागतात हे दुर्दैव आहे. नाहीतरी “गुलामगिरी”ची आपल्याला सवयंच आहे \nसध्या “मेक इन इंडिया”, “स्वदेशी” वगैरे शब्दांची चलती आहे. अशावेळी सॉफ्टवेअर क्षेत्रात स्वदेशीचे वारे वाहू लागले तर प्रचंड मोठ्या प्रमाणात परदेशी चलनाची बचत होईल.\n“इन्फोसिस”, “विप्रो”, “टीसीएस” वगैरे जायंट कंपन्यांची नावं भारतात आदराने घेतली जातात. त्यांचं कामंही तसंच मोठं आहे. हजारो भारतीयांना त्यांनी नोकर्‍या मिळवून दिल्या. परदेशवारी करवली, भरपूर परदेशी चलन भारतात आणलं. निदान यांच्याकडूनतरी असं एखादं प्रॉडक्ट बनवलं जाईल अशी अपेक्षा ठेवणं गैर आहे का\nमात्र याचा भल्याभल्या आंतरराष्ट्रीय जायंटसना मोठा फटका बसेल आणि तिथेच खरी “गोची” आहे हे लक्षात येईल.\nखर्‍या अर्थाने भारतीय सॉफ्टवेअर्सची निर्मिती झाली तर कोणाची आर्थिक गणितं किती आणि कशी बिघडतील हे बघूया पुढच्या भागात.\n— निनाद अरविंद प्रधान\nमराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/osho-mhane-news/osho-philosophy-part-3-1618665/", "date_download": "2018-11-17T03:25:56Z", "digest": "sha1:4S5ADRVUDEYOQYZLL6PM7J3FF5HAACQE", "length": 22760, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Osho Philosophy Part 3 | होकाराचा अर्थ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nतुझ्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे\nमला वाटतं की जणू काही मी माझ्याकडचं जवळपास सगळं सोडून देतेय, पण माझा एक छोटासा भाग कसोशीने घट्ट धरून ठेवतेय. घोर लागून राहतो, चिंतेचे ढग जमतात, अपूर्णत्वाची भावना मनात घर करते. तुमच्यासोबतचा एक सुंदर क्षण इतका उत्कट असतो की तो लगेचच टोचू लागतो आणि मग इच्छेचं रूप घेतो. माझा ‘होकार’ अजून पूर्णत्वाला गेलेला नाही म्हणून असं होतंय का आणि यामुळे अस्तित्वाविषयीच चिंता का निर्माण होतेय का\nतुझ्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे- पण सगळेच त्याबद्दल अनभिज्ञ असतात. तू लिहिलं आहेस, ‘‘मला वाटतंय मी जवळपास सगळं सोडून देतेय.’’ तुला कळतंय का याचा अर्थ मुक्त सोडण्यास जवळपास असं काही नसतं. एक तर ते असतं किंवा नसतं. सोडून देणं काही टप्प्याटप्प्याने होत नाही. मग साहजिकच तुला ताण, चिंता वाटते.\nतू विचारतेस, ‘माझा होकार अजून पूर्णत्वाला न गेल्यामुळे असं होतंय का’ आता तुझ्या होकाराबद्दल आणि त्याच्या पूर्णत्वाबद्दल काय सांगावं’ आता तुझ्या होकाराबद्दल आणि त्याच्या पूर्णत्वाबद्दल काय सांगावं तू तो होकार स्वप्नातही बघितलेला नाहीयेस; केवळ ऐकलं आहेस त्याबद्दल. आणि ‘होकार’ पूर्णत्वाला गेलेल्यांचा आनंद तू बघितला आहेस, त्यांना नाचताना-गाताना बघितलं आहेस आणि म्हणून त्या अवस्थेची इच्छा तुझ्या मनात आहे. ही इच्छा ईष्र्येतून आलेली आहे. अन्यथा, तुला चिंता वाटली नसती. ‘होकार’ म्हणजे पूर्णपणे सोडून देणं.\n‘‘मला वाटतं की मी जवळपास सगळं सोडून देतेय पण माझा एक छोटासा भाग कसोशीने घट्ट धरून ठेवतेय.’’ या तुझ्या सांगण्याला काहीच अर्थ नाही. आपण स्वत:चे असे भाग करू शकत नाही. एक हात काही घट्ट धरून ठेवत असेल तर संपूर्ण शरीर तिथेच असेल ना. एका माणसाने राजाच्या खजिन्यातून चोरी केली, म्हणून त्याला राजासमोर हजर करण्यात आलं. त्याला प्रत्यक्ष चोरी करताना कोणी पाहिलं नव्हतं. त्याने चोरी केली हे सिद्ध करणं राजासाठी खूपच कठीण होतं. तरीही चोराने हे नाकारलं नाही. तो म्हणाला, ‘‘मी खजिन्यातून चोरी केली आणि त्यासाठी द्यायची ती शिक्षा तुम्ही मला देऊ शकता पण या चोरीत केवळ माझे हात गुंतलेले आहेत. मी तर केवळ उभा राहून बघत होतो. तुम्ही माझ्या हातांना शिक्षा करू शकता, पण मला नाही. मला शिक्षा करणं अन्याय्य ठरेल.\nराजा म्हणाला, ‘‘अरे, तू तर अत्यंत तर्कशुद्ध विचार करणारा माणूस आहेस. ठीक आहे. मी तुझ्या दोन्ही हातांना तीस र्वष तुरुंगात राहण्याची शिक्षा देतो.’’ सगळा दरबार हसू लागला. आता या माणसाचे हात तुरुंगात जाणार तर तो बाहेर कसा राहील पण तो माणूसही हसत होता. बघता बघता दरबारी हसायचे थांबून स्तिमित झाले. कारण, त्या माणसाने त्याचे दोन्ही हात काढून राजापुढे ठेवले. ते खोटे होते. तो म्हणाला- ठीक आहे, तीस र्वष किंवा तीनशे र्वष, तुम्हाला हवी तेवढी र्वष ठेवा तुरुंगात.\nत्या चोराचा होता तसा तुझा भाग तर खोटा नाहीये ना. धरून ठेवू बघणारे हात खोटे असते तर सोपं होतं पण तू एक संपूर्ण व्यक्ती आहेस. तू सोडून देण्याचा प्रयत्न करते आहेस म्हणून घोर लागतोय. इथे प्रयत्न करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण सोडून देण्याच्या अवस्थेत जायचं तर या प्रयत्नांचाही अडथळाच होतो. सोडून देण्याचा प्रयत्न करता येत नाही. ते समजून घेण्याच्या प्रक्रियेचं फलित असतं. तू काही तरी समजून घेतेस, तेव्हा सोडून देतेस.\nउदाहरणार्थ, तुला दिसतंय की तुझ्या घराला आग लागलीये. अशा परिस्थितीत आग लागलेल्या घरातून बाहेर कसं पडायचं हे जाणून घ्यायला कोणी एनसायक्लोपीडिया उघडून बसणार नाही. क्षणभरही विचार न करता जागा दिसेल तिथून बाहेर पडेल, अगदी खिडकीतून उडीही मारेल. एका माणसाने त्याच्या घराला आग लागली तेव्हा बाथरूममधून नग्नावस्थेत बाहेर उडी मारली. घराला आग लागली तेव्हा तो बाथरूममध्ये आंघोळ करत होता, मग त्याने काय कपडे घालावेत आणि पुढल्या दाराने बाहेर पडावं त्याने नग्नावस्थेत दुसऱ्याच्या घरात उडी मारली. पण कोणालाच त्यात अयोग्य वाटलं नाही. उलट शेजाऱ्यांनी पांघरूण आणून त्याला झाकलं.\nप्रयत्न निष्फळ आहेत याचा तत्क्षणी झालेला अर्थबोध म्हणजे मुक्त सोडून देणं. प्रत्येक आकलनात सोडून देणं असतं. यात तुम्ही करावं किंवा प्रयत्न करावा असं काहीच नाही. प्रेमाबाबतही हेच आहे. सोडून देणं, प्रेम, ध्यान, ईश्वर- यातलं काहीच तुम्ही करत नाही. होकाराच्या अवस्थेतल्या लोकांना फुलताना तू बघते आहेस पण तुला हे कळत नाहीये की त्यांचा होकार हा प्रयत्नांनी आलेला नाही, ते खोल अशा अर्थबोधाचं फलित आहे.\nतेव्हा या होकारासाठी झगडण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपण काय म्हणतोय, आपण कोण आहोत, इथे काय घडतंय हे समजून घे. स्वत:ला मुक्त आणि मोकळी ठेव आणि मग एक दिवस- तो कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही, त्याचा अंदाज बांधता येत नाही पण आठवडय़ाचे फक्त सात दिवस आहेत. तेव्हा काळजी करू नकोस.. कोणाला सोमवारी आत्मज्ञान प्राप्त होईल, कोणाला रविवारी.. त्याने काहीच फरक पडणार नाही. यात निवडीला फारशी संधी नाही.. कारण दिवस शेवटी सातच आहेत.\nतेव्हा चिंता करू नकोस, आनंद घे आणि आत्मजाणीव, आत्मज्ञान, ईश्वर हे सगळं प्राप्त करायचंय हे विसरून जा. सगळं विसरून जा- आपण इथे काही साध्य करण्यासाठी आलेलो नाही. आपण केवळ आपल्याकडे असलेल्या काही क्षणांचा आनंद घेण्यासाठी आलो आहोत. हा आनंद घेत असताना क���ी तरी अचानक तुला जाणवेल की ईश्वरही तुझ्यासोबत नाचतोय, ती गोष्ट वेगळी. तू काही ईश्वरासाठी नृत्य करत नव्हतीस, तू त्याची प्रतीक्षा करत नव्हतीस; तुझं नृत्य इतकं सुंदर होतं, तुझं नृत्य इतकं संपूर्ण होतं, तुझं नृत्य इतकं उत्कट होतं की, ते नृत्य करणारी नाहीशीच झाली.\nजगभरात वेगवेगळ्या धर्माचे लक्षावधी उपासक ईश्वराने त्यांच्यासोबत नृत्य करावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करतात पण त्यांना कधीच त्याची झलकही दिसत नाही आणि दुसरीकडे ईश्वरासोबत नृत्य करणं म्हणजे काय हे समजलेलेही खूप लोक आहेत. अस्तित्वाला पूर्णपणे ‘होकार’ देणं म्हणजे काय हेही त्यांना समजलेलं असतं.\nहा काही प्रयत्न नसतोच; हे असतं केवळ समाजाने तुम्हाला दिलेली प्राप्तीची मानसिकता सोडून देणं. ही मानसिकता महत्त्वाकांक्षांना जन्म देते, पैशाची महत्त्वाकांक्षा, सत्तेची महत्त्वाकांक्षा, प्रतिष्ठेची महत्त्वाकांक्षा, ईश्वरप्राप्तीची महत्त्वाकांक्षा किंवा स्वर्गाची महत्त्वाकांक्षा- पण शेवटी महत्त्वाकांक्षाच. पैसा आणि प्रतिष्ठेसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्यांच्या मनातली ईश्वरप्राप्तीची, आत्मज्ञानाची, निर्वाणाची महत्त्वाकांक्षा काही वेगळी नसते. सगळ्या महत्त्वाकांक्षाच; अहंकाराला सजवणाऱ्या. ईश्वर किंवा आत्मज्ञान कधीही तुमच्या अहंकाराची सजावट होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही असे नसता, तेव्हा संपूर्ण अस्तित्व तुमच्यावर प्रत्येक कोनातून पुष्पवृष्टी करत राहते.\n( ओशो -‘द रेझर्स एज्’ या पुस्तकातून साभार, सौजन्य -ओशो टाइम्स इंटरनॅशनल /ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन)\nभाषांतर – सायली परांजपे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nजर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनवर हरित लवादाकडून १०० कोटींचा दंड\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या द���घांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/faster-fenechya-galyat-mal/", "date_download": "2018-11-17T03:02:08Z", "digest": "sha1:FSTDJ7WVVGCNPUVKMU2BBLI4URIXZLX6", "length": 5280, "nlines": 47, "source_domain": "bookhungama.com", "title": "फास्टर फेणेच्या गळ्यात माळ", "raw_content": "\nफास्टर फेणेच्या गळ्यात माळ\nफास्टर फेणेच्या गळ्यात माळ\t- भा.रा.भागवत\nभा रा. भागवत यांच्या फास्टर फेणेच्या साहसकथा मालिकेतील आणखी एक साहस कथा\n‘‘ चल- जरा खाली जाऊन येऊ. ’’ बनेश ऊर्फ फास्टर फेणेची ही सूचना सुभाष देसाईने मानली. लगेच दोघांनी सायकलीवरून उड्या टाकल्या आणि वाहने हातात धरून ते त्या उताररस्त्यावरून नदी किनाऱ्याकडे निघाले. दोन दिवस धो धो कोसळत असलेला पाऊस थांबून आज चांगले स्वच्छ ऊन पडले होते. संगमावरच्या त्या लहानशा दगडी घाटावर फारशी माणसे दिसत नव्हती. फक्त पाच-सहा पुरुष; आणि तेही आता परतायला निघाले होते. त्यांच्या अंगावरची धूतवस्त्रे नि खांद्यावरचे पंचे यावरून ही मंडळी कुणातरी आप्ताचे बारावे उरकायला आली असावीत ही गोष्ट स्पष्ट दिसत होती. रक्षाविसर्जन करण्यासाठी ज्या होडीत बसून हे नदीच्या पात्रात अंमळ दूर जाऊन आले होते, तिचेही काम आता उरकले होते. होडीवाल्याच्या दृष्टिपथात दुसरे गिऱ्हाईक नव्हते- ही सायकलवाली कार्टी थोडीच कुणाची हाडं बोळवायला आली असणार त्यांना फक्त आईबापांची नि मास्तरांची हाडं घुसळणं एवढंच माहीत त्यांना फक्त आईबापांची नि मास्तरांची हाडं घुसळणं एवढंच माहीत - त्यामुळं नावाडीदादांनी केव्हाच होडी काठापासून दूर हटवली होती. घाट आता संपूर्ण मोकळा होता. पण आमच्या या बालवीरांना पेन्शनरांसारखे घाटावर जाऊन बसायचे नव्हते. त्यांना नदीकाठच्या पावसाळी रानातून सैर करायची होती. ‘‘ आपल्या सायकली लॉक करून इथेच ठेवू अन् जाऊन येऊ चांगले फर्लांगभर दूर - त्यामुळं न��वाडीदादांनी केव्हाच होडी काठापासून दूर हटवली होती. घाट आता संपूर्ण मोकळा होता. पण आमच्या या बालवीरांना पेन्शनरांसारखे घाटावर जाऊन बसायचे नव्हते. त्यांना नदीकाठच्या पावसाळी रानातून सैर करायची होती. ‘‘ आपल्या सायकली लॉक करून इथेच ठेवू अन् जाऊन येऊ चांगले फर्लांगभर दूर ’’ फास्टर फेणे म्हणाला आणि त्याप्रमाणे ते सायकलींना टाळी ठोकताहेत तोच त्या निर्जन वाटणाऱ्या नदीकाठाकडून त्याच्या कानांवर काही शब्द येऊन आदळले - ‘‘ गेले का मेले एकदाचे पाण्यात राख शिंपून ’’ फास्टर फेणे म्हणाला आणि त्याप्रमाणे ते सायकलींना टाळी ठोकताहेत तोच त्या निर्जन वाटणाऱ्या नदीकाठाकडून त्याच्या कानांवर काही शब्द येऊन आदळले - ‘‘ गेले का मेले एकदाचे पाण्यात राख शिंपून ’’ ‘‘ गेले बरं ’’ ‘‘ गेले बरं आता तुला मनसोक्त पाण्यात डुंबायला हरकत नाही. आणि ते तिकडे घाटावर होते, तुला काय करणार होते ते आता तुला मनसोक्त पाण्यात डुंबायला हरकत नाही. आणि ते तिकडे घाटावर होते, तुला काय करणार होते ते पण मला तरी सालं राहून राहून नवलं वाटतयं, की तुला ही नदीस्नानाची अवदसा कुठून आठवली पण मला तरी सालं राहून राहून नवलं वाटतयं, की तुला ही नदीस्नानाची अवदसा कुठून आठवली आणि मुहूर्त तरी बरा शोधायचास आणि मुहूर्त तरी बरा शोधायचास आज आहे गटारी अमावस्या \nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: फास्टर फेणेच्या गळ्यात माळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5537783178613937282", "date_download": "2018-11-17T03:18:01Z", "digest": "sha1:DJFBKZK5WGE7N35UT6OCQGOV5P3NQIPS", "length": 3885, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nप्रो. अभय अष्टेकरांनी एकाच तीरानं तीन लक्ष्यांचा भेद केला होता. विश्व आकुंचन पावता पावता उलट दिशेनं उसळी घेत पसरायला का लागलं, याचा उलगडा झाला होता. अवकाशाचे सरळसोट धागे नसून त्याचे पुंजके आहेत, गुंतवळ आहे, लूप्स आहेत हेही स्पष्ट झालं होतं ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/two-killed-gunbattle-rages-jks-budgam-37294", "date_download": "2018-11-17T02:59:44Z", "digest": "sha1:EHDVNBCASJDG4FII46EH7DWFUXEX532J", "length": 11220, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "two killed as gunbattle rages in J&K's Budgam काश्मीरमध्ये स्थानिकांकडून जवानांवर दगडफेक; 2 ठार | eSakal", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये स्थानिकांकडून जवानांवर दगडफेक; 2 ठार\nमंगळवार, 28 मार्च 2017\nश्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बगडाम जिल्ह्यातील छादुरा भागात दहशतवादी व जवानांमध्ये आज (मंगळवार) सकाळपासून चकमक सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी जवानांवर दगडफेक केली, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.\nश्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बगडाम जिल्ह्यातील छादुरा भागात दहशतवादी व जवानांमध्ये आज (मंगळवार) सकाळपासून चकमक सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी जवानांवर दगडफेक केली, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.\nपोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, छादुरा भागातील दरभाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. परिसरला जवानांनी चारही वेढा घालून शोध मोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केल्यानंतर दोन्ही बाजूंनी चकमक सुरू झाली. दहशतवादी व जवानांमध्ये चकमक सुरू असतानाच स्थानिकांनी जवानांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या व पेलेट गनचा वापर केला. यामध्ये 17 जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.\nदरम्यान, दहशतवादी व जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरु आहे.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://ashwin-sarwade.blogspot.com/2007/08/blog-post_29.html", "date_download": "2018-11-17T03:02:23Z", "digest": "sha1:A662QZSXXB63ZG4REAMJLEKSHD6LDDFB", "length": 4401, "nlines": 95, "source_domain": "ashwin-sarwade.blogspot.com", "title": "कविता: नाते प्रेमाचे", "raw_content": "\nया जगात नाही दुसरे\nपण हेच नाते क्षणात आपुले\nया नात्याला व्याख्या नाही\nथोर सांगून गेले बरे\nमात्र ते फार सुंदर असते\nहे विधान आहे खरे.\nकेव्हातरी मी हि केले होते,\nपण, माझ्या प्रेमाला तिचा\nमला दु:ख नाही तिच्या\nदु:ख वाटते ते तिच्या\nप्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि\nनिव्वळ टाईमपास या शब्दांचे....\nमाझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ...\nतिच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,\nते सारे गेले व्यर्थ.\nएकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा\nफार वेळ झाली असेल...\nकारण, मी असेन देवाघरी तेव्हा\nहल्ली मला आवडत नाही तो....\"\nतो रस्त्याच्या कडेला पडला होता\nप्रेम करायचं राहुन गेलं.\nमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.\nकधीतरी असेही जगून बघा.....\nप्रेम करणं सोपं नसतं\nजाते म्हणतेस हरकत नाही,\nप्रेम म्हणजे प्रेम असतं - मंगेश पाडगांवकर\nमी मान्य करतो की\nप्रतेक वेळी मनात तुज़ी\nतुझ्या आयुष्य रेशेवर मी\nतुझा शिवाय जगन आता\nआन प्रेम करायच राहुनच गेल होते.\nप्रेम कधी मागून मिळत नाही\nओळखलत का मुलीँनो मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/health-tips-118090400024_1.html", "date_download": "2018-11-17T02:27:18Z", "digest": "sha1:QU6KE2PKBBL7K6PL22JEA3FRJKKKIRSY", "length": 9808, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्यदायक काही टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n* सकाळ-संध्याकाळ नियमित मधाचं सेवन केल्यास पोटातील कृमी नाहिशा होतात. डोळ्यांमध्ये नियमितपणे मध घालत राहिल्यास दृष्टी सुधारते तसेच डोळ्याचे विकार दूर होतात. साधा सर्दी खोकला असेल तर मधाचं चाटण घेतल्यानं आराम मिळतो.\n* सध्या ऋतुबदलाचा काळ आहे. या दिवसात अंगावरपुटकुळ्या उठण्याचा त्रास संभवतो. हे टाळण्यासाठी टाल्कम पावडरचा वापर करावा. या दिवसात डोक्याची त्वचा खाजते. हे शॅम्पूच्या अ‍ॅलर्जीमुळे त्याचप्रमाणे वातावरणातील बदलामुळे संभवतं. यासाठी केस धुतल्यावर रगडून पुसा. यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि खाज दूर होते.\n* व्यायाम करण्यापूर्वी अर्धा तास ज्यूस अथवा पाणी घ्यावं. सॉलिड फूड घेतल्यास चालताना पोट दुखण्याचा त्रास होतो. सांध्यामध्ये वेदना जाणवत असल्यास कॅल्शियमची मात्रा वाढवा.\nसाखरेमुळे होणारे पाच नुकसान\nमोड आलेल्या मेथीचे आरोग्यलाभ\nगर्भावस्थेत येऊ शकते पाळी\nकेसगळतीवर कांद्याने आणा नियंत्रण\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nडॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...\nअनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...\nऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस\nआपल्या सर्वांना चांगले ड्रेस घालणे आवडते पण जेव्हा गोष्ट ऑफिसची येते तेव्हा आपल्याला ...\nयशस्वी व्हायचे असेल तर या पाच गोष्टी कुणालाही सांगू नका\nजीवनाचा उद्देश अनेक लोकं आपला ध्येय ऐकून आपल्याला निराश करतील की हे शक्य नाही किंवा ...\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nथंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/know-before-buying-home-in-festive-season-5279.html", "date_download": "2018-11-17T02:49:21Z", "digest": "sha1:6ZFQ5K365DSNIW43WMJEPJG67EQOKMH3", "length": 20492, "nlines": 162, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "सणासुदीला घर घेतायत? तर लक्षात राहू द्या 'या' गोष्टी | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करत��� येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्ह���यरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\n तर लक्षात राहू द्या 'या' गोष्टी\nगृह खरेदी (फोटो सौजन्य- Pixabay)\nप्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या सणाला सोन्यापासून ते घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची खरेदी करण्याच्या मागे लागतो. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या सणाला तुम्ही घर घ्यायचे ठरवत असाल तर लक्षात राहू द्या या काही गोष्टी.\n1. रियल इस्टेट बद्दल बोलायचे झाले तर शहरात काही बिल्डिंगचे प्रकल्प अजूनही विकले गेले नाही आहेत. त्यामुळे या प्रकल्पांची विक्री होण्यासाठी बिल्डर्सकडून अशा सणासुदीच्या वेळी लोकांना विविध प्रकारे ऑफर्स आणि सोई-सुविधांची बुरळ पाडून घर घेण्यास भाग पाडतात. तर ऐन सणाच्या वेळी घर घेताना थोडी सावधगिरी बाळगा.\n2. सण असल्यामुळे अनेक जण नव घर खरेदी करण्याचा विचार करतात. त्यामुळे बिल्डर्स अशा लोकांना खूप ऑफर्स नवीन घरावर उपलब्ध करुन देतो. मात्र एनसीआरच्या प्रकल्पांमध्ये अशा विविध ऑफर्स तुम्हाला दिल्या जातात. परंतु एनसीआरचे काही प्रकल्प अजूही बंद ठेवण्यात आले आहेत.\n3. बिल्डरकडून नवीन घरावर ग्राहकांना जीएसीटीवर सूट दिली जाते. मात्र जीएसटीवर दिलेली सूट ही तेव्हाच उपयोगी पडते जेव्हा दिलेल्या सूटचा जीएसीटीशी काहीही संबंध येत नाही. तसेच पूर्ण बांधकाम झालेल्या घरांवर जीएसटी लागू केली जात नाही. त्यामुळे जर जीएसटीची किंमत कमी असल्यावरच ही नवीन घराची डील कमी किंमतीत करता येते.\n4. ऐन सणाच्या वेळी बिल्डर्स लोक नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांना गाडी, परदेशी सहल, घराचे डिझाईन किंवा फ्री क्लब मेंबरशिप देऊ केली जाते. मात्र बिल्डर्सकडून देण्यात येणाऱ्या या भेटवस्तूंचा खरच उपयोग आहे का हे ग्राहकाने तपासून घ्यावे. उलट घर खरेदी करताना पैशांची सूट मिळत आहे का हे ग्राहकाने पाहावे.\n5. नवीन घर घेण्यासाठी खूप आधीपासून त्यावर विचार करावा लागतो. तसेच घर घेताना कुठे घ्यायचे, कोणत्या पद्धतीमधील घर प्रकल��प आहे. तर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हे पाहावे लागते. तसेच नवीन घेणारे घराची जागा ही अधिकृत आहे की नाही हे सुद्धा तपासून घेणे खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे सणासुदीला नवीन घर घेत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.\nDiwali 2018 : मिठायांवरील चांदीचा वर्ख भेसळयुक्त तर नाही ना या'4' सोप्या टेस्टने घरच्या घरीच ओळखा\nDiwali 2018 : उटणं केवळ दिवाळी दिवशी अभ्यंग स्नान करण्यासाठी नव्हे तर नियमित वापरणं 'या' कारणांसाठी फायदेशीर \nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/swami-agnivesh-alleges-it-attack-prepalned-131603", "date_download": "2018-11-17T03:32:31Z", "digest": "sha1:4KMCJFJL4AJWOD4FK6CIZOIN35YR6Q5U", "length": 13408, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swami Agnivesh Alleges it Attack is prepalned माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट | eSakal", "raw_content": "\nमाझ्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट\nगुरुवार, 19 जुलै 2018\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला देशाच्या राज्यघटनेबाबत आदर नाही हेच पाकूरमधील घटनेतून दिसून येते. माझ्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता.\n- स्वामी अग्निवेश, सामाजिक कार्यकर्ते\nरांची- झारखंडमध्ये माझ्यावर करण्यात आलेला हल्ला हे नियोजित कारस्थान होते, असा आरोप स्वामी अग्निवेश यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. आपल्या दौऱ्याबाबत स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला माहिती देण्यात आली होती, मात्र त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही पावले उचलली नाहीत, असे ही अग्निवेश म्हणाले.\nपाकूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. या घटनेची राज्य किंवा केंद्र सरकारकडून चौकशी केली जाईल, अशी मला आशा नाही, असेही स्वामी अग्निवेश यांनी स्पष्ट केले.\nया प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना सोडून देण्यात आले, यावरून राज्य सरकारचा या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो, असेही स्वामी अग्निवेश या वेळी म्हणाले. पाकूर येथे मंगळवारी स्वामी अग्निवेश यांना \"भाजयुमो' आणि \"अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती. तसेच, त्यांचे कपडे फाडत शिवीगाळ केली होती.\n\"आदिवासींच्या हक्कांसाठी लढत राहणार'\nदेशातील आदिवासींची परिस्थिती अत्यंत वाईट असून, आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यात मागील 50 वर्षांतील सर्वच सरकारे अपयशी ठरली आहेत. त्यामुळे आदिवासींच्या हक्कांसाठी देशभर आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल. आमच्या आंदोलनामध्ये एक लाख आदिवासी नागरिकांनी हजेरी लावली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यामुळे माझा आवाज दाबण्यासाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोपही स्वामी अग्निवेश यांनी केला.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला देशाच्या राज्यघटनेबाबत आदर नाही हेच पाकूरमधील घटनेतून दिसून येते. माझ्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता.\n- स्वामी अग्निवेश, सामाजिक कार्यकर्ते\nभारतीय जनता युवा मोर्चा\nडॉन ब्रॅडमन यांना भेटल्याची अनुभूती\nपुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेत���ऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/thailand-son-meet-father-in-jail/", "date_download": "2018-11-17T02:05:13Z", "digest": "sha1:FP6JUNARL7RAEYOBTBR5RCSI3FOP43GQ", "length": 18750, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "सहलीला गेलेला मुलगा वडिलांना 10 वर्षांनी तुरुंगात भेटला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघ���त बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nसहलीला गेलेला मुलगा वडिलांना 10 वर्षांनी तुरुंगात भेटला\nकाही दिवसांपूर्वी सोशल साईटवर एका नातीचा आजीबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. शाळेची सहल वृद्धाश्रमात गेली असता तिथे आजीला बघून नातीला धक्का बसला. त्या घटनेचा हा फोटो होता. या घटनेशी साम्य असलेली घटना थायलंडमध्ये घडली आहे. थायलंडमधील रेयाँग येथील तुरुंगात शाळेची सहल गेली होती. तिथे एका विद्यार्थ्याला आपले वडील दिसले. 10 वर्षानंतर वडिलांना बघून तो भावूक झाला आणि त्यांच्या पायावर नतमस्तक होत तो हमसाहमशी रडू लागला. पिता-पुत्राच्या भेटीचा हा व्हिडीओ सोशल साईटवर व्हायरल झाला आहे.\nकाही दिवसांपूर्वी या मुलाच्या शाळेची सहल रेयॉंग येथील तुरुंगात गेली होती. तेथील वातावरण, कैद्यांची मानसिकता, गु्न्हेगारी याबदद्ल विद्यार्थ्यांना कळावे यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पण तिथे वडिलांना बघून एक विद्यार्थी ढसाढसा रडू लागला. शिक्षकांनी त्याला याबदद्ल विचारले असता त्याने तिथे असलेल्या एका कैद्याकडे बोट दाखवत ते आपले वडील असल्याचे सांगितले. पण तो कैदी मात्र हा आपला मुलगा नसल्याचेच सांगत होता. अखेर शिक्षकांनी त्या कैद्याला खरे का��� ते सांगायची विनंती केली. त्यानंतर माझा मुलगा हा कैद्याचा मुलगा असल्याचे त्याच्या मित्रांना कळू नये. नाहीतर ते त्याला त्रास देतील म्हणूनच आपण ओळख दाखवत नसल्याचे कैद्याने सांगितले. हे ऐकताच मुलाने धावत जाऊन वडिलांच्या पायावर लोळण घेतली व तो ढसाढसा रडू लागला. पिता-पुत्राची ही भेट बघून तिथे उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कैद्याने मुलांना कधीही चुकीचे काम न करण्याचा सल्ला दिला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनांदेड-नागपूर महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला पुन्हा दोघांचा बळी…\nपुढीलभन्नाट ऑफर… पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर बाईक, लॅपटॉप ‘फ्री’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५��५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20353", "date_download": "2018-11-17T02:37:55Z", "digest": "sha1:4RNOG6NP6HUFPA4YRQOLVYKHB7LG6ITC", "length": 6976, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यक्तिमत्त्व : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यक्तिमत्त्व\nस्वभाव वर्णन .. एका शब्दात \nतसे पाहायला गेलं तर प्रत्येक जनात एक ना दोन ढीगभर गुण असतात . बऱ्याच वेळा आपण एखाद्याच वर्णन एका शब्दात करतो , जसे तो खूप हुशार,मनमिळाऊ , धाडशी , स्वावलंबी , तापट आहे वगैरे वगैरे . बऱ्याच वेळी interview मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो ,\nतसं प्रत्येकात अनेक गुण कमी जास्त प्रमाणात असतातच पण तुमचा कोणता गुण जगाला जास्त दिसतो . नाहीतर तुमच्या जवळचे जाणणारे तुमचे वर्णन कसे करतात \nRead more about स्वभाव वर्णन .. एका शब्दात \nआज आपण एका वेगळ्याच मुद्यावर बोलू. मला बरेच दिवस या विषयावर लिहू असं वाटत होत आणि आज मला या विषयाची चिट्ठी मिळालीच. ‘व्यक्तिमत्व’… व्यक्तिमत्त्वार आपले काही ‘माईंड सेट’ असतात. उदाहरणचय द्यायचं झालं तर, एखादी व्यक्ती धार्मिक प्रवचन करत असेल तर ताबडतोप डोळ्यासमोर एक संत येतो. राजकारणी व्यक्ती म्हटलं तर खादी वस्त्रधारी व्यक्ती आपल्या डोळ्यांदेखत येते. मोठा बिझनेसमन किंवा उंच पदावरची एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर, ती व्यक्ती आपल्याला सूटात दिसते. तसंच एखादी महिला जर जीन्स- शर्ट असे कपडे घालणारी असेल ‘ मॉड’ असं समजलं जातं .\nRead more about बहुगुणी व्यक्तिमत्त्व\nएका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही\nतेथे कर माझे जुळती\nRead more about दुर्लक्षित आंबेडकर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-no-megablock-mumbai-local-train-sunday-3185", "date_download": "2018-11-17T02:35:16Z", "digest": "sha1:ZBF65ZLYFYSBOB2DAH5OLIVMWRT6APV2", "length": 6956, "nlines": 112, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news no megablock on mumbai local train on sunday | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयेत्या रविवारी मेगाब्लॉक नाही\nयेत्या रविवारी मेगाब्लॉक नाही\nयेत्या रविवारी मेगाब्लॉक नाही\nयेत्या रविवारी मेगाब्लॉक नाही\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nMumbai : दर रविवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपनगरीय मार्गांवर घेण्यात येणारा मेगाब्लॉक यंदाच्या रविवारी न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासानाने घेतला आहे.\n23 तारखेला अनंतचतुर्दशी आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक हे रेल्वेचा वापर करत असतात.\nनागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांना तसंच भाविकांना मेगाब्लॉकचा फटका बसू नये याकरता रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nMumbai : दर रविवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपनगरीय मार्गांवर घेण्यात येणारा मेगाब्लॉक यंदाच्या रविवारी न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासानाने घेतला आहे.\n23 तारखेला अनंतचतुर्दशी आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक हे रेल्वेचा वापर करत असतात.\nनागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांना तसंच भाविकांना मेगाब्लॉकचा फटका बसू नये याकरता रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी...\nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार\nकार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी...\nहार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या...\nहार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात...\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\n(VIDEO) पंगा नाय तर दंगा नाय... माऊलीचा पहिला टीझर \nमुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्य�� आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1401.html", "date_download": "2018-11-17T02:06:16Z", "digest": "sha1:7YAVVRJROI2PV4YLDF4S7VPNTWKOQMEX", "length": 7386, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Crime News Rahata नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग\nनऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील एका नामांकित मराठी शाळेत चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग केला गेल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत संबंधित तरूणावर गुन्हा दाखल केला गेला नव्हता. ही घटना बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली.\nशाळा सुटल्यानंतर मुलगी शाळेच्या बाथरूममध्ये गेली असता एक तरूण आत आला. त्याने दरवाजा बंद करत मुलीला चाकू दाखवत तिच्याशी अश्लिल कृत्य केले. नंतर लगतच्या भिंतीवरून उडी मारून त्याने पळ काढला. मुलीने घरी गेल्यावर हा प्रकार आईला सांगितला. गुरूवारी मुलीच्या आई-वडिलांनी शाळेत जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती शिक्षकांना सांगितली.\nशाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अनोळखी तरुण त्यात दिसला. मात्र, संबंधित शिक्षकाने त्याचा शोध घेणे व पोलिसांना कळवण्याचे सोडून तिच्या पालकांची समजूत काढून त्यांना घरी परत पाठवले. या घटनेची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांना कळल्यानंतर त्यांनी मुलीसह पालकांना घेऊन गुरूवारी रात्री राहाता पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली.\nशुक्रवारी पोलिसांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. अश्लिल कृत्य करणारा तरुण कोणत्या मार्गे पळाला, हे पाहण्यात आले. काही नागरिकांनी त्या तरुणास पळताना पाहिले आहे. पीडित मुलीच्या पालकांची फिर्याद दाखल करून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विशाल वाठोरे यांनी दिली.\nया प्रकारामुळे पालकांत संतापाची लाट निर्माण झाली. या शाळेत यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. मात्र, प्रशासनाने डोळेझाक केली. अशा कृत्यांना प्रतिबंध करण्याऐवजी प्रशासन घटना दाबण्याचा का प्रयत्न करते, असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे. आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुलीच्या नातेवाईकांनी दिला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ravi-shastri-indian-cricket-team-coach-nominated-virat-kohali-for-padmanchallenge-1628042/", "date_download": "2018-11-17T03:15:57Z", "digest": "sha1:3TZL2RGA5ZCTKHIJ4SATEBDUQXBTUMZN", "length": 14672, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ravi Shastri Indian cricket team coach nominated virat kohali for PadManchallenge | यावेळी PadManchallenge ची ‘पाळी’ विराट कोहलीची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nयावेळी PadManchallenge ची ‘पाळी’ विराट कोहलीची\nयावेळी PadManchallenge ची ‘पाळी’ विराट कोहलीची\nआर बल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. गेल्या महिन्यात ‘पद्मावत’ सिनेमामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. या चित्रपटाचं सध्या सोशल\n‘पॅडमॅन’ चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहे त्या मुरुगानंदनम् यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘पॅडमॅन चॅलेंज’ #PadManchallenge आणले.\nआर बल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. गेल्या महिन्यात ‘पद्मावत’ सिनेमामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. या चित्रपटाचं सध्या सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरू आहे पण त्याचबरोबर म���सिक पाळी, सॅनिटरी नॅपकिप, महिलांचं आरोग्य आणि मासिक पाळीविषयी असलेले पूर्वग्रहही यातून दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे. ‘पॅडमॅन’ चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहे त्या मुरुगानंदनम् यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘पॅडमॅन चॅलेंज’ #PadManchallenge आणले.\nअरुणाचलम् मुरुगानंदनम् हे कमी किमतीत सॅनिटरी पॅडचे उत्पादन करतता. मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन विषयी जनजागृती करण्यासाठी मुरुगानंदनम् सोशल मीडियावर ‘पॅडमॅन चॅलेंज’ #PadManchallenge आणले आहे. या चॅलेंजमध्ये सॅनिटरी पॅडसह फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करायचा आहे. तसेच, फोटो शेअर करताना या चॅलेंजसाठी तुम्हाला योग्य वाटणाऱ्या व्यक्तींना टॅग करायचे आहे. अरुणाचलम् यांनी सॅनिटरी पॅडसह फोटो काढून त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आणि ‘पॅडमॅन’ चित्रपटाच्या टीमला हे चॅलेंज देत त्यांना टॅग केले. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर आणि निर्माती ट्विंकल खन्ना यांनी हे चॅलेंज स्वीकारून हातात पॅड घेतलेला फोटो शेअर केला. बॉलिवूडमधल्या अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारल्यानंतर आता हे चॅलेंज स्वीकारण्याची पाळी विराट कोहलीची आहे.\nभारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या चॅलेंजसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला नॉमिनेट केलं आहे. मासिक पाळीविषयीचे पूर्वग्रह दूर करण्यासाठी अक्षय कुमार प्रयत्न करत आहे. त्याच्या जिद्दीचे कौतुक करण्यासारखं आहे. अशा शब्दात रवी शास्त्री यांनी अक्षयची स्तुती केली आहे. आतापर्यंत आमिर खान, करण जोहर, हुमा कुरेशी, गीता फोगाट, पीव्ही सिंधू, शबाना आझमी, आलिया भट्ट यांनी हे चॅलेंज स्विकारून पूर्ण केलं आहे. त्यामुळे विराट कोहली हे चॅलेंज पूर्ण करतो का याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\n��ीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dohat-vedanechya-anand-shodhato-me/", "date_download": "2018-11-17T03:03:04Z", "digest": "sha1:XKVV67PEYPZZD4VZAXFE6GB6S5PXWJNG", "length": 7572, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "डोहात वेदनेच्या आनंद शोधतो मी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeकविता - गझलडोहात वेदनेच्या आनंद शोधतो मी\nडोहात वेदनेच्या आनंद शोधतो मी\nगझल – वृत्त :- आनंदकंद\nलगावली :-गागालगा लगागा गागालगा लगागा\nडोहात वेदनेच्या ,आनंद शोधतो मी\nदु:खातही हसावे,हृदयास सांगतो मी\nवेडा म्हणेल कोणी,याची मला न चिंता\nगातो नवे तराणे ,तंद्रीत राहतो मी\nगेले उडून पक्षी शोधात भाकरीच्या\nओसाड गाव झाले, माणूस मागतो मी\nजातीत वाटलेली झाली हवा विषारी\nजाती बघून आता संबंध ठेवतो मी\nपंथात कोणत्याही भक्ती मला दिसेना\nही जात माणसाची ढोंगीच मानतो मी\nगेले निघून माझ्या शब्दातले निखारे\nहल्ली नव्या पिढीच्या शब्दास झेलतो मी\nमी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्���ी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/girl-shot-herself-after-playing-rusi-ruley-game/", "date_download": "2018-11-17T03:24:53Z", "digest": "sha1:DXLO7R4UU5AMFBHCMDHMR4OUR5YFZVOA", "length": 17007, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "शोले स्टाइल ऑनलाइन गेमने घेतला तरुणीचा बळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची शिवसेनाप्रमुखांना मानवंदना\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nशोले स्टाइल ऑनलाइन गेमने घेतला तरुणीचा बळी\nब्लू व्हेल, मोमो या जीवघेण्या ऑनलाइन गेमनंतर आता शोले स्टाइल ‘रुसी रुले’ या खेळाच्या वेडाने ग्वाल्हेरच्या 21 वर्षीय तरुणीने स्वतःवर गोळय़ा झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. करिष्मा यादव असे आत्महत्याग्रस्त युवतीचे नाव असून तिचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.\nकरिष्मा तिच्या दिल्लीतील मित्रांसोबत व्हॉटस्अॅपवर व्हिडीओ कॉलवर गप्पा मारत होती, तर दुसरीकडे ऑनलाइन ‘रुसी रुले’ गेम खेळत होती. मित्रांशी गप्पा मारताना करिष्माने आपल्याजवळ असलेली बंदूक मित्रांना दाखवली. त्यानंतर बंदुकीत एकच गोळी टाकून बंदुकीचे चेंबर फिरवले. तिने बंदूक चालवली आणि दुर्दैवाने गोळी लागून तिचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला…\nकाय आहे ‘रुसी रुले’ गेम\n‘शोले’ चित्रपटात गब्बर कालियाच्या डोक्यावर बंदूक ठेवून आदमी तीन, गोलिया दो, असे म्हणून रायफलचा चेंबर फिरवत म्हणतो, अब कहा है गोली, कहा नही, मुझे कूच नही पता. त्यानंतर त्याने ट्रिगर दाबताच बार फुकट जाऊन कालिया वाचतो. तशाच प्रकारच्या नशिबाची जीवघेणी परीक्षा घेणाऱ्या ‘रुसी रुले’ या बंदुकीच्या भयानक ऑनलाइन खेळाने देशभरात युवकांना वेड लावले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानच्या महिलांचा दणदणीत विजय,श्रीलंकेचा 9 गडी व 181 चेंडू राखून धुव्वा\nपुढीलकुलसूम शरीफ यांचे निधन, अंत्यसंस्कारासाठी पती नवाझ शरीफ यांना पॅरोल मंजूर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपुण्यात ��वीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/horoscope-for-25-march-to-31st-march/", "date_download": "2018-11-17T02:05:22Z", "digest": "sha1:6BTNTPRCNXY35RBAC2GV7HZHFR5TERPE", "length": 24092, "nlines": 279, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य – रविवार २५ ते शनिवार ३१ मार्च २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडू��नी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य – रविवार २५ ते शनिवार ३१ मार्च २०१८\nमेष – जबाबदारी वाढेल\nस्वराशीत शुक्र प्रवेश व शुक्र-हर्षल युती तुमच्या राजकीय रणनीतीला वेगळेच वळण देईल. सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासाठी अडचणीवर मात करावी लागेल. व्यवसायात पटकन निर्णय बदलण्याची घाई करू नका. नव्या क्षेत्रातील आव्हान आणि जबाबदाऱ्या वाढतील. शुभ दि. २५, २९\nवृषभ – योजना मार्गी लागतील\nमहत्त्वाची कामे करण्यास विलंब करू नका. धंद्यातील समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात मेहनत घेऊन तुमची प्रतिष्ठा वाचवता येईल. सामाजिक क्षेत्रात लोकांचा विश्वास संपादन करता येईल. तुमच्या योजना मार्गी लावता येतील. कोर्टकचेरीच्या कामात सहाय्य मिळू शक��ल. शुभ दि. २५, २७\nमिथुन – परदेशवारीचा योग\nग्रहांची साथ असते तेव्हा प्रयत्नांना लवकर यश येते. रेंगाळत राहिलेली कामे पूर्ण करा. राजकीय क्षेत्रात अधिकार मिळेल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियतेत भर पडेल. नोकरीत चांगला बदल होईल. परदेशात कंपनीद्वारे जाण्याचा योग येईल. प्रत्येक दिवस प्रगतीकारक आहे. थांबू नका. शुभ दि. २७, २८\nकर्क – आर्थिक सहाय्य मिळेल\nमनाची अस्थिरता वाढेल, परंतु आत्मविश्वासाने निर्णय घेता येईल. राजकीय क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. सामाजिक कार्यात आर्थिक सहाय्य व लोकांची मदत मिळेल. कोर्टकचेरीच्या कामात दिलासा मिळेल. व्यवसायात मोठे काम मिळेल. थोरामोठय़ांचा सहवास मिळेल. शुभ दि. २९, ३०\nसिंह – अचूक निर्णय घ्या\nराजकीय क्षेत्रातील वातावरणाचा परिणाम तुमच्या निर्णयावर होऊ शकतो. सामाजिक कार्यात मनावर दडपण येईल. लोकांच्या मनात तुमच्याबद्दल थोडा संभ्रम राहील. प्रयत्नाने सर्व प्रश्नावर उपाय मिळेल. कोर्टकेस व व्यवसायात अडचणी वाढतील. कुटुंबात निर्णय घेताना होणे थोडे कठीण वाटेल. शुभ दि. ३०, ३१\nकन्या – जबाबदारीने प्रश्न सोडवा\nतुमच्या जवळच्या व्यक्ती एखाद्या प्रकरणाने नाराज होण्याची शक्यता आहे. कुटुंबात तुम्हाला जबाबदारीने प्रश्न सोडवावा लागेल. राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा राहील. विरोधक कुरुबुरी करण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक कार्यात योजनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवहाराच्या गोष्टी करताना सावध रहा. शुभ दि. २५, २६\nतूळ – मनस्ताप संभवतो\nमनावरील दडपण कमी होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. राजकीय क्षेत्रात कोणताही निर्णय घेताना सर्वांच्या सहमतीनेच घ्या. वरिष्ठ तुमच्यावर जबाबदारी टाकतील. सामाजिक कार्यात मनस्ताप होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नम्रता ठेवा, परंतु व्यवहारी राहा. अपयशाने खचू नका. शुभ दि. २८, २९\nवृश्चिक – कामाचा वेग वाढवा\nया आठवडय़ात महत्त्वाची कामे वेगाने करून घेता येतील. वेळ फुकट घालवू नका. एखादा निर्णय तुमच्या मनाविरुद्ध होऊ शकतो. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील. तुमचे मुद्दे लोकांना आकर्षित करतील. सामाजिक बांधिलकी दिसेल. स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. शुभ दि. ३०, ३१\nधनु – ताण जाणवेल\nसप्ताहाच्या सुरुवातीला मानसिक व शारीरिक ताण राहील. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रयत्नपूर्वक योजना मार्गी लावता येतील. तुमचा आत्मविश्वास फार महत्त्वाचा ठरणार आहे. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न केल्यास चांगलेच यश मिळेल. मनाची अस्थिरता वाढू देऊ नका. शुभ दि. २८, २९\nमकर – कामाचे कौतुक होईल\nराजकीय क्षेत्रात तुमच्या कार्याचा गवगवा होईल. सप्ताहाच्या मध्यावर एखादा निर्णय व्यवहाराला धरून नसल्याने वाद, तणाव होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात तुमचे तत्त्व कौतुकास्पद ठरेल. लोकांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील लोकांच्या इच्छेनुसार वागावे लागेल. व्यवसायाला चांगली कलाटणी मिळेल. शुभ दि. २६, २७\nकुंभ – सकारात्मक कालावधी\nतुमच्या कल्पना कृत्रिम उतरवण्याची संधी सोडू नका. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या लोकांबरोबर चर्चा करून नव्या तंत्राची, डावपेचांची आखणी करा. सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा लागेल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. सप्ताहाच्या शेवटी गुप्त कारवाया डोके वर काढतील. शुभ दि. २८, २९\nमीन – संधीचा लाभ घ्या\nतुमच्या क्षेत्रातील बऱयाच अडचणी कमी होतील. संधी पाहून नम्रतेने प्रश्न सोडवा. आर्थिक सहाय्य सामाजिक कार्यास मिळू शकेल. राजकीय क्षेत्रात मिळालेले पद टिकवण्याची जिद्द ठेवा. लोकांचे प्रेम मिळवण्यात यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात तुमचे वर्चस्व दिसेल. शुभ दि. २६, २७\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612734", "date_download": "2018-11-17T03:02:08Z", "digest": "sha1:KN3WPQVL7GVCMLLX7CWSDBB27CUDT56S", "length": 7019, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सौरव घोषाल, जोश्ना उपांत्य फेरीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » सौरव घोषाल, जोश्ना उपांत्य फेरीत\nसौरव घोषाल, जोश्ना उपांत्य फेरीत\nआशियाई स्पर्धेत भारताचे स्टार स्क्वॅशपटू सौरव घोषाल, जोश्ना चिनप्पा, दीपिका पल्लीकल यांनी शानदार विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सौरव घोषाल, दीपिका पल्लीकल व जोश्नाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशामुळे स्क्वॅशमध्ये भारताची तीन पदके निश्चित झाली आहेत.\nशुक्रवारी पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात सौरव घोषालने मायदेशी सहकारी हरिंदरपाल संधूला 3-1 अशी मात दिली. आता, उपांत्य फेरीत सौरवसमोर हाँगकाँगच्या चुन मिंगचे आव्हान असेल. याशिवाय, महिला एकेरीतील उपांत्यपूर्व सामन्यात दीपिका पल्लीकलने जपानच्या कोबायाशी मिसाकीचा 3-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. तर जोश्ना चिनप्पानेदेखील शानदार विजय मिळवताना हाँगकाँगच्या चेन लिंगचा 3-1 असा पराभव केला.\nबॅडमिंटनमध्ये श्रीकांत, प्रणॉयचे पॅकअप\nआशियाई स्पर्धेत पुरुष बॅडमिंटनमध्ये भारताला जोरदार धक्का बसला. एकेरीत स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत व एचएस प्रणॉयचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. सलामीच्या लढतीत श्रीकांतला हाँगकाँगच्या नवख्या वोंग विंगने 23-21, 21-19 असे नमवले. तर प्रणॉयला थायलंडच्या केंटपॉनने 21-12, 15-21, 21-15 असे नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.\nमहिला दुहेरीत मात्र भारताच्या अश्विनी पोनप्पा व एन सिक्की रेड्डी जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने प्रतिस्पर्धी मलेशियन चोऊ-ली मेई जोडीवर 21-17, 16-21, 21-19 असा विजय मिळवला.\nशुक्रवारी तिरंदाजीतील मिश्र रिकर्व्ह प्रकारात भारताच्या दीपिका कुमारी-अटानू दास जोडीचा बिशेंडी-ओटोनगोल्ड या मंगोलियन जोडीने 5-4 असा पराभव केला. तसेच कम्पाऊंडमध्ये मिश्र प्रकारात इराणने भारताला 155-153 अशा फरकाने नमवले. भारताच्या ज्योती सुरेखा व अभिषेक वर्मा यांनी इराकवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत त्यांना इराणविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही.\nबेंगळूरसमोर मुंबईचे कडवे आव्हान\nसिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nचार दिवसांचा पहिला कसोटी सामना आजपासून\nभारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष वर्चस्वावर\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/world/meghan-markle-pregnant-the-duke-and-duchess-of-sussex-are-expecting-their-first-child-in-the-spring-2019-3553.html", "date_download": "2018-11-17T02:51:50Z", "digest": "sha1:UVXS5DYXMRYQME4QP6LP5CLPOFCUIIKL", "length": 18944, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलकडे गुडन्यूज ! २०१९ च्या उन्हाळ्यात होणार बाळाचं आगमन | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\n���ग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलकडे गुडन्यूज २०१९ च्या उन्हाळ्यात होणार बाळाचं आगमन\nआंतरराष्ट्रीय दिपाली नेवरेकर Oct 15, 2018 08:33 PM IST\nलंडनच्या राजघराण्याची राजकन्या युजिनीच्या विवाहानंतर पुन्हा एका नव्या गोड बातमीने घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या आयुष्यात लवकरच नव्या चिमुकल्याचं आगमन होणार आहे. २०१९ च्या उन्हाळ्यात ड्यूक आणि डचेस ऑफ सक्सेस म्हणजेच मेगन आणि हॅरी यांच्या बाळाचं आगमन होणार आहे. मे २०१८ मध्ये हे दाम्पत्य विवाह बंधनात अडकले. सध्या प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड च्या दौऱ्यावर आहेत. हा या दाम्पत्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा आहे. नक्की वाचा : स्कोलिऑसिसच्या शस्त्रक्रियेचा व्रण दाखवत जागृती करण्यासाठी लंडनची राजकन्या युजिनानं निवडला बॅकलेस वेडिंग ड्रेस \nमेगन गरोदर असल्याचीही बातमी केन्सिंग्टनच्या ट्विटर अकाउंट वरून जाहीर करण्यात आली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलचं बाळ हे राजघराण्याचा सिंहासनावर दावा करणारा सातवा दावेदार असेल. गेल्या काही दिवसांपासून मेगन गरोदर असल्याची चर्चा होती. आज अखेर ही गोड बातमी सगळ्यांना सांगण्यात आली आहे. पंतप्रधान थेरेसा मे यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवारी हे दाम्पत्य लोकांकडून शुभेच्छा स्वीकारतील.\nTags: प्रिन्स हॅरी मेगन मार्कल रॉयल बेबी लंडन राजघराणं\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/dr-lahane-dean-of-jj-hospital-accused-of-helping-chhagan-bhujbal-257198.html", "date_download": "2018-11-17T02:58:44Z", "digest": "sha1:L75ZCFRWUUL5ICGMAYOSUPH5OW76GTAJ", "length": 5159, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - डाॅ. तात्याराव लहानेंच्या अडचणीत वाढ, मुंबई हायकोर्टानं बजावली नोटीस–News18 Lokmat", "raw_content": "\nडाॅ. तात्याराव लहानेंच्या अडचणीत वाढ, मुंबई हायकोर्टानं बजावली नोटीस\nपदाचा गैरवापर करून छगन भुजबळ यांना मदत केल्या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टाने डॉक्टर तात्या लहाने यांना नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाने लहाने यांना या नोटीशीला 4 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलय.\n31 मार्च : पदाचा गैरवापर करून छगन भुजबळ यांना मदत केल्या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टाने डॉक्टर तात्याराव लहाने यांना नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाने लहाने यांना या नोटीशीला 4 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलय. त्यामुळे आता डाॅ. लहाने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.तात्याराव लहाने, जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता इतकीच त्यांची मर्यादि�� ओळख नाहीये. तर, मोतीबिंदूच्या विक्रमी संख्येने शस्रक्रीया केल्याने पद्मश्री पुरस्काराने गौरवलेले विख्यात नेत्रशल्य विशारद अशी त्यांची गौरवपूर्ण ओळख. लहानेंबाबत काही वाद यापूर्वीही झालेत खरे पण आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपावरुन जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळांना जेलबाहेर बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये ठेवण्यात तात्याराव लहाने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मदत केल्याबद्दल विशेष ईडी कोर्टाने यांना दोषी ठरवलं आणि लहानेंच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेलाय.आता या प्रकरणात लहाने यांना काय शिक्षा करायची याचा फैसला मुंबई हायकर्टाला घ्यायचा आहे. त्यासाठी आता हायकोर्टानं लहाने यांना नोटीस बजावली आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.\nवैयक्तिक संबंधापोटी जेव्हा कर्तव्याला तिलांजली दिला जाते तेव्हा काय होतं याचं हे मोठं उदाहरण. अपेक्षा आहे यातून किमान इतरांनी तरी बोध घ्यावा.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nanded-crime/", "date_download": "2018-11-17T02:22:05Z", "digest": "sha1:OAAM3CAH3TDOSGYPS2TVZVEYLO6QJ2JK", "length": 11823, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nanded Crime- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्ण��� कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला\nनांदेड, 24 आॅगस्ट : कुत्रा घराचा राखणदार आणि सगळ्यात प्रामाणिक प्राणी समजला जातोय. पोलीस खात्यातील श्वान हा दुसरा पोलीस कर्मचारीच...अनेक अशा प्रकरणात त्याची महत्त्वाची भूमिका असते. नांदेडमध्ये अशाच एका प्रकरणात रॅम्बो नावाच्या श्वानाने एका मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या. किनवट येथे भरदिवसा झालेल्या महिला मुख्याध्यापिकेच्या हत्येचा उलगडा झाला. मयत सुरेखा राठोड यांचा खून त्यांचा पती विजय राठोड याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी विजय राठोडने मोठ्या ���ितिफीने पत्नीचा खून करून शांतता पाळली होती. पण पोलिसांना विजय राठोडसह सात जणांवर संशय होता. पोलिसांनी जेव्हा ओळख परडे घेतली तेव्हा रॅम्बो बरोबर आरोपजवळ गेला आणि भुंकू लागला. पोलीस कर्मचाऱ्याने पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी आरोप विजय राठोडकडे नेलं पण पुन्हा रॅम्बोने तेच केलं. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच विजय राठोडने खुनाची कबुली दिली. विजय राठोड हा एका आश्रमशाळेत शिक्षक आहे. तसंच तो राष्ट्रवादीचा कार्यकर्त्या आहे. राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्यासोबत त्याचे अनैतिक संबंध होते. या प्रकरणात पोलिसांनी विजय राठोडसह त्याची प्रेयसी आणि अन्य चारजणांविरोधात गुन्हा दाखल केला.\nVIDEO : धमक्या देणाऱ्या गुंडाची नागरिकांनी केली धुलाई,काढली नग्न धिंड\nआंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीची हत्या\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/football-team-reselection-baichung-bhutia-38471", "date_download": "2018-11-17T03:07:15Z", "digest": "sha1:DNZ74D75XG4TKFP7P6BR37PVR5ZUOJTX", "length": 10509, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "football team reselection baichung bhutia फुटबॉल महासंघावर भुटियाची पुनर्नियुक्ती | eSakal", "raw_content": "\nफुटबॉल महासंघावर भुटियाची पुनर्नियुक्ती\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nकोलकता - माजी कर्णधार बायचुंग भुटियाची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) सल्लागारपदी पुनर्नियुक्ती झाली. गेल्या डिसेंबरमध्ये त्याचा करार संपला होता. त्याचे नूतनीकरण झाले नव्हते.\nकोलकता - माजी कर्णधार बायचुंग भुटियाची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) सल्लागारपदी पुनर्नियुक्ती झाली. गेल्या डिसेंबरमध्ये त्याचा करार संपला होता. त्याचे नूतनीकरण झाले नव्हते.\nगेल्या महिन्यात तांत्रिक समितीवरूनही त्याला हटविण्यात आले होते. त्याच्याऐवजी नामवंत फुटबॉलपटू श्‍याम थापा यांची नियुक्‍ती झाली होती. भुटियाने सांगितले की, \"मी करार एका वर्षाने वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. आम्ही आता ग्रासरुट उपक्रमाव�� भर देऊ. माझ्या पहिल्या कार्यकाळात मी याच क्षेत्रावर भर दिला होता.'\nबेस्टचा 769 कोटी तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nमुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20चा 769 कोटी 68 लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी रात्री उशिरा बेस्ट समितीमध्ये मंजूर झाला. बेस्टचा...\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nपुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन...\nआईवडिलांचे छत्र हिरावलेल्यांना कपडे वाटप\nगोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही....\nविद्यार्थी झाले अतिथी संपादक\nपिंपरी - वृत्तपत्र म्हणजे काय..., ते कसे छापले जाते..., ते कसे छापले जाते..., बातम्या कुठून मिळतात..., बातम्या कुठून मिळतात..., मीडियाविषयी आस्था..., त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/caltrops-fruit-1627390/", "date_download": "2018-11-17T03:28:09Z", "digest": "sha1:MKSONWCAGRBZAFZPMBPMKEK7XZ53E2KT", "length": 16456, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "caltrops fruit | पिंपळपान : गोखरू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nगाईच्या पायाला गोखरूचा काटा टोचतो म्हणून गोक्षुर व खुरांचा वेध घेतो म्हणून गोखरू असे नाव पडले आहे.\n(शंभर वर्षे जगण्याकरिता गोखरू, निरामय आयुष्याकरिता गोखरू)\nडॉ. वा. ग. देसाई यांच्या मते zygophylleoe (झायगोफिलिए) या वर्गात गोखरूचा समावेश होतो. हा वर्ग उष्ण कटिबंधात, परंतु सुक्या जमिनीत होतो. गोखरू पसरणारे लहान औषध ट्रेलिंग प्लँट आहे. या वर्गात क्षुप आणि झाळकट वृक्ष आहेत. या वर्गाचे सताप वर्गाशी साम्य आहे. भारतात सर्वत्र रेती प्रदेशात, रूक्ष जमिनीत, कोकणात कातळावर, राजस्थान, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कच्छ, काठेवाड, बिहार, बंगाल, तामिळनाडू असा सर्वत्र होतो. दक्षिण भारतात समुद्रकाठी होतो. मराठवाडय़ात क्वचित प्रसंगी उकिरडय़ावर, पडीक जमिनीत होतो. गोखरूच्या फळांच्या आकारापेक्षा किंचित लहान चपटय़ा आकाराची फळे असणारे क्षुद्र गोखरू किंवा क्षुद्र सराटे ही एक जात सर्वत्र आढळते. त्याचा औषधांत उपयोग नाही. बडा गोखरू नावाची आणखी एक गोखरूची जात सर्वत्र आढळते. त्याचा औषधांत उपयोग नाही. बडा गोखरू या नावाची आणखी एक गोखरूची जात आहे. त्याला पहाडी गोखरू, दक्षिण गोखरू या नावांनी ओळखले जाते. याला नेमके चार कोटे असतात. या प्रकारांशिवाय हसक नावाची एक जात सिंध, पंजाब, बलुचिस्तान इत्यादी प्रदेशांत आढळते. याचे फळ एका टोकास जाड आणि दुसऱ्या टोकास निमुळते असून त्यास पंख आणि दोन बिया असतात. गोखरूचे मूळ बारीक असून चिकट आणि जास्तीत जास्त लांबी १२ सेंटिमीटर, रंग फिक्कट उदी, चव गोडसर तुरट, किंचित सुगंध असतो. मुळापासून चार ते पाच नाजूक फांद्या निघून त्या जमिनीवर सपाट पसरलेल्या असतात, त्या लोहयुक्त असतात.\nगाईच्या पायाला गोखरूचा काटा टोचतो म्हणून गोक्षुर व खुरांचा वेध घेतो म्हणून गोखरू असे नाव पडले आहे. काटे असतात म्हणून कण्ट, फळाची सहा अंगे असतात म्हणून त्यास षडंग, काहींना तीन काटे असतात म्हणून त्रिकण्ट, उसासारखा गोड वास मुळांना येतो म्हणून इक्षुगन्धा, गोखरूचे काटे चवीला गोड म्हणून स्वादुकण्टक, फळे काटेरी असतात म्हणून त्याल कण्टफल असे म्हणतात.\nऔषधांत प्रामुख्याने फळे आणि मुळे असतात. चूर्णाकरिता फळे, काढय़ासाठी मुळांचा विशेषत्वाने उपयोग ���ेला जातो. संपूर्ण पंचांग ताजे असल्यास त्याचे गुण अधिक असतात. नेहमीच्या वापरासाठी लहान गोखरूचे फळ वापरावे. त्यात शोधन गुण अधिक असतात. बडा गोखरूमध्ये पिच्छिल्ल गुण अधिक आहेत. त्यामुळे त्याचा वापर रसायन, पुष्टिकारक योग, मधुमेह, मूतखडा, प्रदर इत्यादी विकारांत विशेष लाभप्रद आहे. गोखरू, मधुर रस, शीतवीर्य मधुर विपाक, स्निग्ध, गुरू, बल्य गुणाचे आहे. चरकसंहितेप्रमाणे गोखरूचा उपयोग कृमिघ्न, अनुवासनोपग, मूत्रविरेचनीय आणि शोथहर म्हणून सूत्रस्थान अ. ४ मध्ये सांगितला आहे.\nसुश्रुताचार्यानी गोखरूचा उपयोग वाताश्मरीभेदनासाठी सांगून, लघु पंचमुळे, कण्टक पंचमुळे, विदारीगंध व वीरतर्वादि गणांत गोखरूचा समावेश केला आहे. औषधीसंग्रह या पुस्तकात गोखरूचा उपयोग स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक आणि बल्य म्हणून सांगितला आहे. डॉ. वा. ग. देसाई यांच्या मते गोखरू शीतस्वभावी असून मूत्रपिंडास उत्तेजक आणि मूत्रेन्दियाच्या श्लेषमल त्वचेवर रोपणकार्य होते. गोखरू मूत्रल असल्यामुळे अनुलोमक आहे. लहान प्रमाणात दिल्यास ग्राही आणि मोठय़ा प्रमाणावर दिल्यास सारक गुणाचा लाभ होतो. गोखरू वृष्य, गर्भस्थापक, शीतवीर्य असूनही वातपित्तशामक आहे. गोखरूत वेदनास्थापन हा गुण अल्प प्रमाणात आहे. गोखरू दीर्घकाळ पडून राहिल्यास कीड लागते. असे गोखरू वापरू नये. गोखरूचे शरीरात विविध प्रकारे कार्य चालते. पण प्रामुख्याने चार महत्त्वाचे गुणच शरीरातील विविध स्रोतसांच्या रोगांवर अ‍ॅण्टिबायोटिक्सपेक्षाही व्यापक वाईड स्पेक्ट्रमसारखे काम करताना दिसतात. मूत्रोत्पत्ती, शोथहर, कृमिघ्नता, शीतवीर्य या गुणांमुळे किमान २५ रोग आणि लक्षणांवर गोखरूचा अनिवार्य वापर आहे.\n– वैद्य प. य. वैद्य खडीवाले\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nजर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनवर हरित लवादाकडून १०० कोटींचा दंड\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/babri-masjid-could-have-been-saved-say-madhav-godbole-1630826/", "date_download": "2018-11-17T03:05:13Z", "digest": "sha1:ZV5P7PKTHRMZZQQFNDR3PV2UT2XJGPDI", "length": 17061, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Babri Masjid could have been saved say Madhav Godbole | .. तर, बाबरी मशीद वाचवता आली असती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\n.. तर, बाबरी मशीद वाचवता आली असती\n.. तर, बाबरी मशीद वाचवता आली असती\nराष्ट्रपती राजवट लागू करताना कलम ३५५ चाही वापर करावा ही सूचना केंद्राला केली होती.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ उपक्रमांतर्गत प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी माधव गोडबोले यांची सोमवारी मुलाखत घेतली.\nमाजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे प्रतिपादन\nअयोध्येतील राममंदिर शीलान्यास कार्यक्रम हा बाबरी मशिदीला धक्का पोहोचविणार याची कल्पना असल्याने गृह विभागाने आपत्कालीन योजना केली होती. ३५६ कलमाचा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू करून उत्तर प्रदेशातील कल्याणसिंग सरकार बरखास्त करावी ही सूचना सरकारला करण्यात आली होती. हे होऊ शकले असते तर बाबरी मशीद वाचवता आली असती, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी केले. यापूर्वी गरज नसताना शंभर वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये तसे करणे योग्य ठरले असते. पण, तत्कालीन केंद्र सरकारने ते केले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ उपक्रमांतर्गत प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी माधव गोडबोले यांची मुलाखत घेतली. चार पंतप्रधानांसमवेत काम केलेल्या गोडबोले यांनी प्रशासनातील वेगवेगळे अनुभव उलगडताना बाबरी मशीद प्रकरणावर नवा प्रकाशझोत टाकला.\nगोडबोले म्हणाले,‘ बाबरी मशिदीचे पतन ही स्वातंत्र्यानंतरची मोठी धक्का देणारी घटना घडू शकते याचे अनुमान बांधत गृह विभागाने उत्तर प्रदेशातील कल्याणसिंग सरकार बरखास्त करण्याची सूचना केली होती. त्याला गृह आणि विधी विभागाने मंजुरी दिली होती. सरकारला राष्ट्रपतींची स्वाक्षरी घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करता येते. कलम ३५५ अन्वये केंद्र सरकार त्या ठिकाणी सैनिक पाठवून जागेचा ताबा घेऊ शकतात.\nराष्ट्रपती राजवट लागू करताना कलम ३५५ चाही वापर करावा ही सूचना केंद्राला केली होती. यासंदर्भात माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेले पुस्तक वाचनात आले. ‘या प्रकरणात मला पक्षाने बळीचा बकरा केले,’ असे राव यांनी म्हटले आहे. बाबरी मशीद वाचली तर श्रेय काँगेसला आणि मशीद पडली तर दोष पंतप्रधानांचा, अशा द्विधा मन:स्थितीत मी होतो, असेही राव यांनी नमूद केले आहे.\n‘बोलायचे पुष्कळ करायचे काहीच नाही’, अशी परिस्थिती गेल्या ७० वर्षांपासून आहे. त्यात आजही बदल झालेला नाही, हे खेदाने म्हणावेसे वाटते, असे सांगून गोडबोले म्हणाले,‘ लोकपालबद्दल भाजप आग्रही होता. पण, भाजप सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे झाली तरी लोकपाल नियुक्तीची प्रक्रियादेखील सुरू झालेली नाही. यामध्ये समाज माध्यमेदेखील आग्रही दिसून येत नाहीत.’\n‘माझी दिशाभूल करण्यात आली’ हा सध्याच्या राजकीय आणि प्रशासनातील परवलीचा शब्द झाला आहे. ‘आदर्श’ प्रकरण हाताळणाऱ्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले होते, याकडे लक्ष वेधून गोडबोले म्हणाले, कोळसा घोटाळ्यात तर कोळसा मंत्रिपदाची जबाबदारी असणाऱ्या पंतप्रधानांनी ‘कोळसा सचिवाने दिशाभूल केली’, असे वक्तव्य केले होते. सचिव दर्जाचा अधिकारी मंत्र्याची दिशाभूल करू शकतो ही घटनाच हास्यास्पद आहे.\nधर्मनिरपेक्षता बाजूला ठेवणे घातक\nमोदी सरकारचे, विकास हे ‘लॉग इन’ असून हिंदुत्व हा ‘पासवर्ड’ आहे, या विधानासंदर्भात भाष्य करताना माधव गोडबोले म्हणाले,की विकासाचे क���म हा सरकारच्या स्वभावाचा भाग असला तरी हिंदूुत्वाकडे असलेला कटाक्ष हा त्रासदायक भाग आहे. देशातील २० टक्के लोकसंख्या अल्पसंख्याकांची आहे. येत्या १०-१५ वर्षांत ती ३५ टक्के होईल. अशा देशाचा कारभार हिंदूुत्वाच्या नजरेतून करणे योग्य होणार नाही. धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवणे घातक ठरेल.\n* इंदिरा गांधी या नेहरू यांच्यापेक्षाही प्रभावी आणि शक्तिशाली पंतप्रधान होत्या.\n* देशामध्ये भ्रष्टाचाराविरोधात फारच थोडय़ा प्रमाणावर कारवाई झाली.\n* लोकपाल संदर्भात जनहित याचिकेवर ३२ वेळा सुनावणी झाली असून हा गिनीज बुकमध्ये नोंदवण्याजोगा विक्रम आहे.\n* एखाद्या गोष्टीवर न्यायालयात ९० दिवसांत स्थगिती उठवली गेली नाही तर संबंधित याचिका रद्द करावी, अशी माझी भूमिका आहे.\n* पद सोडावे लागेल हे वास्तव असून त्याची तयारी नसलेल्यांनी सरकारी नोकरीमध्ये येऊ नये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7587", "date_download": "2018-11-17T03:20:27Z", "digest": "sha1:MUBQBGGQ2D7WJWSX7QACW2T6RJ3DDD66", "length": 15955, "nlines": 193, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुमित्रा भावे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोई�� + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुमित्रा भावे\nमाझी 'कॅथलिक' मैत्रीण फ्रान्सिस - सुमित्रा भावे\nसुमित्रा भावे - सुनीक सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.\nसुमित्रा भावे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगणारा हा लेख.\nRead more about माझी 'कॅथलिक' मैत्रीण फ्रान्सिस - सुमित्रा भावे\n'कासव'ला ६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ\n६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.\n'कासव'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळानं गौरवण्यात आलं आहे.\nडॉ. मोहन आगाशे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी केलं आहे.\n'व्हेंटिलेटर', 'दशक्रिया', 'सायकल' या मराठी चित्रपटांनाही यंदा पुरस्कार मिळाले आहेत.\nसर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.\nमायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.\nRead more about 'कासव'ला ६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ\nपरिवर्तन ट्रस्ट निर्मित लघुपट - 'जागृती' व 'मन की आँखे'\n७ एप्रिल हा दिवस जगभरात 'जागतिक आरोग्य दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य संस्थेनं 'नैराश्य', म्हणजे 'डिप्रेशन' या आजारावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. आणि म्हणून या वर्षीची संकल्पना आहे - 'चला बोलूया - नैराश्य टाळूया' ('Depression– Let’s talk').\nRead more about परिवर्तन ट्रस्ट निर्मित लघुपट - 'जागृती' व 'मन की आँखे'\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nअस्तु - So be it : माणूसपणाच्या शोधाची कथा\n'मुळी अधिक जाणिवेचे | अधिष्ठान आहे' अशा शब्दांत दासबोधात अंतरात्म्याची एक ओळख सांगितली आहे. माणसाचा सत्याचा शोध युगानुयुगे चालत आलेला आहे. पण हा सत्याचा शोध माणसाच्या माणूसपणाच्या जाणिवेतच रुतला आहे का जाणिवेच्या पलीकडचं काही सत्य असतं की नाही जाणिवेच्या पलीकडचं काही सत्य असतं की नाही असे अनेक प्रश्न व त्यांचा उहापोह 'अस्तु - so be it' च्या निमित्ताने डोक्यात येतात. चित्रपटाच्या सुरवातीलाच 'सत्य हे जाणिवेतून येतं' (Truth stems from awareness) अशासारखं एक वाक्य आहे. हा ह्या चित्रपटाचा आत्मा म्हणायला हरकत नसावी.\nRead more about अस्तु - So be it : माणूसपणाच्या शोधाची कथा\nसौभाग्यवती मालविकादेवी सत्यशील जहागिरदार - सुमित्रा भावे\nएक लेखिका आणि एक अभिनेत्री.\nया दिग्दर्शिकेला एक संहिता लिहायची आहे.\nपण या संहितेचा शेवट कसा असावा\nआपली संहिता आपल्याला लिहिता येते का\nया चौघींना आपल्या संहितेचा सुखांत करता येईल का\nसुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स व अशोक मूव्हीज प्रा. लि. यांच्या सहकार्यानं सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या विचित्र निर्मिती या संस्थेनं 'संहिता'ची निर्मिती केली आहे.\nअनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला असून दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं या चित्रपटानं पटकावली आहेत.\nRead more about सौभाग्यवती मालविकादेवी सत्यशील जहागिरदार - सुमित्रा भावे\n'हा भारत माझा' - दिग्दर्शकांचं पत्र\nम्हटलं तर गोष्ट तशी साधी आहे...\nइंद्र सुखात्मेचा बारावीचा निकाल लागला आहे, आणि त्याला इंजीनियरिंगला प्रवेश घ्यायचा आहे.\nलहानपणापासूनचं त्याचं स्वप्न होतं, आपण इंजीनियर व्हायचं. पण त्याच्या अण्णांना, म्हणजे वडिलांना वाटतंय, मुलांनी आपल्याला मोठ्या खर्चात घालण्यापेक्षा थोडी वेगळी वाट घेऊन समाधानी व्हावं.\nइंद्रला मार्क पडलेत ९०%. पण अ‍ॅडमिशन थांबली आहे ९१ टक्क्यांवर\nआईचं म्हणणं इतकंच, की मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे.\nआमच्या ’हा भारत माझा’ या नव्या चित्रपटाची ही गोष्ट इतकी साधी आहे - तुमच्या आमच्या घरातली.\nRead more about 'हा भारत माझा' - दिग्दर्शकांचं पत्र\n'हा भारत माझा' - सुमित्रा भावे\nअण्णा हजार्‍यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 'जनलोकपाल विधेयक' संमत व्हावं, या मागणीसाठी आंदोलन छेडलं, आणि बघताबघता अख्खा देश या आंदोलनात सामील झाला. उपोषणं, मोर्चे, चर्चा, वादविवाद असं कायकाय घडू लागलं. या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं अशक्य होऊन बसलं. या ऐतिहासिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'हा भारत माझा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोव्यात भरलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला. मायबोली या विचारप्रवर्तक चित्रपटाची माध्यम प्रायोजक आहे.\nRead more about 'हा भारत माझा' - सुमित्रा भावे\nअण्णा सुखात्म्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांची पत्नी, लग्न झालेली मुलगी वर्षा आणि राघव व इंद्र ही दोन मुलं. अण्णा हजार्‍यांच्या आंदोलनानं देश ढवळून निघाला, आणि नेमकं तेव्हाच अण्णा सुखात्म्यांच्या कुटुंबातही एक वादळ निर्माण झालं. राजकीय पक्षांशी बांधिलकी असणार्‍या, नसणार्‍या, तरुण, वृद्ध स्त्रीपुरुषांना अण्णा हजार्‍यांच्या आंदोलनानं विचारात पाडलं, नेमकं तेव्हाच अण्णा सुखात्म्यांच्या कुटुंबासमोर एक मोठाच पेच निर्माण झाला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/asian-games-2018-india-won-two-gold-on-sixth-day/", "date_download": "2018-11-17T02:34:26Z", "digest": "sha1:2PAHG3AYPPVTPZTMOIZBSGZS5MIHX4MO", "length": 15489, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "पदकांची लयलूट,हिंदुस्थानची सिल्व्हर ज्युबिली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nतरुणीने ट्विट करताच रोडरोमिओ गजाआड\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\n20 आणि 21 नोव्हेंबरला शिवसेना भवनात स्पर्धा रंगणार\n‘मृद्गंध’ पुरस्कार, विक्रम गोखले यांना जीवनगौरव\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊ���फुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nपदकांची लयलूट,हिंदुस्थानची सिल्व्हर ज्युबिली\nहिंदुस्थानी खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची लयलूट शुक्रवारीही सुरूच राहिली. हिंदुस्थानच्या शिलेदारांनी टेनिस, रोइंग (नौकानयन), नेमबाजी, कबड्डी या खेळांमधून सहाव्या दिवशी दोन सुवर्ण, एक रौप्य व चार कास्यपदकांवर मोहोर उमटवली. याचसोबत हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची सिल्व्हर ज्युबिलीही साजरी केली. यामध्ये सहा सुवर्ण, पाच रौप्य व चौदा कास्यपदकांचा समावेश आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘अच्छे दिन’ ही निव्वळ अफवा- कन्हैयाकुमार\nपुढीलमेट्रोची नाइट शिफ्ट सुरू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/manohar-parrikars-advice-to-journalists-who-criticise-dance-naked/", "date_download": "2018-11-17T03:17:19Z", "digest": "sha1:KQD6GG7CYIGEJYIHUMSXF4RW4HXW4QAD", "length": 17399, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "कपडे काढा आणि नागडे नाचा,पर्रीकरांची पत्रकारांवर आगपाखड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची शिवसेनाप्रमुखांना मानवंदना\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nकपडे काढा आणि नागडे नाचा,पर्रीकरांची पत्रकारांवर आगपाखड\nपरखडपणे लिखाण करणाऱ्या पत्रकारांवर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आगपाखड केली आहे. उगाच वायफळ बडबड करणाऱ्या पत्रकारांनी कपडे काढून नागडं नाचावं असं धक्कादायक वक्तव्य पर्रीकर यांनी केलं आहे.\nपणजीपासून जवळपास ४० किलोमीटर दूर असलेल्या सात्तारी इथे भाजपाची एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. या सभेत बोलताना त्यांनी म्हटलं की “मला आठवतंय की १९६८ मध्ये अमेरिकेतील वॉटरगेट घोटाळ्याबाबतएका संपादकाने संपादकीय लिहलं होतं, जे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना उद्देशून होतं. मला सांगा हे संपादकीय त्यांच्यापर्यंत कसं काय जाणार\nपुढे पर्रीकर म्हणाले की “काही लोकांना त्यांच्या मर्यादा कळत नाही ते उगाच बडबडत बसतात,माझा त्यांना एक चांगला सल्ला आहे कपडे काढा आणि नागडे नाचा”\nएका वृत्तपत्राबाबत बोलताना त्यांनी ही खालच्या पातळीवरील टीका केली. पर्रीकर म्हणाले की “मी त्या वृत्तपत्राचं नाव घेणार नाही,त्या वृत्तपत्राचे संपादक हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संपादक होते, त्यांना वृद्धापकळात इथे आणलं होतं, आणि त्यांच्या वृत्तपत्राचा खप हा १००० इतका होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनोटाबंदी हाय हाय, बँक कर्मचा-यांचा आंदोलनाचा इशारा\nपुढीलसल्लागारांनी राहुल गांधींना ‘सल्ला’ देऊन ‘गार’ केलं, काँग्रेसमध्ये असंतोष\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/old-building-collapse-in-pune/", "date_download": "2018-11-17T02:05:52Z", "digest": "sha1:KRFW3EQ7HELTWHMYX4H5CB5CHRG2AEK7", "length": 16690, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुण्यात दोन मजली इमारत कोसळून ५ जण जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवू���च तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nपुण्यात दोन मजली इमारत कोसळून ५ जण जखमी\nपुण्याच्या केशवनगर- मुंढवा परिसरात – कोसळली आहे. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून, ८ जणांना ढिगाऱ्याखालून आतापर्यंत बाहेर काढण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरु असून घटनास्थळी पुणे महापालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. या इमारतीच्या तळ मजल्याला गोठा असून त्यातील गुरे देखील ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. सदर इमारत ही ३० वर्ष जूनी असून पुणे महापालिकेने रहिवाशांना नोटीसही बजावली होती.\nसविस्तर वृत्त थोड्याच वेळात\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलव्हिडीओ- त्याने नको तिथे स्पर्श केला, तिने त्याला धरून हाणला\nपुढीलहजारो दिव्यांच्या साथीने सिंधी समाजाचा धर्मांतर विरोधी निर्धार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nदोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत पंधरा जण गंभीर जखमी\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/automobiles/page/4", "date_download": "2018-11-17T03:00:21Z", "digest": "sha1:RJAXTJT5BF2W6XYSHHBZYZRZOO6XSLZF", "length": 8293, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Automobiles Archives - Page 4 of 19 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nहार्ले डेविडसनच्या दोन दमदार बाईक्स बाजारात\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी हर्ले डेविडसन बाईक कंपनीने बुधवारी आपल्या दोन नव्या बाईक्स बाजारात लाँच केल्या आहेत. या बाईन्स नाव सॉफ्टेल डीलक्स आणि लो र���यडर आहे. कंपनीने याआधी भारतात फॅट बॉय या बाईकचे ऍनिव्हर्सरी एडीशन लाँच केले आहे. या बाईकची एक्स -शोरूम किंमत 19.71लाख रूपये इतकी आहे.भारतात नव्या Harley Davidson Softail Deluxe बाईकला लाईनअपमध्ये Fat ...Full Article\nहोंडाची नवी बाईक बाजारात\nऑनलाईन टीम / मुंबई : होंडाने नवी बाईक बाजारात लाँच केली आहे. होडाने सीबी शाईनचे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणले होते. याआधी कंपनीने ही गाडी ऑटो एक्सपो 2018मध्ये सादर केली ...Full Article\nमारूती ‘स्विफ्ट’ची नवी एडिशन लाँच\nऑनलाईन टीम / मुंबई देशातील सर्वात लोकप्रिय कार मारूती सुझुकी स्विफ्ट गाडीची नवी ऐडिशन लाँच करण्यात आले आहे. स्विफ्ट 2018 असे या नव्या एडिशनचे नाव असून दिल्लीततील ऑटो एक्स्पो ...Full Article\n‘सिलिरियो’ची नवी गाडी बाजारात\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ‘मारूती सुझुकी’ने सिलेरियो हॅचबॅकचे नवे टॅक्सी व्हर्जन ‘टुअर एच2’बाजारात सादर केले आहे. ‘टूअर एच 2’ही गाडी सिलेरियांच्या व्हेरिएंटवर आधारित आहे. ‘टूअर एच2’मध्ये स्पीड ...Full Article\nहिरोने लाँच केली दमदार बाईक\nऑनलाईन टीम / मुंबई : देशातील सगळय़ात मोठी दुचाकी बनवणारी कंपनी हिरोने ‘एक्सट्रीम 200 आर ही नवी बाईक लाँच केली आहे. तरूणांना आकर्षिक करण्यासाठी हिरोने ही नवी बाईक आणाल्याचे ...Full Article\n‘या’ कारची किंमत आहे तब्बल 1.45 कोटी \nऑनलाईन टीम / मुंबई : मासेराती या कार कंपनीने आपली पहिली एसयूव्ही कार केली आहे. ‘लेवांटी’असे या कारचे नाव असून स्टँडर्ड, ग्रांस्पोर्ट आणि ग्रांलूस्सो या तीन व्हेरिएंटमध्ये ही कार ...Full Article\nडॅटसन रेडी गोचे एएमटी व्हर्जन लाँच\nऑनलाईन टीम / मुंबई : डॅटसन कंपनीने रेडी गो 1.0 लटिर इजिनचे एएमटी व्हर्जन लाँच केले आहे. हे व्हर्जन T(O) आणि S हे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. यांची किंमत ...Full Article\nब्रिझाचे पेट्रोल व्हेरिएंट लवकरच बाजारात \nऑनलाईन टीम / मुंबई : मारुतीची एसयूव्ही व्हिटारा ब्रिझाला भारतामध्ये मोठय़ प्रमाणावर मागणी आहे. एसयूव्ही आवडणारे मारुतीच्या या गाडीला पसंती देत आहेत. भारतातल्या यशस्वी एसयूव्हीमध्ये व्हिटारा ब्रिझाचे नाव घेतले ...Full Article\n‘रेनॉ’ची भारतातील बेस्ट सेलिंग कार कंपनीने मागवल्या परत\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली ‘रेनॉ’ या कंपनीला भारतातील त्यांची बेस्ट सेलिंग कार ‘व्किड’ला तांत्रिक बिघाडामुळे रिकाल करावे लागले आहे. तांत्रिक बिघाड ही किती कारमध्ये आहे, हे अद्यापही सांगण्यात ...Full Article\n���ारूती सुझुकीची स्वीफ्ट कार लवकरच होणार लाँच\nऑनलाईन टीम / मुंबई : मारूती सुझूकीची स्वीफ्ट कार लवकरच लाँच करणार आहे. स्विफ्टचे थर्ड जनरेशन मॉडशल 7 फेब्रुवारी रोजी ऑटो एक्सपो 2018मध्ये लाँच करणार आहे. तर या स्विफ्टची ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-bans-junk-food-in-school-canteens-260122.html", "date_download": "2018-11-17T02:33:29Z", "digest": "sha1:K4UHWMITRGJ7J5QTQIYSQMK7DRSSSCRA", "length": 12333, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाळांमधल्या कॅन्टीनमध्ये 'जंक फूड'वर बंदी", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार ल���कांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nशाळांमधल्या कॅन्टीनमध्ये 'जंक फूड'वर बंदी\n09 मे : शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयविकार यांच्यासह अन्य आजारांचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने शाळेनच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडची विकायला बंदी घतली आहे.\nमीठ, साखर आणि मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि अन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळांमध्ये जंक फूड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nया खाद्यपदार्थांवर बंदी :\nपिझ्झा, बर्गर, नुडल्स, कोल्ड्रिंक्स, बिस्किट, केक, चिप्स, चॉकलेट्स, पाणीपुरी, रसगुल्ले, गुलाबजाम, पेढा\nया पदार्थांना प���वानगी :\nइडली, सांबर, वडा, पुलाव, पराठा, उपमा, खीर, दलिया, भाज्यांचे सँडवीच, नारळाचे पाणी, जलजिरा, पपई, टोमॅटो, अंडी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/16.html", "date_download": "2018-11-17T03:04:38Z", "digest": "sha1:LU6ZXTMYTGPC3BGPWE2LQVYPAHH72QUM", "length": 4677, "nlines": 89, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर न्यूज बुलेटीन शनिवार, १६-९-२०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअहमदनगर न्यूज बुलेटीन शनिवार, १६-९-२०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकर्जत न्यायालयाच्या सुरु असलेल्या निकृष्ट बांधकामाचे पितळ पडले उघडे\nनगर-दौंड रस्त्यावर कोळगाव फाट्याजवळ एसटी बसला अपघात.\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पोलिस कोठडी.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करणार\nशहीद जवानाच्या अंत्यविधीवेळी गॅलरी कोसळली. नऊ महिला जखमी.\nभगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या भाषणाला पिपल्स हेल्पलाईनचा विरोध.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच��या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T02:11:15Z", "digest": "sha1:HLFWIFE7ETJJJU4PZMQ7WEFUBI5DNOCP", "length": 8351, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली : घर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बिल्डर दिवाळखोरीत निघाल्यास त्याच्या संपत्तीत अशा गुंतवणूकदारांचाही वाटा असेल, ज्याला बुकिंगनंतर घराचा ताबा मिळालेला नाही. गुंतवणूकदाराला किती वाटा द्यायचा, ते संबंधित बिल्डरच्या कर्जावर अवलंबून असेल.\nकेंद्रीय कॅबिनेटमध्ये याबाबत अध्यादेश काढण्यात आला. दरम्यान या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हा बैठकीतील चर्चेचा मुद्दा असेल, असं बोललं जात होतं. मात्र त्यावर चर्चा करण्यात आली नाही.\nसध्याच्या कायद्यानुसार बिल्डर दिवाळखोरीत निघाल्यास त्याच्या संपत्तीवर पहिला हक्क बँकांचा असतो, ज्या बँकांकडून बिल्डरने कर्ज घेतलेलं आहे. मात्र पैसे भरुनही ज्या ग्राहकांना घराचा ताबा मिळालेला नाही, त्या ग्राहकांना तसंच वाऱ्यावर सोडलं जाऊ शकत नाही, असं समितीचं म्हणणं आहे.\nअहवाल तयार करणाऱ्या समितीच्या म्हणण्यानुसार, दिवाळखोर बिल्डर किंवा त्याची कंपनी विकून किती पैसे मिळतील, त्यामधून किती वाटा गुंतवणूकदारांना द्यायचा याचा निर्णय विविध निकषांवर घेतला जाईल. बिल्डरकडून किती पैसा वसूल करायचाय आणि किती घर खरेदीदारांना पैसा मिळाला नाही आणि त्यांचं किती देणं आहे, ते सर्वात अगोदर पाहिलं जाईल. या सर्व विश्लेषणानंतर खरेदीदारांना पैसे देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यासाठी बँक आणि तज्ञांचा सल्ला घेऊन अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमेट्रोचा ट्रॅक ओलांडणारा तरुण थोडक���यात बचावला \nNext articleशेवटच्या तिमाहीत राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याची शक्‍यता\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T02:12:03Z", "digest": "sha1:TWFLLTSBOPFOFJEWYTHWTO2QIBON6XDB", "length": 12367, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपच्या राजवटीत फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लावणेही देशद्रोह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभाजपच्या राजवटीत फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लावणेही देशद्रोह\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची सरकारवर घणाघाती टीका\nआता फक्त टायर फुटले, निवडणुकीत नशीब फुटणार; शिवसेनाला टोला\nकोल्हापूर – भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत घरात फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लावणेही देशद्रोह ठरल्याचा ठपका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठेवला आहे. तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत त्यांना “मुहूर्त मंत्री’ अशी उपमा दिली आहे. तर आता फक्त टायर फुटले आहे, या निवडणुकीत नशीब फुटणार असल्याचा इशारा शिवसेनेला लगावला आहे.\nकॉंग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंत आणि साहित्यिकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या अनुषंगाने त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.\nहैद्राबाद येथील कवी वरवरा राव यांच्यावरील कारवाईचा संदर्भ देताना ते म्हणाले की, त्यांच्या मुलींच्या घराची झडती घेताना पुणे पोलिसांनी त्यांना हिंदू असताना घरी देवी-देवतांऐवजी फुले-आंबेडकरांच्या फोटो का लावता असा संतापजनक सवाल केला. हे सरकार फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, ही विचारधारा समाजात इतकी खोलवर रूजली आहे की, त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर येथील जनता भाजप व शिवसेने���े हे सरकार समूळ उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.\nकोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही विखे-पाटील यांनी खरमरीत टीका केली. ते राज्याचे केवळ महसूलमंत्री नसून “मुहूर्तमंत्री’ देखील आहेत. मंत्रीमंडळ विस्तार केव्हा होणार, शेतकरी कर्जमाफी केव्हा जाहीर होणार, मराठा आरक्षणासंदर्भात प्रक्रिया केव्हा होणार, भाजप-शिवसेनेची युती तुटणार की राहणार, असे सारे मुहूर्त तेच जाहीर करत असतात. आता जनता या सरकारला केव्हा घरी बसवणार, याचाही मुहूर्त चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करून टाकावा, असा टोला विरोधी पक्षनेत्यांनी लगावला.\nमुंबई-नाशिक प्रवासादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर फुटल्याच्या घटनेवरून त्यांनी शिवसेनेवर निशाना साधला. आदित्य ठाकरेंच्या ड्रायव्हरने गाडीवर नियंत्रण मिळवले, ते बरे झाले. पण उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेवरील नियंत्रण सुटले आहे, त्याचे काय आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटण्याची घटना म्हणजे शिवसेनेला नियतीने दिलेला एक इशारा आहे. आता फक्त गाडीचा टायर फुटला आहे. ते सत्तेतून तातडीने बाहेर पडले नाहीत तर पुढील निवडणुकीत त्यांचे नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही, असे विखे-पाटील म्हणाले.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा संशयीत मारेकरी सचिन अंदुरे औरंगाबादेत कपड्याच्या दुकानात नोकरी करतो. दुसरा आरोपी शरद कळसकर कोल्हापुरात लेथमशीनवर काम करतो. डॉ. दाभोलकरांच्या विचारधारेशी तसूभरही संबंध नसताना हे आरोपी थंड डोक्‍याने त्यांची हत्या करतात. याचाच अर्थ त्यांची डोकी कोणी तरी भडकावली असून, तो “महागुरू’ कोण असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात सनातन संस्था व त्यांचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी का होत नाही असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात सनातन संस्था व त्यांचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी का होत नाही अशी विचारणाही त्यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेअरबाजारातील नफेखोरी थांबता थांबेना\nNext articleविद्यापीठाच्या मानांकनात सुधारणा होण्याची चिन्हे\nकोल्हापूरच्या रणरागिणींची दुचाकीवरून लेह – लदाख सफर\nराईट एज्युकेशन ही संकल्��ना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nपानसरे हत्या प्रकरणी अमोल काळेला 22 पर्यंत पोलीस कोठडी\nराजस्थानात भाजपकडून 43 आमदारांचा पत्ता कट\n… तर सव्वाशे कोटी भारतीयांची नावे बदलून राम ठेवा – हार्दिक पटेल\nभाजपचे ‘ते’ राष्ट्रवादी, इच्छुकांचे समर्थक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-243583.html", "date_download": "2018-11-17T02:41:13Z", "digest": "sha1:HKJWVWFQYG7KW37JNH2PFNDJVSMJMFDI", "length": 12910, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "50 देश पालथे घालून हाती काही लागलं नाही - शरद पवार", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधा���ाचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n50 देश पालथे घालून हाती काही लागलं नाही - शरद पवार\n05 जानेवारी : 'परदेशात फिरून आणि 50 देश पालथे घालूनही काही हाती लागलं नाही, त्यामुळेच मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतला' अशा खरमरीत शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. मोदींची नक्कल करत राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर त्यांनी टीका केली.नाशिकमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.\nनोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतक-यांना बसला. त्यामुळे सर्वच पिकांचा हमीभाव मिळाला नाही.कांदा - टोमँटो - वांगी सर्व पिकांचे भाव सध्या पडलेत. पिकांचा उत्पादन खर्च निघत नाही. मी माझी 2 एकर वांगी जमीनोदस्त केली. एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा बँकांवरील निर्बंध हटवण्याचे आदेश देऊनही सरकारने ते हटवले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाला मोठा फटका सहन करावा लागला असंही त्यांनी स्पष्ट केलं.\n200 हून अधिक शाखा असलेल्या बँकांवर अविश्वास दर्शवल्याने त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. नोटांचा रंग जाण्यापासून ते छबू नागरेपर्यंत सगळ्याच विषयांवर पवारांनी आपली मतं व्यक्त केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nashiksharad pawarटीकानाशिकमोदीशरद पवार\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2207.html", "date_download": "2018-11-17T02:29:46Z", "digest": "sha1:ZJRCMXDUNT5NSBA66CM2ISKW6F2UVXVX", "length": 7689, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मला राजकारणापेक्षा समाजकार्याची मोठी आवड - अक्षय कर्डिले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Politics News Rahuri Special Story मला राजकारणापेक्षा समाजकार्याची मोठी आवड - अक्षय कर्डिले.\nमला राजकारणापेक्षा समाजकार्याची मोठी आवड - अक्षय कर्डिले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मला राजकारणापेक्षा समाजकार्याची मोठी आवड आहे. मी राजकारणापेक्षा विकासकामांना अधिक महत्व देतो. प्रत्येक गावाला आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळून गावचा विकास व्हावा, त्यासाठी मीदेखील कामांचा पाठपुरावा करण्याचे काम सातत्याने करत असल्याचे प्रतिपादन युवानेते अक्षय कर्डिले यांनी केले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगर तालुक्यातील खोसपुरी येथील पिसाळवस्ती नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी शाळेच्या उद्घाटनप्रसंगी कर्डिले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठनेते भीमराव आव्हाड होते. या वेळी अक्षय कर्डिले म्हणाले, आ. कर्डिले यांच्या माध्यमातून प्रत्येक गावचा विकास व्हावा, ही माझ्यासारख्याची भावना आहे.\nत्यासाठी गावातील असणारे प्रलंबित प्रश्न सुचवा, प्रत्येक कामाचा तरुणांनी पाठपुरावा केला पाहिजे. खोसपुरी येथील भिसे, देवकरवस्तीचा सिंगल फेजचा प्रश्न, गावातील स्मशानभूमीच्या पिकअपशेडचा प्रश्न, कॉंक्रिट बंधाऱ्यांचा प्रश्नदेखील निश्चित मार्गी लावू.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nविकासकामांच्या पाठबळामुळेच आ. कर���डिले पंचवीस वर्षे आमदार म्हणून काम करत आहे. यापुढील काळात मीसुद्धा तरुणांचे संघटन उभारून विकासकामांची सोडवणूक करणार असल्याचे अक्षय कर्डिले म्हणाले. प्रास्ताविक सरपंच सोमनाथ हारेर यांनी केले.\nअंगणवाडी इमारतीसाठी संतोष पिसाळ (मेजर) यांनी जागा दिल्याबद्दल त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय भिसे, कचरू देवकर, दाविद भालेराव, आसाराम वाघमोडे, फकीरभाई पठाण, बाळासाहेब काळे, भरत हरेर, संदीस भिसे, शिरीष भिसे, युवानेते गणेश आव्हाड, ठेकेदार उध्दव मोकाटे, अंगणवाडी सेविका सौ. मीना पिसाळ, ग्रामसेवक कांबळे आदी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31031/", "date_download": "2018-11-17T02:57:35Z", "digest": "sha1:3X4JPGX2V27GIDAMKL6TJENJQJELFXDL", "length": 2147, "nlines": 56, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-कविता", "raw_content": "\nदडुन राहसी का रे मुदामून\nका कोसळत नाही होऊन जलधारा\nहे वरूण राजा,तु जागतो कि नाही\nसुक्या नदी नाल्यांना पाणी पाजतो कि नाही\nहे वरूण राजा बरसतो कि नाही\nकोरड्या घस्यांची तहान भागवतो कि नाही\nहे वरूण राजा मेघधारा घेवूनी येतो कि नाही\nमातीत पाझरूण गंध मृदेला देतो कि नाही\nहे वरूण राजा,मेघगर्जना करतो कि नाही\nओशाळल्या भुचरास शहारतोस कि नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/vividha/page/30", "date_download": "2018-11-17T03:00:12Z", "digest": "sha1:O6UMM5ELSUIRLLTABXAYZFQPMAF4G4T7", "length": 8173, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विविधा Archives - Page 30 of 39 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपुणे – मुंबई प्रवास फक्त 11 मिनिटांत \nऑनलाईन टीम / पुणे : पुणे-मुंबई प्रवास आता फक्त 11 मिनिटांत होणार हे एकूण तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल परंतु जगातील सगळय़ात वेगवान ���ाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जाणारी ‘हायपर लूप’ ही वाहतूक यंत्रणा देशात प्रथमच पुणे ते मुंबईदरम्यान राबविण्याचा विचार पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुरू केला आहे. दुबईमधील अबूधाबी, रशियातील मॉस्को आणि चीन या तीन देशांत सध्या ...Full Article\nहा आहे तब्बल 2.32लाख डॉलर्सचा कोट\nऑनलाईन टीम / लंडन : ‘टायटॅनिक’ या जागप्रसिद्ध बोटीला एप्रिल 1992 मध्ये झालेल्या अपघतातील एक आठवण असलेल्या फरच्या कोटाला लिलावात विक्रमी किंमत आली आहे. या जहाजाला अपघात झाला, ...Full Article\n101 वर्षांच्या आजीबाईंनी जिंकली धावण्याची स्पर्धा\nऑनलाईन टीम / ऑकलंड : एखादे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वयाचा मुद्दा कधीही आड येत नाही. 101 वर्षाच्या मन कौर यांनी इतरांसाठी ...Full Article\nशेतकऱयांसाठी फक्त एक रूपयात जेवण\nऑनलाईन टीम / बीड : दिवसोंदिवस महागाई वाढत चालेली पहायला मिळत आहे. त्यामुळे बाहेर जेवायला जाताना किमान 100 – 200 रूपये तरी लागतात. मात्र हेच जेवण जर 1 रूपयात ...Full Article\nऑनलाईन टीम / हैदराबाद : प्रेयसीसाठी प्रीयकराने चक्क विमान थांबवल्याची घटना घडली आहे. मुंबई पोलीस अयक्तांना विमान अपहरणाबाबत मेलवरून खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे प्रियकराला अटक करण्यात आले आहे. ...Full Article\nइथे मिळते फक्त 72 रूपयात घर \nऑनलाईन टीम / रोम : इटलीमध्ये फक्त एक युरोमध्ये म्हणजेच फक्त 72 रूपयात घर मिळतो यावर जरी तुमाच्या विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे. इटलीच्या गांगी, सिसिली करेगा लिगर, ...Full Article\nजेव्हा पंतप्रधान बालहट्ट पुरवतात …\nऑनलाईन टीम / सुरत : लहान मुलांचा बालहट्ट पालकांनी पुरवलेला आपण पहायला आहे परंतु कधी पंतप्रधानांनी कोणत्याही लहान बालिकेचा हट्ट पुरवलेला आपण पाहीला आहे का परंतु चिमुरडीच्या आग्रहानंतर ...Full Article\nभारतीय रेल्वेची 164वर्ष पूर्ण\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरू होऊन आज 164 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली धावली ...Full Article\nराज्यात उन्हाचा कडाका वाढणार\nऑनलाईन टीम / मुंबई : राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट वाढण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. विशेषः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली ...Full Article\nदहा हजार किलो वजनाचा बॉम्ब\nऑनलाईन टीम / ���वी दिल्ली : अमेरिकेने अफगाणिस्तानातील इसिसच्या तळावर जगातील सर्वात मोठा दहा हजार किलोचा नॉन न्यूक्लियर बॉम्ब GBU-43 गुरूवारी रात्री फोडला. अमेरिकेने 2003 मध्ये हा एमओएबी ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-hal-payment-process-discussion-108217", "date_download": "2018-11-17T02:45:40Z", "digest": "sha1:JTEHQOKKKN4Z6OV23VKLCG3623ORERUM", "length": 14462, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi hal payment process discussion एचएएल वेतनवाढ कराराची चर्चा निष्फळ | eSakal", "raw_content": "\nएचएएल वेतनवाढ कराराची चर्चा निष्फळ\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nनाशिक : हिंदुस्थान एरॉनॅटीक्‍स लिमिटेड (एचएएल) मधील कामगारांच्या 2017 च्या वेतन करारासाठी काल (ता.6) रात्री बंगळुर येथे उशीरापर्यत व्यवस्थापन आणि कामगार समन्वय समितीची चर्चा झाली. पण त्यात कुठलाही तोडगा न निघाल्याने कामगार संघटनांनी वेतनप्रश्‍नी आंदोलनाचा इशारा देत तशी नोटीस दिली आहे.हे आंदोलन देशभरातील एचएएलच्या आठ शाखा मध्ये होणार आहे.\nनाशिक : हिंदुस्थान एरॉनॅटीक्‍स लिमिटेड (एचएएल) मधील कामगारांच्या 2017 च्या वेतन करारासाठी काल (ता.6) रात्री बंगळुर येथे उशीरापर्यत व्यवस्थापन आणि कामगार समन्वय समितीची चर्चा झाली. पण त्यात कुठलाही तोडगा न निघाल्याने कामगार संघटनांनी वेतनप्रश्‍नी आंदोलनाचा इशारा देत तशी नोटीस दिली आहे.हे आंदोलन देशभरातील एचएएलच्या आठ शाखा मध्ये होणार आहे.\nकारखान्यातील 2017 च्या वेतनकरारासाठी काल शुक्रवारी (ता.6) कामगार संघटनांच्या समन्वय समितीची व्यवस्थापनाबरोबर (co-ordination Committee) दिवसभर चर्चा झाली. सकाळी दहापासून सुरु असलेली चर्चा रात्री नउपर्यंत सुरु होती. एवढी मॅर���थॉन बैठक होउनही बैठकीत वेतनवाढीच्या विषयावर एकमत होउ शकले नाही.\nरात्री उशीरा कामगार संघटनांनी त्यांच्या मागण्यांबाबत ठाम भूमिका घेत, आंदोलनाचा इशारा देणारी नोटीस दिली आहे. बैठकीत, व्यवस्थापनाने संरक्षण विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचा संदर्भ देत, अधिकारी वर्गा पेक्षा कामगारांचे वेतन जास्त होऊ नये, अशी भूमिका घेत, संरक्षण विषयक क्षेत्रात 5 वर्षाचा वेतनकरार न करण्यावर ठाम राहिले.\n5 वर्षाचा वेतन-करार करण्यास व्यवस्थापण तयार नसल्याने यावर तोडगा निघू शकला नसल्याचे समन्वय समितीने म्हटले आहे.या चर्चेत एचएलकामगार संगटनेचे अध्यक्ष रत्नाकर गोरे, उपाध्यक्ष आनंदा गांगुर्डे, संजय तुपे सहभागी झाले होते.सोमवार पयंत आँदालनाच नोटीस व्यस्तापना मिळे त्नतर सादारम 24 एप्रीलपासुन आंदोलनास सुरवात होण्याची शक्‍यता आहे.टप्प्य टप्पयाने आंदालन तीव्र केले जाणार आहे.पाच वर्षाचा वेतन करार हिच प्रमुख मागणी आहे.\nव्यवस्थापनाने मांडलेल्या या प्रस्तावावर समन्वय समितीने GOVERNMENT GUIDELINES वर सखोल चर्चा केली.कामगारांचे वेतन अधिकारीवर्गापेक्षा जास्त होऊ शकत नाही हे प्रशासनाला उदाहरणासह स्पष्ट करुनही मैराथन बैठकीत त्यावर सखोल चर्चा करुनही व्यवस्थापन ठामच राहिल्याने समन्वय समितीतर्फे आंदोलनाचा निर्णय\nघ्यावा लागला. समन्वय समितीने तशी रितसर नोटीस व्यवस्थापन, कामगार आयुक्त,संरक्षण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला दिली जाणार आहे.\n- संजय कुटे (प्रतिनिधी कामगार समन्वय समिती)\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-ghatasthapana-navratri-2018-starts-india-3432", "date_download": "2018-11-17T02:39:51Z", "digest": "sha1:GFCUILABBAWSYZIE5ED2CFMA4A3BKKHB", "length": 8080, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news ghatasthapana navratri 2018 starts in india | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह\nसंपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह\nसंपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह\nसंपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nसंपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. नवरात्रीनिमित्त राज्यासह देशभरातील देवींची मंदिरं सजवण्यात आली आहेत. मंदिरांना आकर्षक रोषणाई करत फुलांची आरासदेखील करण्यात आलीय. राज्यातील विविध शक्तीपिठांमध्ये आदिशक्तीचा जागर केला जातोय.\nसंपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. नवरात्रीनिमित्त राज्यासह देशभरातील देवींची मंदिरं सजवण्यात आली आहेत. मंदिरांना आकर्षक रोषणाई करत फुलांची आरासदेखील करण्यात आलीय. ��ाज्यातील विविध शक्तीपिठांमध्ये आदिशक्तीचा जागर केला जातोय.\nसाडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवात मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय. आज पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली. आज देवीचे रूप कोळूर मूकांबिका या स्वरूपातलं आहे. मुंबईच्या मुंबादेवी मंदिरातही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलीय. देवी आरती आणि पूजा करण्यात आली. भाविकांनीही मनोभावे देवीचं दर्शन घेतलं. मुंबईतल्याच महालक्ष्मी मंदिरातही शानदार सजावट करण्यात आली असून पुढील नऊ दिवस सर्वच मंदिरांमध्ये भाविकांती मोठी गर्दी असणार आहे.\nतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून आज घटस्थापना झाली.\nनवरात्र नवरात्री navratri india\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत....\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\nदेशभरातील CBI कार्यालयांसमोर कॉंग्रेस करणार आंदोलनं\nआज काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयाला घेराव घालणारे. राहुल गांधी आणि सीबीआयच्या...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nपाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nVideo of भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव तर कोल्हापूरात दसरा...\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/marathakrantimorcha-protest-coordinators-maratha-reservation-latur", "date_download": "2018-11-17T02:47:25Z", "digest": "sha1:SWGMKVX4QQ5LPUNOEEUQU52MDQIKWPXW", "length": 13211, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha Protest of coordinators for maratha reservation at latur मराठा समाज कुटुंबासह रस्त्यावर उतरेल; राज्यस्तरीय बैठकीत समन्वयकांचा इशारा | eSakal", "raw_content": "\nमराठा समाज कुटुंबासह रस्त्यावर उतरेल; राज्यस्तर���य बैठकीत समन्वयकांचा इशारा\nरविवार, 29 जुलै 2018\nआंदोलनकर्त्याच्या भावना तीव्र आहेत. हे लक्षात घेवून राज्य शासनाने तातडीने मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या कराव्यात. मराठा समाजाचा शासनाने अंत पाहू नये. आता या पुढे मराठा समाज गुरंढोरं तसेच कुटुंब रस्त्यावर आणून आंदोलन करेल असा इशाराही या बैठकीत हे समन्वयकांनी दिला आहे. दिवसभर ही बैठक चालणार आहे.\nलातूर - मराठा समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणी करीता गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरु आहे. या पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये. तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येत्या काळात मराठा समाज गुरंढोरं तसेच कुटुंबासह रस्त्यावर उतरेल. त्याचा उद्रेक होईल, असा इशारा येथे रविवारी (ता. २९) आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत अनेक जिल्हा समन्वयकांनी दिला आहे.\nमराठा आरक्षणाच्या संदर्भात सकाळी ११.३० वाजता या राज्यस्तरीय बैठकीला सुरवात झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक या बैठकीला उपस्थितीत आहेत. आतापर्यंत झालेल्या आंदोलनाचा जिल्हानिहाय आढावा हे समन्वयक देत आहेत. तसेच पुढच्या आंदोलनाची दिशाही देखील ते मांडत आहेत.\nदुपारी दोनपर्यंत औरंगाबाद, यवतमाळ, नाशिक, वाशिम, बुलढाणा, पुणे,\nअमरावती अशा विविध जिल्ह्यातील समन्वयकांनी आपले मत या बैठकीत मांडले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत जे आंदोलन सुरु आहे. यात फक्त प्रमुख पदाधिकारी, तरुणच उतरले आहेत. आंदोलनकर्त्याच्या भावना तीव्र आहेत. हे लक्षात घेवून राज्य शासनाने तातडीने मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या कराव्यात. मराठा समाजाचा शासनाने अंत पाहू नये. आता या पुढे मराठा समाज गुरंढोरं तसेच कुटुंब रस्त्यावर आणून आंदोलन करेल, असा इशाराही या बैठकीत हे समन्वयकांनी दिला आहे. दिवसभर ही बैठक चालणार आहे.\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या न���वासी डॉक्‍...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/books/", "date_download": "2018-11-17T02:46:16Z", "digest": "sha1:3ZVFSXAAJUR3DNURJ5GF3ICZOU5SYTGT", "length": 5423, "nlines": 56, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "पुस्तकें – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nसुभाष स. नाईक आणि (कै.) स्नेहलता नाईक यांनी लिहिलेली पुस्तकें या पानावर बघूं शकता. कांही पुस्तकें (प्रकाशकांकडे) विक्रीसाठी, व कांहींं (लेखकाकडे) विनामूल्य उपलब्ध आहेत.\nघायल धरती रो रही (हिन्दी)\nश्री रामरक्षा – ‘सरल’ मराठी रूपांतर\nरामरक्षेची दोन प्रकारें मराठी पद्य-भाषांतरें केलेली आहेत : (१) समश्लोकी भाषांतर व (२) सरल मराठी रूपांतर. दोन्हीही समजायला सोपी आहेत ...\nहें सम-लय मराठी पद्य-रूपांतर आहे ...\nश्री रामरक्षा – समश्लोकी मराठी भाषांतर\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/the-earth-in-custody/", "date_download": "2018-11-17T03:22:02Z", "digest": "sha1:66WEWRHGTANLEPHIQ6WPFHKJZXIZN2IJ", "length": 3952, "nlines": 46, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "The Earth In Custody – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nश्री रामरक्षा – ‘सरल’ मराठी रूपांतर\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4658377580547781559&title=Vegetable%20Vendors&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-17T02:20:55Z", "digest": "sha1:QPVT7OG47NUSW4F4H5FZB4PU5522L3DZ", "length": 11701, "nlines": 135, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "क्लासमेट्स झाले भाजीवाले...", "raw_content": "\nशहापुरातील उच्चशिक्षित तरुणांनी थाटली भाजीची दुकाने\nशहापूर : नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची, जोखीम पत्करण्याची मराठी तरुणांची मानसिकता नसायची. अलीकडे मात्र ही मानसिकता बदलू लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. वेगवेगळ्या कल्पना कोणतीही लाज न बाळगता अंमलात आणणारा तरुणवर्ग काही प्रमाणात का होईना, पण दिसू लागला आहे. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील क्लासमेट्स या ग्रुपमधील तरुण त्या मोजक्या लोकांपैकीच. ग्रामीण भागातील, परंतु उच्चशिक्षित असलेले हे तरुण आठवडी बाजारांमध्ये भाजीपाल्याची दुकाने थाटतात. बेरोजगारांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.\nआपला देश तरुणांचा म्हणून नावारूपाला येत असला, तरी या तरुण वर्गाच्या नोकरीचा प्रश्न कायम आ वासून उभा असतो. अनेक उच्चशिक्षित तरुण आजही रोजगारासाठी वणवण भटकंती करताना दिसतात, तर काही उच्चशिक्षित तरुणांनी कोणतीही तमा न बाळगता छोटे-मोठे व्यवसाय थाटून बेरोजगारांसमोर आदर्श ठेवला आहे. हाच कित्ता गिरवत ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील या उच्चशिक्षित तरुणांनी कोणतीही लाज न बाळगता भाजीपाल्याचे दुकान थाटून नवे पाऊल टाकले आहे. ‘ताजी भाजी घ्यायला विसरू नका हां,’ अशी आरोळीही ते ठोकत आहेत. योगेश दवणे (सावरोली), अशोक गोडांबे (हेदवली), योगेश दळवी (अल्याणी), विशाल ठाकरे (वालशेत), मयूर तिवरे (साठगाव), हरेश निमसे (पडवळपाडा), वैभव धेंडे (धसई), अशरफ शेख (साकडबाव), सुभाष शिंदे (आवळपाडा) अशी या तरुणांची नावे आहेत. यांच्यापैकी काही जण बारावी, डीएड, बीए, एमएपर्यंत शिकलेले आहेत.\nशहापूर तालुक्यात बुधवारी शेणवा, शुक्रवारी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रविवारी सापगाव व किन्हवली या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. सध्याच्या महागाईमुळे या आठवडा बाजारात खरेदीला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण तेथे तुलनेने स्वस्त माल उपलब्ध असतो. त्या-त्या परिसरातील नागरिकांना कमी दरात भाजीपाला, किराणा समान, घरात लागणाऱ्या सर्व वस्तू तेथे मिळतात. या आठवडा बाजाराच्या माध्यमातून व्यावसायिक होण्यासाठी या उच्चशिक्षित तरुणांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर भाजीचे दुकान थाटले आहे.\nहे तरुण भाजीवाले आवाज देऊन भाजीपाल्याला ग्राहकही मिळवतात. अन् हे सारे सहजतेने आणि निःसंकोचपणे करतात. त्यांना यत्किंचितही त्यांच्या व्यवसायाबद्दल खेद वाटत नाही. ही बाब यशस्वी व्यावसायिक होण्याची पहिले पाऊल आहे. हे सर्व तरुण तालुक्याच्या ग्रामीण भागातील असून, काही जण उच्चशिक्षित असून कंपनीत नोकरीही करणारे आहेत. व्यवसायाचा अनुभव हवा, म्हणून ते या व्यवसायात उतरले आहेत.\nया युवकांचा आदर्श मांडताना शहापुरातील कवी संजय गगे-खरीडकर यांनी आपल्या कवितेच्या भाषेत ‘अन हो मंडळी येत्या रविवारी किन्हवलीच्या बाजारात क्लासमेट ताजी भाजीवाल्यांकडून भाजी घ्या/ला विसरू नका हां.. येत्या रविवारी किन्हवलीच्या बाजारात क्लासमेट ताजी भाजीवाल्यांकडून भाजी घ्या/ला विसरू नका हां..’ असे आवाहनही केले आहे. सध्या अनेक ठिकाणी हा चर्चेचा विषय झाला आहे.\nTags: ThaneShahapurशहापूरठाणेधसईआठवडा बाजारभाजीवालेक्लासमेट्स ग्रुपClassmates GroupYouthकिन्हवलीदत्तात्रय पाटीलBe Positive\nआपण घेतलेली दखल प्रेरणादायी..\nजाणीव प्रतिष्ठानची दिवाळी आदिवासी पाड्यावर ‘साद फाउंडेशन’तर्फे ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिर ‘प्रिय बाबांस...’ कवितेच्या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दर्शन मोरेला ‘आशियाई बेंचप्रेस’मध्ये कांस्यपदक ‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची हजेरी\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Many-assurances-about-the-development-of-Malvan-taluka/", "date_download": "2018-11-17T02:23:29Z", "digest": "sha1:E2CADVK7DGIZTFARG247CALTC5L7BXRS", "length": 7986, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आश्‍वासने जोमात आणि जनता कोमात’ : मंदार केणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘आश्‍वासने जोमात आणि जनता कोमात’ : मंदार केणी\n‘आश्‍वासने जोमात आणि जनता कोमात’ : मंदार केणी\nगेल्या चार वर्षांत शिवसेनेकडून जिल्ह्याच्या आणि मालवण तालुक्याच्या विकासाबाबत अनेक आश्‍वासने देण्यात आली. मात्र, त्यातील एकही आश्‍वासन अद्याप पूर्ण झाले नाही. यामुळे ‘आश्‍वासने जोमात आणि जनता कोमात’ अशी परिस्थिती जिल्हाभरात आहे, अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी केली.\nमाजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाबा परब, नगरसेवक दीपक पाटकर आदी उपस्थित होते. श्री. केणी म्हणाले, लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेनेला देवबागवासीयांची आठवण झाली आहे. देवबाग बंधारा आणि समस्या याकडे लक्ष देण्यासाठी गेल्या चार वर्षात पालकमंत्री आणि खासदारांना वेळ मिळाला नव्हता, यामुळे आता देवबाग दौ-यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नारायण राणे यांनी यापूर्वी देवबाग, तळाशील, चिवलाबिच, राजकोट याठिकाणी बंधारे उभारताना कधीही पर्यावरण दाखल अगर सीआरझेडच्या अडचणी समोर दाखविल्या नाहीत.\nमात्र, आ. वैभव नाईक वारंवार पर्यावरण आणि सीआरझेडचा बाऊ करत आहेत. सीआरझेडमध्ये शिथिलता आणल्याचा दावा आमदारांनी केल्याचे अनेक बँनर देवबाग, तारकर्लीमध्ये लावण्यात आले. मात्र प्रत्यक्षात शासनाने अशाप्रकारचे एकही आदेश दिलेला नसल्याचे उघड झाल्याने शिवसेनेच्या खोटारडेपणाचा कळस झाला आहे. दरवेळी ‘नवीन आश्‍वासन आणि नविन अंदाजपत्रक’ अशी नौटंकी शिवसेनेकडून सुरू असल्याची टीका श्री. केणी यांनी केली,\nआरोग्य सेवा सक्षम करण्याची आश्‍वासने हवेतच विरली\nमालवण ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व अत्यावश्यक सुविधा देण्याचे आश्‍वासन दीड वर्षापूर्वी बेळगाव येथील विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्या प्रसंगी पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी दिले होते. लाईफ गार्डचीही नियुक्‍ती झालेली आहे. आजच्या परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयात केवळ एक डॉक्टर 24 तास सेवा बजावत आहेत. अत्यावश्यक कोणतीही सुविधा रुग्णालयात नाही.\nडॉक्टर आजारी पडला तर रुग्णालय बंद राहण्याची भीती आहे, रुग्ण बरे करण्यासाठी व्यवस्था न करता ��ृत्यूनंतर रूग्ण एसीत ठेवण्याची व्यवस्था करत आमदारांनी शीतपेटी उपलब्ध करून दिली आहे, असा उपरोधिक टोला श्री.केणी यांनी लगावला.\n‘चांदा ते बांदा’ म्हणजे वार्‍यावरचा विकास\n‘चांदा ते बांदा’ योजना म्हणजे वार्‍यावरचा विकास आहे. यात फक्‍त जिल्ह्याचा नकाशा असून व त्या मध्ये पैशांचे आकडे दाखविले आहेत, अशी टीका श्री.केणी यांनी केली. दहशतवादाचा मुद्दा मांडून सत्तेत आलेल्या शिवसेनेने मच्छीमारांना आजपर्यंत फक्‍त खोटी आश्‍वासनेच दिली आहेत. यामुळे आता मच्छीमारांनीच दारावर मतांचा जोगवा मागण्यासाठी येणा-या शिवसेना पदाधिकार्‍यांना याचा जाब विचारावा, असे आवाहन श्री. केणी यांनी केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mother-kills-16-yr-old-daughter-presuming-sexual-affair-with-father/", "date_download": "2018-11-17T02:45:31Z", "digest": "sha1:24VER2AI76OBIODTGN6S4ZKQRBLTRK4Z", "length": 5612, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वडिलांसोबत अनैतिक संबंधाचा संशय; आईकडून मुलीची हत्या! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडिलांसोबत अनैतिक संबंधाचा संशय; आईकडून मुलीची हत्या\nवडिलांसोबत अनैतिक संबंधाचा संशय; आईकडून मुलीची हत्या\nखारघरमध्ये राहणार्‍या संतोषीदेवी सयानी या महिलेने 16 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीचे तिच्या वडिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संतोषीदेवी हिला संशय होता. त्यामुळे तिने मुलीची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खारघर पोलिसांनी संतोषीदेवीला बुधवारी अटक केली.\nमृत मुलगी ही आई-वडील व लहान भावासह खारघर सेक्टर 29 मध्ये राहत होती. दहावीत असलेल्या या मुलीचे वडिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय तिच्या आईला होता. यावरून ती नेहमी मुलीला मारहाण करत असे. ही बाब त्या मुलीने वर्गमैत्रिणीला सांगितली होती. या छळाला कंटाळून काही दिवसांपूर्वी तिने इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ती चिठ्ठी सुरक्षारक्षकाकडे दिली होती. सुरक्षारक्षकाने ही चिठ्ठी त्या मुलीच्या वडिलांऐवजी तिच्या लहान भावाकडे दिली. ती संतोषीदेवीच्या हातात पडल्यामुळे मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता.\nमुलीची दहावीची परीक्षा सुरू असतानाच 4 मार्च रोजी संतोषीदेवी हिने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मुलीने आत्महत्या केल्याची आवई उठवून आईने पोलिसांचीही दिशाभूल केली. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात तिचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या मैत्रिणीकडे विचारपूस केल्यानंतर तिने तिची आई छळ करत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी संतोषीदेवीला ताब्यात घेऊनचौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Marathi-language-is-Good-For-Communication/", "date_download": "2018-11-17T02:40:31Z", "digest": "sha1:7BFBDUSWX2Z6MHOMP4QM6DWT6YNK54DZ", "length": 8512, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संवादासाठी ‘मराठी’ चांगलं माध्यम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › संवादासाठी ‘मराठी’ चांगलं माध्यम\nसंवादासाठी ‘मराठी’ चांगलं माध्यम\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\n‘ मराठी असे आमुची मायबोली ’ हे जरी सत्य असले तरी अलीकडच्या काळात यावर इंग्रजीने घेतलेला कब्जाही निश्‍चितच सामाजिक विचार करायला लावणारा आहे .मराठीचा एक हुंकारदेखील समोरच्याचं आख्ख आयुष्यच बदलून टाकतो इतका प्रभाव या भाषेचा आहे. त्यामुळे मराठी माणूस टिकला पाहिजे त्याहीपेक्षा कितीतरी पटीने मराठी भाषा टिकवली पाहिजे. सध्याच्या वाद नको म्हणून संवादच टाळण्याच्या\nअपप्रवृत्तीमुळे आपणच आपल्या भाषा व संवादापासून लांब तर जात नाही ना याचा आता सार्वत्रिक विचार होणे गरजेचे बनले आहे.\nअलिकडच्या काळात प्रांत असो किंवा भाषा यामध्ये संवादापेक्षाही वादाचं महत्त्व आणि महात्म्य अधिक वाढल्याच चित्र पहायला मिळत आहे. यात मोबाईल व संगणकीय युगामुळे मुळातच एकमेकांमधला संवाद संपला आहे. यांत्रिकी आणि व्यावहारिक भाषेत मग शॉर्टकट मध्ये इंग्रजी माध्यमांचा सर्रास वापर होत असताना मग त्या हाय, हॅलोत भले भावना नसतील पण कृत्रिम व्यवहार पाळला जातोय एवढच. परंतु मराठी शब्दात मांडलेली अथवा व्यक्त केलेली भावना ही थेट काळजापर्यंत पोहोचली जाते. तिच्या प्रत्येक शब्दातील सामर्थ्य निश्‍चितच सर्वव्यापी प्रेरणादायी ठरते. या भाषेतील इंजेक्शन हे दंडात अथवा खुब्यात न बसता थेट काळजालाच बसते. आणि मग वादातून संवाद व संवादातून आपोआपच सुसंवादही साधला जातो हे अधिक महत्त्वाचं. भाषा म्हणजे जबरदस्तीने न्हवे. हातात छडी घेऊन होणारा प्रयोग हा शालेय शिक्षणापूरताच मर्यादीत ठीक आहे. मात्र आता याच भाषांसाठी अंदोलने करण्याची वेळ आपल्यावर का आली याचा दोष परप्रांतीयांवर लावण्यापेक्षा जर आपणच आपल्यातील संवाद आणि तोही मातृभाषेतून केला तर मग सक्तीसाठी हातात छडी किंवा दांडके घ्यायची गरजच उरणार नाही. यासाठी मुळातच लेखन व वाचन संस्कृती अधिकाधिक सुदृढ होणे गरजेचे आहे. मराठीचे धडे इंग्रजीमधून देणार्‍या राज्यकर्त्यांकडून याच्या अपेक्षा ठेवणेही तितकेच घातक असल्याने मग आता मराठी फुलविण्यापेक्षा ती टिकवणे हेच खरे आव्हान आहे. मात्र मराठी माणूस ज्यावेळी भावनेने पेटतो त्यावेळी त्याच्यासाठी या बाबी अशक्य नाहीतच हेदेखील तितकेच सत्य आहे . पूर्वी माध्यमांची मर्यादा ही भाषांसाठी सुरक्षितता होती. मात्र अलीकडच्या काळात माध्यमे वाढली आणि यात मातृभाषा हेच खरे संवादाचे माध्यम हे आपणच विसरून गेलो. त्यामुळे मग हे पाश्‍चिमात्य ’ डे ’ संस्कृती आपल्यात अलगद घुसली आणि आपल्यालाही आपल्याच मातृभाषांची आठवण करून देणे गरजेचे बनले.\nताटातील मिठाप्रमाणे आपणच जर आपल्याच भाषेचा मर्यादीत वापर करू लागलो तर निश्‍चितच इतर भाषांचा पगडा अथवा आक्रमक हे वाढणारचं. त्यामुळे यावर कोणाला दोष न देता व कोणाकडून अपेक्षाच न ठेवता प्रत्येकानेच आपल्या मातृभूमी इतकेच मातृभाषेवरही प्रेम केले. संवाद, लेखन, वाचन व पारायणांचे सोहळे केले तर मग हीच आपली मायमराठी सर्वार्थाने समृद्ध होईल. आणि प्रत्येकालाच आपल्य ’ मराठी ’ भाषेचा अभिमान व गर्वही वाटेल हे निश्‍चित.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Medical-services-of-Warakaris-by-the-Mumbai-Mauli-Foundation/", "date_download": "2018-11-17T03:02:31Z", "digest": "sha1:23NA4EKB72II3RDBMRCRAX7743OEENPY", "length": 5566, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईच्या माऊली फौंडेशनच्या सामाजिक सेवेने वारकरी तृप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मुंबईच्या माऊली फौंडेशनच्या सामाजिक सेवेने वारकरी तृप्त\nमुंबईच्या माऊली फौंडेशनच्या सामाजिक सेवेने वारकरी तृप्त\nमाऊलींच्या सोहळ्यामध्ये गेली अनेक वर्षे अविरत सेवा देण्यामध्ये अग्रेसर असलेल्या कळंबादेवी मुंबई येथील माऊली फौंडेशनने वैद्यकिय सेवेबरोबर इतर अनेक सेवा वारकर्‍यांना फलटण मुक्कामादरम्यान दिल्याने वारकरी तृप्त झाले.\nवारकर्‍यांचा रोजचा 20 ते 25 कि.मी. चा पायी प्रवास म्हणजे वारकर्‍यांसाठी आजारांना निमंत्रणच, अशावेळी वैद्यकिय सेवा महत्त्वाची ठरते. जे भगवंताची सेवा करतात त्यांची सेवा करण्याचे पुण्य आपल्यालाही लाभावे या हेतूने प्रेरीत होवून माऊली फौंडेशनचे 20 ते 25 नामांकीत डॉक्टर्स, पुरुष व महिलांची टीम, 30 ते 35 नामांकीत वकील, मुंबईस्थित अनेक मोठे व्यापारी आणि 30 शासकीय सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकारी असा जवळपास 150 लोकांचा ताफा फलटणपासून पंढरपूरपर्यंत अव्याहतपणे वारकर्‍यांची सेवा करताना दिसून आला.\nमुंबई येथील नाना जवंजाळ, डॉ. हनुमंत सिंघन, अ‍ॅड. विश्वनाथ टाळकुटे, जगदिश म्हात्रे, अंकुश देसाई, डॉ. जयंत ओक, डॉ. मच्छींद्र पाटील यांनी एकत्र येवून माऊली फौंडेशनची स्थापना केली आहे. वैद्यकिय सेवेबरोबर जवळपास 25 ते 30 हजार वारकर्‍यांना मोफत अन्नदानसेवा, मोफत रुग्णवाहिका, मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप अशा अनेक सेवा माऊली फौंडेशनमार्फत दिल्या गेल्या. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्व वयोवृध्द व तरुण डॉक्टर्संनी रुग्णांवर मोठ्या उत्साहाने उपचार केले. इंदोर येथील भालेराव, दिलीप संवत्सर, राजू मोरे, राकेश कपूर, गानबोटे, लांभे, अ‍ॅड. नामदेव शिंदे, अ‍ॅड. अविनाश अभंग यांनीही वारकर्‍यांच्या सेवेत सहभाग घेतला.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/pet-dog-toxic-injection-killed-at-pune-275421.html", "date_download": "2018-11-17T02:21:50Z", "digest": "sha1:27NBD25RUJABCHSEPXHZI7FVBIY264ID", "length": 4780, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पाळीव कुत्री त्रास देते म्हणून विषारी इंजेक्शन देऊन ठार मारलं–News18 Lokmat", "raw_content": "\nपाळीव कुत्री त्रास देते म्हणून विषारी इंजेक्शन देऊन ठार मारलं\nया प्रकरणी एका महिलेसह प्राण्यांच्या डॉक्टरवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n29 नोव्हेंबर : पाळीव कुत्री लहान मुलांना त्रास देऊ लागल्यामुळे एका डॉक्टराच्या सल्ल्याने त्याला विषारी इंजेक्शन देऊन जीवे मारल्याचा प्रकार पुण्यातील हडपसर येथील अॅमोनोरा पार्क परिसरात घडला. या प्रकरणी एका महिलेसह प्राण्यांच्या डॉक्टरवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यात स्वारगेट परिसरात मिशन पॉसिबल नावाची भटके आणि पाळीव प्राण्यांना सांभाळणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेत कुत्र्यांचा सांभाळ करून चांगल्या कुटुंबीयांना दत्तक दिले जाते. पाळीव कुत्र्याला मारलं म्हणून पद्मिनी पीटर स्टंप यांनी हडपसर पोलिसात तक्रार दिलीये. ऑगस्ट २०१७ मध्ये सक्सेना त्यांच्याकडे लियाला ठेवण्यासाठी आल्या होत्या. स्टंप यांच्याकडे नऊ वर्षांपूर्वी घेतलेली लिया ठेवण्यात आली होती.काही दिवसांनी स्टंप यांनी लिया कुत्रीला मुंबई येथील एका कुटुंबीयांना दत्तक दिली. सक्से��ांना हे समजल्यावर परवानगीशिवाय कुत्री कशी दत्तक दिली, अशी विचारणा केली. त्यामुळे त्यांनी तिची कुत्री परत दिली होती. दोन दिवसांपूर्वी स्टंप यांना मैत्रिणीचा फोन आला. लियाला सक्सेनाने जीवे मारल्याचं सांगितलं. त्यानंतर एक डॉक्टरच्या मदतीने लियाला विषारी इंजेक्शन देऊन मारल असल्याचा आरोप स्टंप यांनी केला आहे.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T02:35:56Z", "digest": "sha1:6VH2CA2QWLVB242RXYURF552KKF2M3F7", "length": 11445, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेसबुकवर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगण���वाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफेसबुक पोस्टवरून राडा, भाजप आमदाराच्या भाच्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण\nभाजप आमदार नारायण कुचे यांचा भ्रष्टाचार उघड करु, अशी पोस्ट एका तरुणाने टाकली होती.\nआपल्या लव्ह लाइफबद्दल पहिल्यांदाच स्पष्ट बोलली कतरिना\nसिंगापूरमध्ये फटाके फोडल्याबद्दल २ भारतीयांना २ वर्षांसाठी जेल\nसलमान खानच्या 'भारत'मध्ये शूट झाला सर्वात भयंकर स्टंट\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येमागे भाजपचं कनेक्शन, युवा मोर्चाच्या 2 कार्यकर्त्यांना अटक\nफेसबुकवर होईल तुमचीच चर्चा, ट्रॅव्हलिंगदरम्यान काढा असे फोटो\nफेसबुक पोस्टवरून वाद, मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या\n#VidarbhaExpress : विदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी...\nमहागुरूंची अशी ही रोमँटिक आशिकी\nब्राह्मोस प्रकरणाला नवे वळण, निशांत अग्रवालच्या पत्नीचा फोन-लॅपटाॅप जप्त\nब्राह्मोस प्रकरण: फेसबुकवर 'या' 2 पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता निशांत\nVIDEO : मुलींना इंप्रेस करायचंय तर असं हवं फेसबुक प्रोफाईल\nफोटो गॅलरी Oct 9, 2018\nमुलींना इंप्रेस करायचंय तर चुकूनही फेसबुकवर लावू नका असे फोटो\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नव��� पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93/all/", "date_download": "2018-11-17T02:19:30Z", "digest": "sha1:CDJJZ7XCLRKP3HMY4PPGS753BSIO5QUG", "length": 11316, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिलायन्स जिओ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्प��यन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n‘आम्ही ‘मेक इन ओडिसा’मध्ये गुंतवणूक कायम ठेवणार आहोत. रिलायन्स जिओ व्यवसाय नसून एक मिशन आहे. इंटरनेट वापरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे'\nरिलायन्सने विकत घेतले हॅथवे आणि डेन, अजून स्वस्त होणार इंटरनेट सर्विस\nJioGigaFiber,जिओ टीव्ही लाँच,रिलायन्सच्या सभेतील 6 महत्त्वाचे मुद्दे\nरिलायन्स जिओ गीगा फायबर लाँच, या तारखेपासून आहे रजिस्ट्रेशन\nरिलायन्स जिओ गीगा फायबर आणि नवीन फोन लाँच\nजिओची आणखी एक डिजिटल भरारी, 'स्क्रिनज'सोबत भागिदारी\nटेक्नोलाॅजी May 11, 2018\nरिलायन्स जिओ ग्राहकांसाठी सुरू करणार पोस्टपेड सेवा\nमहाराष्ट्र May 6, 2018\nईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाह बंधनात अडकणार\nरिलायन्स जिओ वर्षभरात देणार 80 हजार नोकऱ्या\nरिलायन्स जिओच्या ग्राहकांना खूशखबर, वर्षभर मिळणार मोफत 'प्राईम' मेंबरशिप \nटेक्नोलाॅजी Feb 14, 2018\n जिओकडून ग्राहकांना ‘व्हॅलेंटाइन’ गिफ्ट\nजिओ मोबाईलचं बुकिंग आजपासून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nजिओफोनसाठी प्री-बुकिंग कधी आणि कसं कराल\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vodafone-4g/", "date_download": "2018-11-17T03:16:40Z", "digest": "sha1:N6BSXDPWQBAIVH6TYO7OFF5VOLXZ7J7Z", "length": 9131, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vodafone 4g- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठ��� किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nआता वोडाफोनही देणार फ्री 4G डेटा, काय आहे ऑफर \nया ऑफरनुसार वोडाफोनने आपल्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 9 जीबी 4G डेटा मोफत देण्याची घोषणा केलीये.\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/trump-kim-singapore-summit-live-only-translators-present-as-leaders-hold-historic-meet-on-denuclearisation-trump-hopefull-signs-done-292413.html", "date_download": "2018-11-17T02:41:06Z", "digest": "sha1:O5XW235GLXYIINOD6QI22V5SDTREACNK", "length": 17644, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ट्रम्प-किम जोंग यांच्या ऐतिहासिक चर्चेची दुसरी फेरी सकारात्मक", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्��ित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nट्रम्प-किम जोंग यांच्या ऐतिहासिक चर्चेची दुसरी फेरी सकारात्मक\nउत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातल्या चर्चेची पहिली फेरी सकारात्मक झाली अशी माहिती अध्यक्ष ट्रम्प यांनी दिली.\nसिंगापूर, ता. १२ जून : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातल्या चर्चेची दुसरी फेरी यशस्वी झालीय. ट्रम्प यांनी तसे संकेत दिले. करारावर किम यांचं मन वळवण्यात ट्रम्प यांना यश आल्याचे अमेरिकेनं संकेत दिलेत.\nउत्तर कोरियाजवळ असलेला अण्वस्त्रांचा साठा नष्ट करणं आणि भविष्यात अण्वस्त्र तयार करणार नाही याची उत्तर कोरियाकडून हमी घेणं हे अमेरिकेचं या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे.\nसिंगापूरच्या सेंटोसा बेटावरच्या कॅपेला हॉटेलमध्ये ही ऐतिहासिक चर्चा सुरू आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहाच्या सुमारास हे दोन्��ी नेते हॉटेलच्या लॉबीमध्ये पहिल्यांदा समोरासमोर आले. गेल्या ६० वर्षातली अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्यांमधली ही पहिलीच भेट आहे.\nभेटल्यानंतर दोघांनीही हस्तांदोलन करत पत्रकारांना पोझ दिली. यावेळी किम आणि ट्रम्प यांच्यावर कुठलाही दबाव दिसत नव्हता. अतिशय मोकळेपणानं ते एकमेकांशी हितगुज करत होते. ६० सेकंदांच्या या हस्तांदोलनानंतर किम आणि ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन थोडक्यात आपल्या भावना व्यक्त केल्या.\nकाय म्हणाले ट्रम्प आणि किम\n– ही चर्चा उत्तमच होईल. या चर्चेतुन भरीव असं काही निघावं असा आमचा प्रयत्न राहील. चर्चा यशस्वी होईल. हा माझा सन्मान समजतो. दोन्ही देशांचे संबंध सुधारतील यात शंकाच नाही.\n– वाईट भूतकाळ, पूर्वग्रह आणि वैरभावना मागे सारत मी इथं आलो आहे. इथपर्यंत येण्याचा मार्ग काही सोपा नव्हता. या सर्व गोष्टींवर मात करत इथपर्यंत येणं ही मोठी गोष्ट आहे.\nया पत्रकार परिषदेनंतर दोनही नेत्यांची हॉटेलच्या लॅब्ररीमध्ये चर्चा सुरू झाली. यावेळी त्यांच्यासोबत फक्त दुभाषिकच उपस्थित होते. ही चर्चा ५० मिनिटं चालली. चर्चेची ही पहिली फेरी झाल्यानंतर हे नेते प्रतिनिधी मंडळासोबत भेटले.\nपहिल्या फेरीची चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्यक्त केली ही चर्चा दुसऱ्या टप्प्यातही सुरू राहणार असून एका ज्वलंत प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा आहे असं ट्रम्प म्हणाले.\nतर जगाला ही भेट म्हणजे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखी वाटतेय अशी प्रतिक्रिया किम जोंग उन यांनी व्यक्त केली. दरम्यान. दोनही नेते दुपारचं जेवण एकत्र घेणार असून त्यावेळीही त्यांच्यात अनौपचारिक चर्चा होणार आहे.\nपहिल्या एका मिनिटात चर्चा योग्य वळणावर राहिली नाही तर मी बैठक सोडून बाहेर येईल असं ट्रम्प काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. काही महिन्यांपर्यंत किम आणि ट्रम्प यांनी एकमेकांना शिव्यांची जाहीरपणे लाखोळी वाहिली होती.\nउत्तर कोरियाला नेस्तनाबूत करू अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती तर अमेरिकेच्या शहरांवर अणुबॉम्ब टाकू असा इशारा किम जोंग उन यांनी दिला होता. त्यामुळं जग तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ तर जात असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. या चर्चेमुळं जगाच्या राजकारणात एका नव्या अध्यायाला सुरवात झाली आहे अशी प्रति��्रिया जगभरातून व्यक्त होत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/husband-wife-marathi-joke-118081100017_1.html", "date_download": "2018-11-17T02:50:09Z", "digest": "sha1:SQKEBINBU2I7FIELQPX5F5M2V3JSTCNP", "length": 6775, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डोळा का सुजलाय? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसोन्या - काय रे डोळा का सुजलाय...\nमोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला होता...\nसोन्या-अरे पण डोळा का सुजलाय...\nमोन्या- अरे बायकोच नाव आहे Kruti....\nलिफ्टमेन: भाऊ कदम यांच्या अभिनयाने सजलेली मराठी वेब सिरीज\nमोबाईलमध्ये तोंड खुपसत नको जाऊ\nSacred Games: कुक्कुला विचारले ट्रान्सजेंडर आहे का तर मिळाले हे उत्तर\nयावर अधिक वाचा :\nसलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज\nअभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...\nकलाकारांच्या यशावर ठरते मानधन\nअभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...\nप्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो\nबॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...\nमुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित\nशाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्म���ती ईरानीची मजेदार ...\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5478863142369804216&title=Nizanuddin%20Wins%20Bike%20In%20Itel%20Festive&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T03:23:12Z", "digest": "sha1:EJB7PRAYEI7H24MXB3JEAWKLAUAED4LX", "length": 9122, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयटेल’च्या ऑफरमध्ये निझानुद्दिन यांनी जिंकली बाइक", "raw_content": "\n‘आयटेल’च्या ऑफरमध्ये निझानुद्दिन यांनी जिंकली बाइक\nमुंबई : आयटेल या ट्रॅन्शन होल्डिंग्सच्या अग्रेसर ब्रॅंडतर्फे यंदाच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास मेगा फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर सादर करण्यात आली आहे. १० ऑक्टोबरला झालेली ही ऑफर १३ नोव्हेंबर २०१८पर्यंत सुरू राहणार आहे.\nदेशात चार कोटींहून अधिक ग्राहक जोडल्याचे सेलिब्रेशन म्हणून ही ऑफर सादर करण्यात आली आहे. केवळ तीन वर्षांच्या कालावधीत आयटेलने हे यश प्राप्त केले आहे. निझानुद्दिन यांचे नाव या ऑफरअंतर्गत डेली बंपर प्राइजचे पहिले विजेते म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांना टीव्हीएस मोटरबाइक बक्षीस देण्यात आली.\nट्रॅन्शन इंडियाचे सीईओ अरिजित तालपत्रा म्हणाले, ‘आयटेल ब्रॅंडसाठी ग्राहकांचा आनंद ही सर्वांत प्राधान्याची गोष्ट आहे आणि याच हेतूसाठी आम्ही १० ऑक्टोबरपासून भारतभर मेगा फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर सादर केली आहे. आयटेल स्मार्टफोन विकत घेऊन आकर्षक मोटरबाइक जिंकल्याबद्दल आणि आपले स्वप्न साकार केल्याबद्दल आम्ही निझानुद्दिन यांचे अभिनंदन करतो. भारतातील सर्वच क्षेत्रांसाठी फेस्टिव्ह सिझन हा खास असतो. कारण, हे क्षण आपण आपल्या मित्रपरिवारासह आणि कुटुंबियांसह साजरे करत असतो. ग्राहकांना प्रत्येक आयटेल स्मार्टफोनच्या खरेदीवर सोन्याची नाणी, मोटरबाइक ही बक्षीसे दररोज जिंकण्याची संधी मिळणार आहे.’\n‘भारतभर ही ऑफर १३ नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे. या ३५ दिवसांच्या कालावधीत आयटेल स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. १० सोन्याची नाणी आणि एक मोटरबाइक ही दोन दैनंदिन बक्षिसे देण्यात येणार असून, ऑफर प्रमोशन कालावधीच्या शेवटी एक कार जॅकपॉट बक्षीस म्हणून ��ेण्यात येणार आहे. ग्राहकांचा फेस्टिव्ह सीझन खास अविस्मरणीय होण्यासाठी ३५० सोन्याची नाणी, ३५ मोटरबाइक्स आणि एक कार ही बक्षिसे या कालावधीत देण्यात येणार आहे,’ असे तालपत्रा यांनी सांगितले.\nTags: निझानुद्दिनआयटेलमुंबईआयटेल मेगा फेस्टिव्हअरिजित तालपत्राजितेंदर चंधाMumbaiItel Mega FestiveNizanuddinJitender ChadhaArijit Talpatraप्रेस रिलीज\nव्होडाफोन आणि आयटेल मोबाइल एकत्र ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/things-you-should-immediately-throw-out-from-your-home-while-doing-diwali-safai-5674.html", "date_download": "2018-11-17T02:47:57Z", "digest": "sha1:NWFD6DNRMQ7VJN4RRHKHPAP7HZWGOVI5", "length": 22173, "nlines": 171, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Diwali 2018 : दिवाळीची सफाई करताना काढून टाका घरातून या गोष्टी नाहीतर निर्माण होईल वास्तुदोष | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ��रू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाच���\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nDiwali 2018 : दिवाळीची सफाई करताना काढून टाका घरातून या गोष्टी नाहीतर निर्माण होईल वास्तुदोष\nदिवाळी सुरु होण्याआधी कित्येक दिवस लोक घरांची सफाई सुरु करतात. दिवाळीच्या काळात घराची स्वच्छता, सजावट यांसाठी आपला बराच वेळ आणि एनर्जी खर्च होते. म्हणूनच या सफाईचा फक्त दिवाळीसाठीच नाही तर आपल्या घरातील सुख, शांती, समाधानासाठीही फायदा झाला तर काय हरकत आहे सफाई करताना घरातील अनके वस्तू, नको असलेल्या गोष्टी सफाई करून परत घरातच ठेवल्या जातात. मात्र अशा वस्तूंमध्ये काही वस्तू अशाही आहेत ज्यांमुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते, घरातील शांती भंग होऊन घरातील लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तरी घरात सुख-समाधान राहावे, लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून अशा गोष्टी त्वरीत घराबाहेर फेकून देणे गरजेचे आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत अशा गोष्टी ज्या घरात ठेवणे अजिबात फायद्याचे नाही.\n> फुटलेला अथवा तडे गेलेले आरसा –\nफुटलेला आरसा घरात असणे हा वास्तुशास्त्रानुसार एक दोष आहे. या दोषामुळे नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते, ज्याचा परिणाम घरातल्या सदस्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो.\n> तुटलेला पलंग –\nवैवाहिक जीवनात सुख-शांती राहण्यासाठी पती-पत्नीचा पल��ग तुटलेला नसावा. जर पलंग तुटलेला असेल तर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात.\n> खराब झालेले घड्याळ –\nघरात खराब झालेले घड्याळ ठेवल्याने कोणतेही काम तडीस जात नाही. घड्याळांच्या स्थितीनुसार आपल्या घराची प्रगती निश्‍चित होते. त्यामुळे खराब झालेल्या घड्याळामुळे घराच्या प्रगतीमध्ये बाधा येते.\n> तुटलेली फोटो फ्रेम –\nघरामध्ये एखादी फोटो फ्रेम तुटलेली असेल तर, अशी फ्रेम घरामधून काढून टाकावी. वास्तूनुसार हा एक वास्तुदोष आहे.\n> तुटलेले सामान –\nघरामधील तुटलेले डब्बे, फाटलेले कपडे, तुटक्या चप्पल,घरामध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब किंवा तुटलेली असेल तर, अशा वस्तू घरामधून ताबडतोप काढून टाकाव्यात, असे सामान घरामध्ये ठेवल्यास वास्तुदोष उत्पन्न होतो.\n> तुटलेल्या मुर्त्या –\nतुटलेल्या मुर्त्या घरात ठेवल्याने घराचे भाग्य बदलत नाही. तसेच नेहमी अधोगतीचा सामना करावा लागतो. त्यामुळे घराचे दुर्भाग्य बदलण्यासाठी घरातील फुटलेल्या मुर्त्या नदीत अथवा समुद्रात वहाव्यात.\nघरात वास्तुदोष निर्माण झाल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्या ठिकाणी सुखाची, पैशांची कमतरता राहते. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होईल अशा कोणत्याही गोष्टी ठेऊ नये.\nलक्षात ठेवा की, घरातील उत्तर-पूर्व भाग नेहमी रिकामा ठेवावा. या ठिकाणी सामान ठेवल्यास वास्तुदोष उत्पन्न होतो. घरातील जड आणि अनावश्यक सामान घराच्या दक्षिण-पश्‍चिम भागामध्ये ठेवावे. इतर ठिकाणी जड सामान ठेवणे वास्तूनुसार अशुभ मानले जाते.\nTags: तुटलेला पलंग दिवाळी दिवाळी 2018 दिवाळी सफाई फुटलेला आरसा फुटलेली फोटो फ्रेम वास्तुदोष\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पह��ल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/", "date_download": "2018-11-17T03:02:16Z", "digest": "sha1:LOT6EZAM22WR4J4YIPGY6FN54YL4VKMP", "length": 5986, "nlines": 118, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV |", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे....\nबिगर हंगामी आंबा खाणं...\nमार्केटमध्ये गेल्यावर आपण चांगली फळं खरेदी करतो. काही फळं बिगर...\nपुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही..\n'साम TV न्यूज'चं मोबाईल App लाँन्च; आता प्रत्येक बातमी...\n#WWT20 : विश्वविजयासाठी भारताची मोहीम आजपासून\nगुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर...\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं...\nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त तेथील साधू-संत...\nबिगर हंगामी आंबा खाणं खाण्यासाठी कितपत...\nमार्केटमध्ये गेल्यावर आपण चांगली फळं खरेदी करतो. काही फळं बिगर हंगामातही बाजारात असतात. आंबा हा...\nप्रताप गडावर नेत्रदिपक मशाल महोत्सव\n...असावा सुंदर चॉकलेटचा बंगला\nटोमॅटो, ऊस, पाणीपुरी, चॉकलेट... जिकडे...\nबिगर हंगामी आंबा खाणं खाण्यासाठी कितपत योग्य \n(Video) - ज्युस पिताय जरा...\n(video) - तुम्ही एकटं जेवता...\nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी...\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या उत्सवाची धूम...\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज...\nकोल्हापूर - नवरात्रोत्सवातील मुख्य दिवस आज (ता. १७) असून, अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा...\nBLOG - शिवसेनेचा 'काटेरी गुलाब'\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\n- सकाळ न्यूज नेटवर्क\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-132417.html", "date_download": "2018-11-17T03:08:24Z", "digest": "sha1:SWXCGZV7ZFBDQSCWSNFNN24BYB25EC3S", "length": 14400, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संशयाचं भूत, 'त्या' दोघांना विवस्त्र करुन अमानुष मारहाण", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nसंशयाचं भूत, 'त्या' दोघांना विवस्त्र करुन अमानुष मारहाण\n07 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात एक महिला आणि एका पुरूषाला विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पाचोर्‍यात ही घटना घडली. हे प्रकरण एवढ्यावर न थांबता त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो काढण्यात आले. हल्लेखोरांमध्ये खडकदेवळा या गावच्या सरपंचाचा समावेश असल्यामुळे खळबळ उडाली आहे.\nपाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे राहणारा प्रवीण पाटील (28) याचे लग्न होऊन त्याच्या पत्नीशी न पटल्याने त्याने न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे . तर पाचोरा येथील महिलेने (पूनम पाटील ) आपल्या पती विरुद्ध न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे . खावटी पोटी 3 लाख रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते.\nपूनम वारंवार पैशांची मागणी सासरच्यांकडे करत होती आणि या कामी फूस लावण्याचे काम प्रवीण हा करत आहे असा संशय त्यांना होता. या गोष्टीचा राग पूनमच्या सासरच्या मंडळींना आला आणि या वरूनच बुधवारी रात्री प्रवीण पाटील याला 10 ते 20 लोकांनी प्रचंड मारहाण करत चारचाकी गाडीतून उचलून पूनमच्या घरी नेले. तेथे परत दोघांना मारहाण करून त्यांचे कपडे काढत त्या अवस्थेतील फोटो ही काढण्यात आले.\nमारहाण करणार्‍यांमध्ये 6 महिला काही पुरुष आणी खडकदेवळा गावचे सरपंच असल्याचा आरोप पूनम आणी प्रवीण पाटील यांनी केला आहे . या प्रकरणी पोलिसांना हाताशी घेऊन मारेकर्‍यांनी हे कृत्य केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून लवकरच या प्रकरणी कारवाई करण्यात येईल असं पाचोरा येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायधनी यांनी सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: jalgaonpachoraजळगावपाचोराविवस्त्र करुन अमानुष मारहाण\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/features-of-new-models-of-iphone-269721.html", "date_download": "2018-11-17T02:34:22Z", "digest": "sha1:7HNV5BBJETZ6ZFDLFT3PI4DUK3HFJVT7", "length": 12810, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हे' आहेत आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे धमाकेदार फिचर्स", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थ��ी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n'हे' आहेत आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे धमाकेदार फिचर्स\nया दोन्ही मॉडेल्सची 15 सप्टेंबरपासून नोंदणी सुरु होईल\n13 सप्टेंबर: अ‍ॅपलनं आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस या दोन नवीन स्मार्टफोन्सची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. तर या दोन्ही मोबाईलचे काही फिचर्स जाणून घेऊ या\n- 4.7 इंच एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले\n-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर,\n-12 मेगापिक्सल्सचा रिअर कॅमेरा,\nतसंच आयफोन 8 64 आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.\n-5.5 इंच एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले\n-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर ,\n-12 मेगापिक्सल्सचे ड्युअल रिअर कॅमेरे\n- कॅमेऱ्याचे f/1.8 अपर्चर\n- टेलिफोटो लेन्सचं f/2.8 अपर्चर तेही डीपर पिक्सलसोबत.\nयाशिवाय फोर-के व्हिडीओ शूट यामधून करता येईल. तसंच अ‍ॅपल एआर किटच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी अ‍ॅप्सचा यात वापर करता येईल. आयफोन 8 प्लस 64 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. आयफोन 8 प्लस 64 जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटची किंमत 799 डॉलर्स असेल.\nया दोन्ही मॉडेल्सची 15 सप्टेंबरपासून नोंदणी सुरु होईल आणि अमेरिकेत 22 सप्टेंबरपासून उपलब्ध असेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-801.html", "date_download": "2018-11-17T02:24:05Z", "digest": "sha1:PA47PVFEJAN4HRYVSY64PV6BD6E42SIG", "length": 5798, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शेतकरी संघाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावे लागतील- बिपीन कोल्हे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Bipin Kolhe Kopargaon शेतकरी संघाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावे लागतील- बिपीन कोल्हे.\nशेतकरी संघाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावे लागतील- बिपीन कोल्हे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेली आठ दशके नफा कमविण्याचा उद्देश न ठेवता सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विकासासाठी अखंड झटणाऱ्या शेतकरी संघाला स्पर्धेला तोंड देण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावे लागतील, असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या ८१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोल्हे बोलत होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nमाजीमंत्री शंकरराव कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनीचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, संचालक आप्पासाहेब दवंगे, अंबादास देवकर, भाजपचे तालु��ाध्यक्ष शरद थोरात, साई संजीवनी बॅँकेचे सरव्यवस्थापक पद्माकर सभारंजक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते. शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष वाल्मिक भास्कर यांनी प्रास्ताविक केले.\nउपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी सर्व विषय मंजूर करण्यात आले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nशेतकरी संघाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावे लागतील- बिपीन कोल्हे. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, September 08, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/mvideos/kaushalkatta-part-1/", "date_download": "2018-11-17T03:06:26Z", "digest": "sha1:NS3X5T2A3CBCV6IFAQBM5CXEGXMPB4HB", "length": 7403, "nlines": 111, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कौशलकट्टा – प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान – मराठी व्हिडिओज", "raw_content": "\n[ March 24, 2018 ] मैफल – कौशल श्री. इनामदार\tमुलाखत\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – आम्हा घरी धन\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – जागरण\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – सप्रेम नमस्कार\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान\tव्हीलॉग\nHomeव्हीलॉगकौशलकट्टा – प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान\nकौशलकट्टा – प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान\nMarch 24, 2018 कौशल इनामदार व्हीलॉग\nकौशलकट्टा – संगीतकार कौशल इनामदार यांचा व्हीलॉग. प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं काय महत्त्व असतं याबद्दल कौशल गप्पा मारतोय.\nश्री. कौशल इनामदार हे प्रख्यात मराठी संगीतकार असून त्यांनी मराठीतल्या अनेक उत्तमोत्तम गीतांना संगीत दिले आहे. मराठी अभिमान गीत ही त्यांची रचना मराठी भाषेसाठी अमूल्य देणगी आहे.\nएक गाडी बाकी अनाडी\nक्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू अ���ताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nवर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात ...\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nपाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ...\nदोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्‍या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\n'रामनगरी' या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१५\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=4719103488105764735", "date_download": "2018-11-17T02:12:30Z", "digest": "sha1:XC6VYRMKYJCZMSWXZLO7K2MPU3VA5T2L", "length": 3734, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nडबकी आणि पाणथळ जागा हा बेडकांचा अधिवास आहे, परंतु वाढतं शहरीकरण, डबकी बुजवणं, जमिनींचं सपाटीकरण, गवताळ प्रदेशांवरील डबकी बुजवून तिथं वृक्षारोपण करणे या आणि अशा अनेक कारणांमुळे बेडकांचं डराव, डराव थंडावलं आहे. ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dr-prakash-amte-interview-at-smbt-nashik-breaking-news-latest-news/", "date_download": "2018-11-17T02:38:37Z", "digest": "sha1:GIYP6LWB5OZIX3YV4ZVVDSTDDFEFNFG7", "length": 16832, "nlines": 175, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "'एसएमबीटी' आरोग्यसेवेतील सेवाव्रती – डॉ. प्रकाश आमटे | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n‘एसएमबीटी’ आरोग्यसेवेतील सेवाव्रती – डॉ. प्रकाश आमटे\nनाशिक | ‘आरोग्यसेवेत रचनात्मक कामांची आवश्यकता आहे, हेतू शुद्ध ठेऊन केलेले काम कायम श्रेष्ठच असते. एसएमबीटी आरोग्यसेवेत सेवाव्रती भूमिकेतून करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार डॉ. प्रकाश आमटे यांनी काढले. ‘तसेच उत्तम व्यवस्थापनामुळे भविष्यात वैश्विक स्तरावर या संस्थेचा लौकिक वाढेल’ असेही याप्रसंगी आमटे म्हणाले.\nज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदाताई व डॉ. प्रकाश आमटे यांच्यासोबतचा ह्रदयस्पर्शी संवाद एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या नंदिहील्स येथील शैक्षणिक संकुलात पार पडला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, आ. डॉ. सुधीर तांबे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे रजिस्ट्रार कालिदास चव्हाण, माणिकराव कोकाटे, दुर्गा तांबे, शरयू देशमुख, डॉ. हर्षल तांबे आदींसह मान्यवर उपस्थित होते. मुलाखतकार शुभम हिरेमठ यांनी आमटे दाम्पत्याला बोलते केले.\n‘समाजापासून अलिप्त राहत वंचित समाजासाठी कार्य करण्याचा निर्णय हा मोठे मानसिक समाधान देतो. संघर्ष किंवा अडचणी असतात, मात्र त्यातून मार्ग काढतच पुढे जायला हवे, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांची त्या अर्थाने मोठी जबाबदारी वाढलेली आहे, असा संदेश देतांनाच डॉ. आमटे यांनी आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला.\nते म्हणाले, ‘हेमलकसाच्या जंगलात काम करण्याचा निर्णय सर्वथा माझा होता, बाबा आमटे आणि डॉ. विकास यांचे त्याला पाठबळ होते, मात्र या जंगलानेच मला घडविले, मी कधीही माझे काम पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही, शांतपणे कार्य करत राहिलो, पुढे ते लोकांपर्यंत पोहोचले. आज ऐकणारे, प्रेम करणारे लोक भेटतात तेव्हा त्या संघर्षाची सार्थकता अनुभवायला मिळते.’\nडॉ. आमटे पुढे म्हणाले, ‘कामाला सुरुवात केली त्यावेळी आदिवासी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा यांसोबत आम्हाला पहिला संघर्ष करावा लागला, डॉक्टरपेक्षाही मांत्रिकाला त्या समाजात महत्व होते, मात्र अत्यंत शांतपणे आम्ही कार्य करत राहिलो. या कामात बाबा आमटे यांची शिस्त आणि डॉ. मंदाकिनी यांचे समर्पण अत्यंत मोलाचे होते.’\n‘एसएम��ीटी हॉस्पिटल अत्यंत चांगला हेतू घेऊन कार्यरत आहे, येथील व्यवस्थापन रचनात्मक कार्य करू इच्छित आहे, मला खात्री आहे, भविष्यात ही संस्था वैश्विक स्तरावर आपला लौकिक वाढवेल.’ असेही आमटे म्हणाले.\nडॉ. मंदाताई यांनी हेमलकसा येथील कार्याच्या अनेक आठवणी सांगितल्या, कौटुंबिक भावजीवना बद्दलही त्या भरभरून बोलल्या, ‘साधनाताई आमटे यांनी मला कायम आईची माया दिली, मी जेव्हा डॉ. प्रकाश यांना भेटले तेव्हापासून आजपर्यंत माझ्या जीवनाची सर्वात मोठी प्रेरणा तेच आहेत.\nआदिवासी व्यक्ती हा प्रचंड सहनशील असतो, त्यांची वेदना ते व्यक्तही करू शकत नाही, आशा परिस्थितीत त्यांच्यासोबत काम करणे हे आव्हानात्मक होते. त्यांच्याप्रतीची माणूस म्हणून संवेदना समाजात निर्माण होणे आवश्यक आहे. तुम्हीही आपापल्या जागी जबाबदारी पार पाडू शकता फक्त त्यासाठी संयम आणि निर्धार आवश्यक आहे.’\nयावेळी डॉ. हर्षल तांबे यांनी, ‘वंचित समाजासाठी विनम्रपणे कार्य करण्याची एसएमबीटी परिवाराची भूमिका आहे, आम्ही खरी गरज असलेल्या भागात माफक आरोग्यसेवा देण्याचे कार्य निभावतो आहे, आमच्या भूमिकांना बळ मिळावे व ज्यांनी खूप पूर्वी आणि अधिक खडतर परिस्थितीत आरोग्यसेवा आणि जागृती उभी केली त्या आदर्षांसोबत जोडले जाण्यासाठी आम्ही या कर्मयोगी आमट्या दाम्पात्यासोबत संवाद केला आहे. एसएमबीटी एका आरोग्य मंदिराचे स्वप्न बघते आहे, जेथे कोणताही रुग्ण आनंदाने उपचार घेऊ शकेल.’\nआमटे दाम्पत्याने यावेळी एसएमबीटी हॉस्पिटललाही भेट देऊन आरोग्यसुविधांची माहिती घेतली आणि मार्गदर्शनही केले. याप्रसंगी डॉक्टर व विद्यार्थ्यांसोबत संवादही आयोजीत केला होता.\nयावेळी संस्थेचे पदाधिकारी-कर्मचारी, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. श्रीराम कुऱ्हे यांनी यावेळी आभार व्यक्त केले.\nनाशिकच्या आठवणींना उजाळा : नाशिक येथील आठवणींनाही आमटे दाम्पत्याने उजाळा दिला, ‘वयाच्या चाळीसाव्या वर्षी कुसुमाग्रज यांनी गोदावरी गौरव पुरस्कार देऊन लोकबिरादरी प्रकल्पाचा सन्मान केला. इतक्या मोठ्या स्तरावरील तो आमचा पहिलाच सन्मान होता. कुसुमाग्रज यांची ती भेट आजही मला जशीच्या तशी आठवते.’\nविद्यार्थ्यांसोबत मुक्तसंवाद : आमटे दाम्पत्याने मुलाखती नंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला, यावेळी आमटे यांच्या लग्नाचा प्रसंग किंवा मंदाकिनीताई यांच्यासारखी समजदार सहचारिणी कशी भेटणार अशा खुमासदार प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली.\nPrevious articleमहासभेत विरोधक धरणार भाजपला धारेवर\nNext articleशेंदुर्णी नगरपंचायत १७ प्रभागांचे आरक्षण जाहीर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-4648/", "date_download": "2018-11-17T03:17:22Z", "digest": "sha1:PP4JHPJD7HW6J3UUPLI5FH26ZU6NJ3BS", "length": 9399, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सात भारतीय अभियंत्यांचे अफगाणिस्थानात अपहरण/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसात भारतीय अभियंत्यांचे अफगाणिस्थानात अपहरण\nनवी दिल्ली : उत्तर अफगाणिस्थानातील बागलान प्रांतात पॉवर स्टेशनकडे जाणार्‍या सात भारतीय अभियंत्याचे तालीबाण्यांनी अपहरण केले आहे.\nउत्तर अफगाणिस्थानातील द अफगाण ब्रेशना शेरकट ही कंपनी पॉवर स्टेशनची उभारणी करत असते. या कंपनीत हे सात अभियंते नेाकरस होते. कंपनीने त्यांना पॉवर स्टेशन उभारणीसाठी पाठवले होते. एका मिनी बसम्धून ते जात असतांना त्यांना तालीबान्यांनी अडवून या सातही भारतीयांसह त्यांच्या अफगान चालकाचे अपहरण केले आहे. यातहील एकाशीही संपर्क अद्याप झालेला नाही अफगान पोलिस त्यांचा शोध घेत आहे.\nभारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मते, अफगाणिस्तानमध्ये 150 पेक्षा जास्त भारतीय इंजिनीअर आणि टेक्निकल एक्स्पर्ट देशाच्या पायाभूत सुविधांसंदर्भातील प्रकल्पात काम करतात.\nदरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून या घटनेवर नजर असल्याचं म्हटलं आहे.\nअफगाणिस्तानमध्ये खंडणीसाठी अपहरणाच्या अनेक घटना घडतात. गरीबी आणि वाढती बेरोजगारी यामागचं प्रमुख कारण आहे. 2016 साली देखील एका भारतीयाचं अपहरण करण्यात आलं होतं, ज्याची तब्बल 40 दिवसांनी सुटका झाली.\nNext article#Karnataka Elections : पठ्ठ्याने पाठीवर गोंदले मोदींचे चित्र; भाषण थांबवून मोदींनीही दिले धन्यवाद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-17T02:20:47Z", "digest": "sha1:HLDQWIC32WXQAS4HQYFX34F3PKT2V5YO", "length": 7619, "nlines": 127, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "महाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्��श्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nApril 23, 2018\tमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा [पूर्व] परीक्षा 2018\nमहाराष्ट्र वनसेवा (पूर्व) परीक्षा- 2017\nमहाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2017-पेपर-1\nमहाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2017-पेपर-2\nNext मौर्यकालीन भारत आणि त्या नंतरची राज्ये\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-502.html", "date_download": "2018-11-17T03:34:17Z", "digest": "sha1:S7UDS2I2RPRR5S66PCW27Z7I4ZWMVXB4", "length": 10096, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "लोकप्रतिनिधींना नेवाशातील जनतेच्या प्रश्नापेक्षा ठेकेदार महत्त्वाचा. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Newasa Politics News Shankarrao Gadakh लोकप्रतिनिधींना नेवाशातील जनतेच्या प्रश्नापेक्षा ठेकेदार महत्त्वाचा.\nलोकप्रतिनिधींना नेवाशातील जनतेच्या प्रश्नापेक्षा ठेकेदार महत्त्वाचा.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा शहराला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जो सुमारे अडीच कोटीचा निधी आला. त्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी नेवासकर उपोषणाला बसले. परंतु, ठेकेदाराला राजाश्रय मिळत असल्याने या प्रकरणाची साधी चौकशीही झाली नाही. यावरून हे सिद्ध होत आहे की, लोकप्रतिनिधींना नेवाशातील जनतेच्या प्रश्नापेक्षा ठेकेदार महत्त्वाचा वाटतो असा आरोप माजी आ. गडाख यांनी केला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nशहरातील विकास कामांना क्रांतिकारीच्या नगरसेवकांचा पाठिंबा राहिल, पण जेथे गैरव्यवहार होईल तेथे आवाज उठविला जाईल, ही भूमिका आम्ही आधीच जाहीर केली होती. त्यानुसार शहराच्या पाणीप्रश्नी आमची लढाई सुरू आहे. जनतेला स्वच्छ पाणी मिळेपर्यंत या प्रश्नी एक पाऊलही मागे हटणार नाही, असा विश्वास माजी आ. शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. नेवासा येथे झालेल्या भाजप, शिवसेना, मनसेतील कार्यकर्त्यांचा क्रांतिकारी पक्ष प्रवेशाप्रसंगी ते बोलत होते.\nनेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे शिवसेना, मनसेचे उमेदवार वर्षा पवार, आशाताई पवार, मारुती पवार, भाऊसाहेब पवार यांच्यासह अनेकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात नेवासा येथे गडाख यांच्या उपस्थिती प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील होते. प्रास्ताविक नगरसेवक बापूसाहेब गायके यांनी केले.\nगडाख म्हणाले, पावसामुळे गढूळ पाणी येत आहे, असे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिले. यासारखे केविलवाणे काही नाही. गढूळ पाणी येऊ नये याकरिता दोन कोटी ६७ लाखांचा देखभाल दुरूस्तीचा निधी आला आहे, एवढी साधी गोष्ट यांना कळत नाही का अधिकारी कुणाच्या तालावर नाचतात हे उघड सत्य आहे. अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देणे आवश्यक असते याचा त्यांना विसर पडला आहे.\nजनावरांनाही हे पाणी पिण्याजोगे नाही, असा तज्ज्ञांचा अहवाल आहे. तरीही असे गढूळ पाणी जनतेला प्यावे लागत आहे. पाहुण्या ठेकेदाराने अधिकारी लोकप्रतिनिधींना असे काय दिले म्हणून त्यांची बोलती बंद झाली. अधिकाऱ्यांना कसे वठणीवर अणायचे याचा आम्हाला चांगला अभ्यास झाला आहे.\nनगरपंचायतीच्या निवडणूक काळात गल्ली गल्लीत फिरणारे आमदार आता कुठे गेले नेवासा शहर स्मार्ट सिटीची घोषणा केली. ज्यांना पाणी स्वच्छ देता येत नाही, ते काय स्मार्ट सिटी करणार नेवासा शहर स्मार्ट सिटीची घोषणा केली. ज्यांना पाणी स्वच्छ देता येत नाही, ते काय स्मार्ट सिटी करणार काम न करता श्रेय घेण्याची�� सवय यांना लागली आहे.\nजेथे नगरपंचायत मंजूर होते, त्याठिकाणी लगेच पाच कोटींचा निधी द्यावा, असा शासकीय जीआर आहे. पण त्यांनी त्यातही स्वत:चे हसू करून घेतले. यापुढे आपल्या सर्व नगरसेवकांनी जागरूक राहावे व जनतेच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य द्यावे, असे गडाख यांनी सांगितले. यावेळी दत्तू अहिरे, अब्दुल पठाण, तुकाराम पवार, खंडू बर्डे, परशराम माळी, राजू पवार, तान्हाजी बर्डे, अमोल काळे, कारभारी खुसे, हरिभाऊ वाघाडकर, रमेश बर्डे, अंकुश बर्डे यांच्यासह अनेकांनी क्रांतिकारी पक्षात प्रवेश केला. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nलोकप्रतिनिधींना नेवाशातील जनतेच्या प्रश्नापेक्षा ठेकेदार महत्त्वाचा. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, September 05, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1706.html", "date_download": "2018-11-17T03:12:06Z", "digest": "sha1:XNV3PSCWXD264UXJW5MXVZ4OV6NPAPZB", "length": 6765, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पुणे -नगर महामार्गावर एसटीची टेम्पोला धडक; एक ठार ,आठ जखमी - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Parner पुणे -नगर महामार्गावर एसटीची टेम्पोला धडक; एक ठार ,आठ जखमी\nपुणे -नगर महामार्गावर एसटीची टेम्पोला धडक; एक ठार ,आठ जखमी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील पुणे -नगर महामार्गावरील सुप्यानजीक पवारवाडी येथे एसटीने टेम्पोला धडक दिल्याने टेम्पेातील एक लहान मुलगी ठार झाली तर इतर ८ ज़ण ज़खमी झाले. हा अपघात मंगळवार, दि. १५ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडला.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- दि. १५ रोजी केशव विश्वनाथ गायकवाड वय -४० रा. नायगाव ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद, हे एम.एच. २० डीई ६६४६ या टेम्पोतून ऊसतोडणी कामगारांना पारगाव, ता. दौंड जि. पुणे येथे लग्नाला घेऊन जात होते. हा टेम्पो सुप���याजवळील पवारवाडी येथे आला असता, पाठीमागून आलेल्या एम. एच.१४ बीटी २१६७ या एसटीने त्यांच्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने टेम्पो उलटला.\nया वेळी झालेल्या अपघातात टेम्पोतील ३ वर्षांची लहान मुलगी रुपाली विलास सोनवणे रा. अंधारवाडी, ता. कन्नड जि. औरंगाबाद ही ठार झाली तर आकाश संजय सोनवणे (वय २२), रा. नायगाव ता., फुलंबी जि. औरंगाबाद, पुजाबाई बाजीराव सोनवणे (वय ५०), पवन बाजीराव सोनवणे (वय ७), पल्लवी बाजीराव सोनवणे, (वय ५), परविन बाजीराव सोनवणे (वय ३), मंगल सुभाष सोनवणे, (वय ३०) सर्व रा. सुलतानपूर, ता. खुलदाबाद जि. औरंगाबाद, सुनीता हरिश्चंद्र बर्डे, (वय २६), रा. लोणार नायगाव, ता. अंबड, जि. जालना, वनिता विलास राजपूत, (वय २२) रा. अंधारवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद हे ८ जण गंभीर जखमी झाले.\nत्यांना उपचारासाठी नगर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. टेम्पोचालक केशव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. साहेबराव आहोळ करीत आहेत\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/dealers-can-e-mail-grievance-about-tax-administrator-e-mail-id-dealergrievancegmailcom-or-contact", "date_download": "2018-11-17T02:48:27Z", "digest": "sha1:ZMZURQHJMDYL6KHQ44XG2SMGL4YXZEAY", "length": 4359, "nlines": 76, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "\"व्यापाऱ्यांनी त्यांच्या करप्रशासनासंबंधीच्या तक्रारी dealergrievance@gmail.com या ई- मेल आयडीवर पाठवाव्यात\". | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्या���िषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\n\"व्यापाऱ्यांनी त्यांच्या करप्रशासनासंबंधीच्या तक्रारी dealergrievance@gmail.com या ई- मेल आयडीवर पाठवाव्यात\".\n\"व्यापाऱ्यांनी त्यांच्या करप्रशासनासंबंधीच्या तक्रारी dealergrievance@gmail.com या ई- मेल आयडीवर पाठवाव्यात किंवा केंद्रीय तक्रार निवारण अधिकारी याना ९वा मजला , जी विंग , विक्रीकर भवन , माझगाव येथे संपर्क साधावा \".\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/sambhaji-bhide-crime-129432", "date_download": "2018-11-17T03:23:32Z", "digest": "sha1:QIZBDHQER5VMWHNROJULSYWSQLKXVGEJ", "length": 13259, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sambhaji bhide crime संभाजी भिंडेंविरुद्ध खटल्याची तयारी सुरू | eSakal", "raw_content": "\nसंभाजी भिंडेंविरुद्ध खटल्याची तयारी सुरू\nमंगळवार, 10 जुलै 2018\nनाशिक - 'माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो,' असा वादग्रस्त दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे व्हिडिओ तपासणीतून प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत. प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम समितीच्या 13 जुलैच्या बैठकीत भिडे यांच्यावर कारवाईचा निर्णय होणार आहे. दरम्यान, दोनदा नोटीस पाठवूनही भिडे यांच्याकडून नोटीस स्वीकारली जात नसल्याने न्यायालयीन खटला भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.\nसंभाजी भिडे यांची 10 जूनला नाशिकमध्ये सभा झाली, त्यामध्ये \"माझ्या शेतातील आंबे 180 पेक्षा जास्त लोकांना खायला दिले, त्यापैकी दीडशे जणांना मुले झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल,' असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. लेक लाडकी अभियानातर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे त्याविरोधात तक्रार करण्यात आली. महापालिकेने 22 जूनला स्पीड पोस्टाद्वारे सांगलीतील गावभागमधील पत्त्यावर नोटीस पाठविली. त्यादिवशी टपाल विभागाकडून पत्र घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील भेट होऊ दिली नाही. 25 जूनला कुटुंबीयांना पत्राची माहिती देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. तत्पूर्वी प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम समितीच्या बैठकीत भिडे यांच्���ा वक्‍तव्याचे व्हिडिओ चित्रण तपासण्यात आले. त्यात प्रथमदर्शनी भिडे यांनी केलेले वक्तव्य खरे असल्याचा निष्कर्ष समितीने काढला.\nसमिती ठरविणार भिडेंचे भवितव्य\nमहापालिकेतर्फे व्हिडिओ चित्रण तपासण्यात आले. त्यात प्रथमदर्शनी भिडे यांनी वक्तव्य केल्याचे आढळून आल्याची माहिती पी.सी.जी.एन.डी.टी. समितीचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत शेट्ये यांनी दिली. तसेच, भिडे यांच्याकडून चौकशीला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम समितीच्या होणाऱ्या बैठकीच्या अनुषंगाने न्यायालयीन खटला दाखल करण्याची तयारी समितीने सुरू केली आहे. त्यामुळे भिडे यांच्याविरुद्ध कारवाईचे भवितव्य समिती ठरवेल, असे स्पष्ट होते.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च��या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/intex-itab-price-mp.html", "date_download": "2018-11-17T03:25:44Z", "digest": "sha1:37RE2SXOLWXQG52672BSAAXOS5S5EUG2", "length": 12355, "nlines": 334, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंटेक्स नितंब India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंटेक्स नितंब वरIndian बाजारात सुरू 2012-03-21 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nइंटेक्स नितंब - चल यादी\nसर्वोत्तम 8,900 तपशील पहा\nइंटेक्स नितंब - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत इंटेक्स नितंब वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nखूप चांगले , 8 रेटिंग्ज वर आधारित\nइंटेक्स नितंब - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 8 Inches\nफ्रंट कॅमेरा 0.3 MP\nइंटर्नल मेमरी 8 GB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, Up to 32 GB\nनेटवर्क तुपे Wi-fi only\nनॅव्हिगेशन टेकनॉलॉजि Yes, with A-GPS Support\nबॅटरी कॅपॅसिटी 2800 mAh\nप्रोसेसर स्पीड 1 GHz\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 346 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 313 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n3/5 (8 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/504357", "date_download": "2018-11-17T02:59:15Z", "digest": "sha1:3VOT2CY2XTTWXRI6H52ARARHDSAUKC2M", "length": 7635, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गणेश विसर्जनासाठी मोती तळेच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » गणेश विसर्जनासाठी मोती तळेच\nगणेश विसर्जनासाठी मोती तळेच\nसातारा शहराला बाप्पांच्या आगमनाची आतुरता लागली आहे. असे असताना शहरवासियांना लक्ष लागून राहिले ते पालिका विसर्जन तळे कोठे करते त्याची. मात्र, सातारा पालिकेत पदाधिकाऱयांच्या गोपनिय बैठका झाल्या असून त्यांनी मोती तळय़ातच यावर्षीचा गणेश विसर्जन सोहळा करण्याववर शिक्कामोर्तब झाले आहे. दुसरे कुठलेही कृत्रिम तळे करुन पालिकेचा पैसा वाया घालवायचा नाही, असेही ठरले आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक शनिवारी सकाळी 11 वाजता होणार असल्याचे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सांगितले.\nसातारा शहरात ऐतिहासिक तळी आहेत. त्यामध्ये मोती तळे, मंगळवार तळे, फुटका तलाव आणि गोडोलीतील तळे. असे असताना दोन वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यानी प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होते याकारणास्तव उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ऐतिहासिक तळय़ांचे संवर्धन करा, असे आदेश पालिकेला दिले. पालिकेने मग जिल्हा परिषदेच्या जागेत कृत्रिम तळे काढण्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांचा निधी खर्च होत होता. तात्कालिन नगराध्यक्ष सचिन सारस आणि विजय बडेकर यांनी तळे खोदलेही आणि पुन्हा बुजवलेही. आता यावर्षी पुन्हा गणेश विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेश विसर्जनासाठी पालिका पदाधिकाऱयांनी तळय़ातील पाहणी केली. परंतु त्यांनाही कोडे सुटले नाही. त्यामुळे याच विषयाच्या अनुषंगाने पालिकेत नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबीनमध्ये गोपनिय बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये काय झाले काय नाही हे मात्र समजले नाही. परंतु या बैठकामध्ये गणेश विसर्जनासाठी मोती तळे पक्के करण्यात आले असून मोठय़ा गणेशमुर्ती बसविणाऱया गणेशोत्सव मंडळाना मोती तळय़ामध्येच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे मिळते. त्यामुळे मोती तळयावरच पालिकेची शिक्कामोर्तब झाली असून तसेच घरगुती गणेशमुर्ती विसर्जनासाठी छोटी तलाव करण्यात येणार आहेत.\nआज गणेशोत्सव मंडळांची बैठक\nशहरातील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पालिकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.\nलायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा\nआघाडीने जिहे-कटापूरसाठी काहीच केले नाही\nबारामतीच्या कारभारात शरद पवार सक्रिय होणार\nरस्त्याचे निकृष्ट काम बंद पाडले\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/518217", "date_download": "2018-11-17T02:59:48Z", "digest": "sha1:BLT5XZONEEDB5KAJDAF777STDHVNOVND", "length": 5234, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट\nतामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट\nतामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. दोघांची भेट जवळपास 20 मिनिटांपर्यंत चालली. या भेटीत गृहमंत्र्यांना तामिळनाडूत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींची माहिती राव यांनी दिली. सोमवारी तामिळनाडू विधानसभा सभापतींनी अण्णाद्रमुकच्या दिनाकरन गटाच्या आमदारांना अपात्र घोषित केले. पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत या आमदारांवर ही कारवाई करण्यात आली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्र दिनाकरन गटाच्या आमदारांनी राज्यपालांना दिले होते. तसेच या आमदारांनी पलानीसामी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललितांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्यानंतर राज्यात राजकीय अस्थैर्य निर्माण झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार आहे.\nसाई प्रणीतने पटकावले सिंगापूर ओपनचे विजेतेपद\nभाजपला रोखू शकणार नाही हिंसा : शाह\n‘चारा घोटाळा-4’ची सुनावणी 19 रोजी\nअमरनाथ यात्रेला सुरूवात, पहिली तुकडी रवाना\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-LCL-jalgaon-municipal-election-news-updates-5914970-NOR.html", "date_download": "2018-11-17T02:07:57Z", "digest": "sha1:EP7HFNXZKVCPJQ26Z4ABYT2G44CPV7GN", "length": 11972, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jalgaon municipal election news updates | महापालिका निवडणूक : प्रभाग १९, जागा ७५, उमेदवारांचे अर्ज ६१५, माघारीसाठी मंगळवारपर्यंत मुदत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहापालिका निवडणूक : प्रभाग १९, जागा ७५, उमेदवारांचे अर्ज ६१५, माघारीसाठी मंगळवारपर्यंत मुदत\nमहापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा बुधवारी अाटाेपला. १९ प्रभागांतील ७५ जागंासाठी ६१५ अर्\nजळगाव- महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा बुधवारी अाटाेपला. १९ प्रभागांतील ७५ जागंासाठी ६१५ अर्ज दाखल झाले अाहेत. यात इच्छुकांची संख्या माेठी असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात अाले हाेते. यात शिवसेना व भाजपने प्रत्येकी ७५ जणांना उमेदवारी दिली. यात सगळ्यात जास्त ३९० अपक्षांनी अ���्ज दाखल केले. माघारीसाठी राजकीय पक्षांचा चांगलाच कस लागणार अाहे. सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली अाहे.\nउमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत हाेती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे महापालिकेच्या अावारात प्रचंड गर्दी झाली हाेती. सकाळी ८ वाजेपासून पाेलिस बंदाेबस्त तैनात हाेता. महापालिकेच्या समाेरील रस्ता वाहतुकीसाठी बंद हाेता. नेहरू चाैकाकडून पालिकेकडे येणारा व गाेलाणीकडून पालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावले हाेते. सर्वत्र पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त हाेता. सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय पक्षांचे उमेदवार व समर्थकांची धावपळ उडाली.\nखडकेंची तिसरी पिढी महापालिकेच्या रिंगणात\nपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक अशी अाेळख असलेले वामनराव खडके यांनी स्वत: निवडणूक न लढता मुलगा सुनील खडके यांना पुढे केले अाहे. वामनराव खडके हे १९६४ पासून नगरसेवक हाेते. यंदा त्यांची दहावी निवडणूक हाेती. वामनराव यांचे वडील पंडितराव नारायण खडकेही नगरसेवक हाेते. सुनील खडकेंच्या निमित्ताने त्यांची तिसरी पिढी रिंगणात उतरली अाहे.\nराजकीय धक्कातंत्राचा केला वापर\nमहापालिकेच्या सन २०१३च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीतून खाविअात दाखल झालेले व उपमहापाैरपदाचा कारभार सांभाळणारे गणेश बुधाे साेनवणे यांना यंदा उमेदवारी नाकारण्यात अाली. खाविअाएेवजी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढली जात असताना विद्यमान उपमहापाैरांचा पत्ता कापला गेला. खाविअाचे अध्यक्ष व शिवसेनेची संपूर्ण धुरा सांभाळत असलेले रमेश जैन यांनी यंदा प्रत्यक्ष रिंगणात न उतरता संपूर्ण निवडणुकीची सूत्रे ताब्यात ठेवली अाहेत. गेल्या तीन पंचवार्षिकपासून पालिकेच्या सभागृहात दाखल हाेत त्यांनी अापली पकड कायम ठेवली हाेती. अाता ते रिंगणाबाहेर असतील.\nअॅड. नरेंद्र पाटलांची विश्रांती\nपालिकेच्या सभागृहात सन १९८४ पासून सतत निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. नरेंद्र भास्कर पाटील हे सध्या मानेच्या मणक्यांना दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घेत अाहेत. सलग नऊ वेळा निवडणूक लढवून ते सभागृहात दाखल झाले हाेते. सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या धाेरणात्मक निर्णयांवर अंकुश ठेवण्याचे महत्त्वाचे काम नगरसेव��� पाटील करीत हाेते. यंदा त्यांची दहावी निवडणूक हाेती. परंतु वैद्यकीय कारणास्तव त्यांनी निवडणूक लढणे टाळले अाहे.\nमनसे व भाजपच्या नगरसेवकांना सेनेची साथ\nमनसेचे नेते ललित काेल्हे अचानक भाजपत गेल्यानंतर त्यांच्या साेबतच्या नगरसेवकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. लिना नवीन पवार व अनंत जाेशी यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय न दिल्याने पृथ्वीराज साेनवणे यांनी बुधवारी पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला.\nनवापूरच्या काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार..जात प्रमाणपत्र अवैध\nशेतकरी महिलेची आत्महत्या..गायीच्या गोठ्यात सरण रचून स्वतःला घेतले पेटवून; बुलडाण्यातील घटना\nमायलेकांनी व्यापाऱ्याला सव्वातीन लाखांना गंडवले: ताेतया पाेलिसाची घेतली मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/blast-proof-gas-cylinder-introduced-in-indian-market-bookings-open-5955893.html", "date_download": "2018-11-17T02:22:28Z", "digest": "sha1:I3F6LPIU2X33NNPISELEH7JTU5HBCVBI", "length": 9633, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "blast proof gas cylinder introduced in indian market, bookings open | Blast Proof: या गॅसच्या टाकीचा होणार नाही स्फोट, बाहेरून दिसेल आत किती; कनेक्शनसाठी नोंदणी सुरू", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nBlast Proof: या गॅसच्या टाकीचा होणार नाही स्फोट, बाहेरून दिसेल आत किती; कनेक्शनसाठी नोंदणी सुरू\nएका खासगी कंपनीने बनवलेल्या या गॅसच्या कनेक्शनची बुकिंग सध्या सुरू आहे.\nयुटीलिटी डेस्क - आता गॅसची टाकी भरण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सोबतच टाकीचा स्फोट सुद्धा होणार नाही. मार्केटमध्ये असे एक सिलेंडर आले आहे, जे ब्लास्ट प्रूफ आहे. हे अशा प्रकारे बनवण्यात आले आहे की त्याचा स्फोट होणारच नाही. दुर्दैवाने गॅस लीक झाली किंवा स्फोटची परिस्थिती निर्माण झाली, तर आतील मटेरियल गॅस संपवणार आहे. सोबचत, टाकीमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे सुद्धा त्यावर दिसून येईल. जेणेकरून नवीन गॅस कधी बुक करावा याचे नियोजन लावता येईल. एका खासगी कंपनीने बनवलेल्या या गॅसच्या कनेक्शनची बुकिंग सध्या सुरू आहे.\nफायबरने बनवलेली हल्की, पण मजबूत बॉडी\n- हे नवीन प्रकारचे सिलेंडर जुन्या टाक्यांच्या तुलनेत वजनाने खूप हलके आहे. मध्य प्रदेश राजस्थान, छत्तिसगडसह अनेक ���ाज्यांमध्ये go gas नावाची प्रायव्हेट कंपनी यासाठी कनेक्शन देत आहे. कंपनीचे मध्य प्रदेश स्टेट हेड अजय चंद्रायन यांनी सांगितल्याप्रमाणे, ही टाकी ज्या मटेरियलमने बनवण्यात आली आहे ते ब्लास्ट प्रूफ आहे. परंतु, या टाकी आणि गॅसचे कनेक्शन घेणाऱ्या सरकारी सबसिडीचा लाभ घेता येणार नाही.\n- अर्थातच आपल्याला मार्केट रेटनुसार, सिलेंडरमध्ये गॅस भरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने डीलरशिपची योजना सुद्धा सुरू केली आहे. हे सर्व सिलेंडर 2, 5, 10 आणि 20 किलोमध्ये उपलब्ध आहेत. काँफिडेंस ग्रुप गो गॅस नावाने लोकांना ही सेवा उपलब्ध करून देत आहे. लवकरच इतर गॅस कंपन्याप्रमाणे ही कंपनी सुरू करण्याची योजना आहे.\nकंपनीने मध्य प्रदेशात आता कमर्शियल सिलेंडर देण्यास सुरुवात केली आहे. 20 किलोची टाकी 1450 ते 1500 रुपयांत विकली जात आहे. मार्केट रेटनुसार, त्याचे भाव सुद्धा दरमहा बदलतील. लवकरच घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा विकले जातील. यात 10 किलोच्या टाक्यांचे कनेक्शन जोडण्यासाठी ग्राहकांना 3500 ते 4000 रुपये भरावे लागतील. यात ग्राहकाला सिलेंडर, गॅस, रेगुलेटर दिला जाणार आहे. यानंतर फक्त सिलेंडर भरण्याचे पैसे अदा करावे लागणार आहेत. गॅस कनेक्शन घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र अशी कागदपत्रे लागणार आहेत. बुकिंगच्या वेळी ग्राहकांना एक माहिती पुस्तिका सुद्धा दिली जाणार आहे.\nSBI ग्राहकांसाठी Alert : फक्त 15 दिवसांचा वेळ उरला आहे, आजच आपल्या बँकेच्या बँचमध्ये जाउन करा ही महत्त्वाची कामे, नहीतर होईल अकांउट बंद...\nलॅम्बोर्गिनी नाही तर ही आहे मारुतीची बलेनो कार.. मॉडिफाय केल्यानंतर दिसते काहीशी अशी.. तर मायलेज आहे 27 km हून अधिक\nहे आहे जगातील पहिले Underwater Hotel; एक रात्र घालवण्यासाठी मोजावे लागतील 36 लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/hdfc-bank-vice-president-disappears-secretly/articleshow/65724864.cms", "date_download": "2018-11-17T03:42:35Z", "digest": "sha1:IA57ONJW6HQ2UMYA52TDPQS4HAJMAZ22", "length": 12568, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: hdfc bank vice president disappears secretly - एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष गूढरित्या गायब | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष गूढरित्या गायब\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ किरण संघवी हे बुधवारी कमला मिल येथील कार्यालयातून निघाले ते घरी पोहोचलेच नाहीत. गुरुवारी त्यांची मारुती कार नवी मुंबईत सापडली. विशेष म्हणजे कारच्या सीटवर रक्ताचे डाग असल्याने खळबळ उडाली आहे.\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष गूढरित्या गायब\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ किरण संघवी हे बुधवारी कमला मिल येथील कार्यालयातून निघाले ते घरी पोहोचलेच नाहीत. गुरुवारी त्यांची मारुती कार नवी मुंबईत सापडली. विशेष म्हणजे कारच्या सीटवर रक्ताचे डाग असल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\nसिद्धार्थ संघवी हे एचडीएफसी बँकेच्या कमला मिल येथील कार्यालयात काम करतात. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी मलबार हिल येथून निघाले. पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह ते मलबार हिल येथे राहतात. रात्री दहापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून तिच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी सिद्धार्थ हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास कमला मिल येथून निघाल्याचे सांगितले. त्यांच्या पत्नीने ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.\nपोलिसांनी कमला मिल मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी सिद्धार्थ हे बँकेतून बाहेर पडताना दिसत आहेत मात्र त्यांची कार कमला मिलमधून बाहेर पडताना दिसत नाही. पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले त्यावेळी त्यांचे शेवटचे लोकेशन कमला मिल दाखवते आहे. त्यांचा मोबाइल मात्र बंद आहे. ना. म. जोशी मार्ग पोलिस सिद्धार्थ यांचा शोध घेत असतानाच नवी मुंबई पोलिसांना ऐरोली येथील सेक्टर ११ जवळ सिद्धार्थ याची कार सापडल्याचे पोलिसांनी कळविले. गाडीच्या सीटवर रक्ताचे डाग असून कार तिथपर्यंत गेली कशी आणि सिद्धार्थ कुठे आहेत याचा तपास पोलिस करीत आहेत.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्ट���डिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष गूढरित्या गायब...\n‘चासकमान’बद्दल मुख्य सचिवांना अखेरची संधी...\nएक्स्प्रेसमध्ये पकडले दोन कोटींचे सोने...\nराम कदमकडून सोनाली बेंद्रेविषयी वादग्रस्त ट्विट...\nमाफी मागितली, विषय संपला; भाजपचं कदमांना अभय\nटीसीला संशय आला; १७ कोटीचं सोनं सापडलं...\nइंधन दरवाढ सुरूच; अमरावतीत सर्वात महाग पेट्रोल...\n'भाजपच्या विकृतीमुळे महाराष्ट्र धर्म बुडाला'...\nपुढील जन्मी आशा भोसलेच व्हायचंय...\nवांद्रे येथे पालिकेची भूखंड खरेदी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/release-fund-development-work-first-demands-baramati-zp-president-112874", "date_download": "2018-11-17T03:39:08Z", "digest": "sha1:ONYE7N7XJRRLCEAOHIULHOHYJXE2YJRG", "length": 13806, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Release fund for development work first, demands Baramati ZP president आधी निधी द्या; मग भूमिपूजन करा | eSakal", "raw_content": "\nआधी निधी द्या; मग भूमिपूजन करा\nरविवार, 29 एप्रिल 2018\nमाळेगाव : बारामतीत पालकमंत्र्यांचे स्वागत करू...परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे श्रेय कोणीतरी सांगतो म्हणून घेऊ नये. सरकार तुमचे आहे. माळेगावच्या विकासासाठी निधी द्या आणि खुशाल त्या कामाचे भूमिपूजन करा. आम्ही तुमचे मोठ्या मनाने स्वागतच करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले.\nमाळेगाव : बारामतीत पालकमंत्र्यांचे स्वागत करू...परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे श्रेय कोणीतरी सांगतो म्हणून घेऊ नये. सरकार तुमचे आहे. माळेगावच्या विकासासाठी निधी द्या आणि खुशाल त्या कामाचे भूमिपू���न करा. आम्ही तुमचे मोठ्या मनाने स्वागतच करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले.\nमाळेगाव बुद्रुक (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीतील बाजार तळ, गोफणेवस्ती रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. 28) देवकाते यांच्या हस्ते झाले. या कामांसह या अगोदर सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन सोमवारी (ता. 30) पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्याचे नियोजन भाजपचे सरपंच जयदीप तावरे, रंजन तावरे यांनी केले आहे.\nतो धागा पकडत देवकाते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, \"\"माळेगावातील विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी रोहिणी रविराज तावरे, संजय भोसलेंसह राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा केला. म्हणूनच माळेगावात प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरवली-कऱ्हावागज रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. असे असताना रंजन तावरे गावासाठी तीन महिन्यांत सात कोटी रुपये आणले असे म्हणतात. अर्थात ही बनवा बनवी पालकमंत्री जाणून आहेत.''\nरविराज तावरे यांनी विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्याबाबत माहिती दिली. या वेळी बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, दीपक तावरे, रमेश गोफणे, धनवान वदक, राहुल झारगड, वसंत तावरे, प्रवीण बनसोडे, बंडू पडर, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते.\nआम्ही जे केले, तेच बोलतो. त्यामुळेच मतदार आम्हाला हजारोंच्या पटीत मतदान करून निवडून देतात. त्यामुळे तीन महिन्यात गावासाठी सात कोटी आणले म्हणणाऱ्यांनी माळेगावकरांची दिशाभूल करू नये, अशी टीका रविराज तावरे यांनी रंजन तावरे यांच्यावर केली.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ता���ा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-aamli-rainpada-hatyakand-police-deepak-kesarkar-127947", "date_download": "2018-11-17T03:20:52Z", "digest": "sha1:3LTHDMVEUCX7Y4AAO7MALYGNRJIGYTE5", "length": 15612, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule aamli rainpada hatyakand police deepak kesarkar गुंड प्रवृत्तींना ठेचून काढा - दीपक केसरकर | eSakal", "raw_content": "\nगुंड प्रवृत्तींना ठेचून काढा - दीपक केसरकर\nमंगळवार, 3 जुलै 2018\nआमळी - राईनपाड्यातील (ता. साक्री) पाच जणांच्या क्रूर हत्याकांड प्रकरणी जेही आरोपी असतील त्यांचा लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करा. गुंड प्रवृत्तींना ठेचून काढा. यात निरपराधांवर कारवाई होणार नाही याची काळजी घ्या, असा सक्त आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला. त्यांनीही क्रूर हत्याकांडाविषयी चीड व्यक्त केली.\nआमळी - राईनपाड्यातील (ता. साक्री) पाच जणांच्या क्रूर हत्याकांड प्रकरणी जेही आरोपी असतील त्यांचा लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करा. गुंड प्रवृत्तींना ठेचून काढा. यात निरपराधांवर कारवाई होणार नाही याची काळजी घ्या, असा सक्त आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला. त्यांनीही क्रूर हत्याकांडाविषयी चीड व्यक्त केली.\nमंत्री केस���कर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज रात्री आठला राईनपाडा येथे भेट दिली. आमदार डी. एस. अहिरे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, ‘एलसीबी’चे निरीक्षक हेमंत पाटील, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांच्यासह अन्य अधिकारी, युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.\nमंत्री केसरकर यांनी राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात हत्याकांडासह पाच मृतांविषयी माहिती घेतली. मान्यवरांसह ते अर्धा तास थांबून होते. ग्रामस्थ सखाराम पवार व विश्‍वास गांगुर्डे यांनी घटनेविषयी माहिती दिली. नंतर मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळासह परिसराची पाहणी केली. मंत्रीद्वयी दीड तास राईनपाड्यात तळ ठोकून होते. आमदार अहिरे यांनी मंत्री केसरकर यांच्याकडे पोलिसांच्या धरपकड सत्रात निरपराध्यांवर कारवाई होणार नाही, यादृष्टीने काळजी घेण्याविषयी मागणी केली. ज्यांचा घटनेशी संबंध नसेल त्यांना सोडण्याची मागणी केली. या संदर्भात उद्या (ता. ३) दुपारी राईनपाडा येथे घटनास्थळी प्रांताधिकारी गणेश मिसाळ, पोलिस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, आमदार डी. एस. अहिरे यांची बैठक होणार आहे. राईनपाडा येथे सखाराम पवार व विश्‍वास गांगुर्डे यांचेच कुटुंब मुक्कामी आहे.\nसोशल मीडिया प्रकरणी कारवाई\nप्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, की सोशल मीडियावर अफवा किंवा अनुचित प्रकारांविषयी माहिती पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पवित्रा सरकारने घेतला आहे. यादृष्टीने सोशल मीडियावर नजर ठेवली जात आहे. राईनपाड्यातील हत्याकांडानंतर संबंधित समाजाच्या प्रतिनिधींसह पीडित कुटुंबीयांनी शांतता राखून, सरकार व प्रशासनाला सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानणे कर्तव्य समजतो. त्यांच्या समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून न्याय देण्याचा, पीडित कुटुंबीयांच्या मागण्या पूर्ण करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक भूमिकेतून पीडित कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-pujan-marathi/ganeh-chatruthi-chandra-darshan-dosh-nivaran-mantra-118091200017_1.html", "date_download": "2018-11-17T02:16:59Z", "digest": "sha1:KUDRL3LY733OOGIHRAVRV6AMWZQHJTCT", "length": 13192, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणेश चतुर्थी चंद्र दर्शन कलंक निवारण मंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगणेश चतुर्थी चंद्र दर्शन कलंक निवारण मंत्र\nप्राचीन विश्वास आहे की गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन केल्यास कलंक लागतं. तसं तर लोकं या गोष्टीचे लक्ष ठेवतात तरी चुकून चंद्र दर्शन झाल्यास हे करा:\nश्रीमद्भागवत च्या दहाव्या स्कंदाच्या 57 व्या अध्यायाचे वाचन केल्याने चंद्र दर्शन दोष स��ाप्त होतं.\nया व्यतिरिक्त दोष निवारणासाठी या मंत्राचा जप करावा\nआपल्या पत्रिकेनुसार 28, 54 किंवा 108 वेळा जप करावा\nचंद्र दर्शन दोष निवारण मंत्र:\nसिंहःप्रसेनमवधीत् , सिंहो जाम्बवता हतः\nसुकुमारक मा रोदीस्तव, ह्येष स्यमन्तकः\nगणेश चतुथीला गणपतीची पूजा करताना हे नियम लक्षात असू द्या\nगणपतीची मूर्ती निवडताना हे नियम लक्षात ठेवा\nमाझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा\nगणेश चतुर्थी 2018 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त\nचमत्कार घडवणारे 5 विशेष श्री गणेश मंत्र\nयावर अधिक वाचा :\nगणेश चतुर्थीला चंद्र दर्शन\nचंद्र दर्शन दोष निवारण मंत्र\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nप्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\n\"वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\n\"नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये...Read More\nआरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ...Read More\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ...Read More\n\"ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा....Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील...Read More\n\"आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय...Read More\n\"आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात...Read More\n\"दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल...Read More\n\"जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी...Read More\n\"व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shridevi-was-first-choice-for-shivgami-role-in-bahubali-260158.html", "date_download": "2018-11-17T03:18:32Z", "digest": "sha1:Q46S7PTDFFMPB43LTI77J5WTW7SUNZ4J", "length": 12379, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बाहुबली 2'मधली शिवगामीची भूमिका श्रीदेवीनं का नाकारली?", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा ��िरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\n'बाहुबली 2'मधली शिवगामीची भूमिका श्रीदेवीनं का नाकारली\nराम्याच्या आधी ही भूमिका श्रीदेवीकडे आली होती. राजामौलीची पहिली पसंती होती श्रीदेवी. पण तिनं ती नाकारली.\n09 मे : बाहुबली 2मध्ये देवसेनानंतर आणखी एक स्त्री व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली ती राजमाता शिवगामीची. बाहुबलीमधली ही तशी महत्त्वाची व्यक्तिरे��ा. राम्या कृष्णननं ती भूमिका उत्तम प्रकारे केलीय. पण राम्याच्या आधी ही भूमिका श्रीदेवीकडे आली होती. राजामौलीची पहिली पसंती होती श्रीदेवी. पण तिनं ती नाकारली.\nश्रीदेवीनं या भूमिकेसाठी 6 कोटी मागितले होते. निर्मात्यांच्या बजेटबाहेर ते होतं. त्यामुळे राम्या कृष्णाकडे ही भूमिका गेली. राम्याला या भूमिकेसाठी अडीच कोटी दिले.\nआता 1000कोटींच्या पुढे कमाई करणारा बाहुबली 2 ऐतिहासिक ठरलाय. त्यामुळे श्रीदेवीला खंत वाटू शकते.\nश्रीदेवीचा 'माॅम' सिनेमा लवकरच रिलीज होणारेय. 'इंग्लिश बिंग्लिश'नंतरचं तिचं पुन्हा एकदा कमबॅक आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nआराध्याच्या 7व्या वाढदिवसाला पप्पा अभिषेकनं दिली स्पेशल गिफ्ट\nदीपिका-रणवीरच्या लग्नात होती कढी, पहा सगळा मेन्यू\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/fashion/articlelist/2592430.cms?curpg=5", "date_download": "2018-11-17T03:36:11Z", "digest": "sha1:NXD7STOV26TABKXK3GBYQ7P2QV7TVINK", "length": 7588, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 5- Fashion Tips in Marathi: Trending Fashion News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nकुणाला विराटसारखे शार्प आयब्रो हवेत तर कुणाला शाहरुखसारखी पोनी हवीय…कारण सगळ्यांना झकास ‘इम्प्रेशन’ मारायचं आहे. तरुणींबरोबरच तरुणही आपल्या दिसण्याबाबत कमालीचे जागरुक झाले असून, सलून-पार्लर्सना मोठ्य...\nस्टाइल तीच, तऱ्हा वेगळ्या\nगळ्यात टेराकोट्टाच्या माळाUpdated: Oct 1, 2016, 12.12AM IST\nपांढरा सदरा घालून आलोया\nअॅसिड हल्ल्यानंतरही तीने फॅशन शो गाजवलाUpdated: Sep 10, 2016, 01.01PM IST\nगुजरात: अमरेलीतील धार येथे दिसले १९ सिंह, व्ह...\n'रामलीला'च्या मंचावर अश्लिल डान्स\nशनिवारवाडा ५१ हजार दिव्यांनी उजळला\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाबद्दल प्रियांकाची 'रिअॅ...\nआयुषी भावे मुंबईची 'श्रावणक्वीन'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-kolhapur-ambabai-nagar-pradakshina-3529", "date_download": "2018-11-17T02:18:14Z", "digest": "sha1:VUNC22H7CDUDDBSDVFQUWPKTZMYKFCML", "length": 9833, "nlines": 115, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kolhapur ambabai nagar pradakshina | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nकोल्हापूर - नवरात्रोत्सवातील मुख्य दिवस आज (ता. १७) असून, अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सवमूर्ती वाहनात विराजमान होऊन भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडेल.\nकोल्हापूर - नवरात्रोत्सवातील मुख्य दिवस आज (ता. १७) असून, अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सवमूर्ती वाहनात विराजमान होऊन भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडेल.\nरात्री बारानंतर जागर महापूजेला प्रारंभ होईल.नगरप्रदक्षिणेसाठी गुजरी मार्ग विद्युतरोषणाईने उजळून निघाला आहे. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरू महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिरामार्गे पुन्हा महाद्वार असा नगरप्रदक्षिणेचा मार्ग असेल. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही अष्टमीच्या जागराची तयारी पूर्ण झाली आहे. दिवसभर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.\nदरम्यान, नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आ���ी. नारसिंही किंवा भद्रकाली नावाने ओळखली जाणारी ही देवता शरभेश्‍वर शिवाची शक्ती. काळ्या विद्येचे निराकरण करणारी म्हणून प्रत्यंगिरा, असे या पूजेचे माहात्म्य असल्याचे श्रीपूजक सारंग मुनीश्‍वर, स्वानंद मुनीश्‍वर, माधव मुनीश्‍वर यांनी सांगितले. शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने भवानी मातेच्या जागरानिमित्त बुधवारी (ता. १७) रात्री आठ वाजता आतषबाजी होणार आहे.\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव तर कोल्हापूरात दसरा...\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या...\n(VIDEO) दसरा आणि नवरात्रीनिमित्त फुललं दादरचं फुल मार्केट; फुलांचे...\nनवरात्रीनिमित्त दादरचं फुल मार्केट गर्दीने फुलून गेलं आहे. देवीची आरास करण्याकरता...\nदसरा आणि नवरात्रीनिमित्त फुकलं दादरचं फुल मार्केट..\nVideo of दसरा आणि नवरात्रीनिमित्त फुकलं दादरचं फुल मार्केट..\nभाविकांच्या गर्दीमुळे कळसुबाई शिखरावर चेंगराचेंगरीची भीती\nमहाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराची ओळख आहे. याच शिखरावर कळसुबाई...\nभाविकांच्या गर्दीमुळे कळसुबाई शिखरावर चेंगराचेंगरीची भीती\nVideo of भाविकांच्या गर्दीमुळे कळसुबाई शिखरावर चेंगराचेंगरीची भीती\nकौमार्य परीक्षणाच्या प्रथेला विरोध केला म्हणून जात गुंडांकडून गरबा...\nपिंपरी इथं कंजारभाट समाजातल्या गुंडांनी पुन्हा एकदा आपला पुरुषार्थ दाखवून दिलाय. या...\nकौमार्य परीक्षणाच्या प्रथेला विरोध केला म्हणून जात गुंडांकडून गरबा आणि दांडिया खेळण्यास विरोध\nVideo of कौमार्य परीक्षणाच्या प्रथेला विरोध केला म्हणून जात गुंडांकडून गरबा आणि दांडिया खेळण्यास विरोध\n(Video) - ४ कोटीच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजवले देवीचे मंदिर\nसध्या देशभरात नवरात्रीचा उत्साह सुरूय. दुर्गा म्हणजे शक्ती. या शक्तीची आराधना...\n४ कोटीच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजवले देवीचे मंदिर\nVideo of ४ कोटीच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजवले देवीचे मंदिर\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/ropeway-transport-in-mumbai-says-nitin-gadkari-1630803/", "date_download": "2018-11-17T02:48:38Z", "digest": "sha1:3WA4NNXDT6YU6F6SSQD4IP63S4TO3LN6", "length": 11212, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ropeway transport in mumbai says Nitin Gadkari | मुंबईत रोप-वे, जलमार्ग वाहतूक, रो-रो सेवा सुरू करणार – गडकरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nमुंबईत रोप-वे, जलमार्ग वाहतूक, रो-रो सेवा सुरू करणार – गडकरी\nमुंबईत रोप-वे, जलमार्ग वाहतूक, रो-रो सेवा सुरू करणार – गडकरी\nभारतीय रेल्वे-बंदर महामंडळातर्फे मुंबईत दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी (संग्रहित छायाचित्र)\nमुंबईत दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली असून रस्ते वाहतुकीवर मोठय़ा प्रमाणात ताण पडत आहे. नजीकच्या काळात मुंबईत रोप-वे, जलमार्ग वाहतूक आणि रो-रो सेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यात शिवडी ते एलिफंटादरम्यान रोप-वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नौकानयन आणि भूपृष्ठ वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मुंबईत दिली. तसेच येत्या १ एप्रिपासून भाऊचा धक्का ते मांडवा-नेरुळ रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले.\nभारतीय रेल्वे-बंदर महामंडळातर्फे मुंबईत दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चर्चासत्रात विशेष अतिथी म्हणून गडकरी बोलत होते.\nगडकरी म्हणाले, रो-रो सेवेमुळे भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर १७ मिनिटांमध्ये तर नेरुळपर्यंतचे अंतर १४ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. सुमारे ६० ते ७० बसगाडय़ांसह १५ ते २० कंटेनर आणि प्रवासीही या सेवेचा लाभ घेऊ शकतील.\nठाणे ते वसई-विरार अशी जल वाहतूकही तीन टप्प्यांत सुरू केली जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाशी लवकरच सामंजस्य करारही केला जाणार आहे. इटली शहरात जल वाहतुकीनेही विमानतळ जोडण्यात आला आहे. नियोजित नवी मुंबई विमानतळही अशा प्रकारे जल वाहतुकीने जोडला गेला तर एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2011/07/", "date_download": "2018-11-17T03:03:48Z", "digest": "sha1:PPGCFL4QBCMSLAPD62I2JUPESEF65E54", "length": 31077, "nlines": 391, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 07/01/2011 - 08/01/2011", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nमाझं tweet.....दुरुस्ती ते निमिर्ती\n२८ जुलै २०११: आणखी एक ईमेल आला तो नाव बदलून देत आहे.\nमाझे नाव संजय कुमार पाटिल (३०) असुन माझे शिक्षणं डिप्लोमा इन एग्रिक्लचर आणि BSC एग्रिक्लचर (******* ओपन University) पर्यंत झाले आहे. मी नुकतचम आपण लिहीलेले \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे पुस्तक वाचलं. आपण लिहिल्या प्रमाणे मराठी माणसांने उद्दोग करुन मराठी समाजाचे नाव मोठे केले पाहिजे. मलाही स्वत:चा उद्दोग सुरु करायचा आहे. माझे शिक्षण शेती विषयी असले तरी मला स्वत:चा \"Electronic Commponods Manufacturing Company\" सुरु करायची आहे. काय करु\nधन्यवाद - संजय पाटिल\"\nमला वाटतं संजय सारखे असंख्य मुल अशी असतील त्यांना आपल्या उद्दोगाची नेमकी सुरुवात कुठन करायची हेच कळत नसेल. गोंधळलेली मानस्कित्ता असेल. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स मधे आलेला श्री. प्रवीण मेश्रामचा यशाचा प्रवास जरुर वाचावी. मित्रांनो अशी हजारो उदाहरणं आहेत आणि या पुढे ही होतील. मला वाटतं स्वत:चा शोध घेण फार गरजेच आहे. आपण शिक्षण एक घेतो आणि आपल्याल करायच दुसरच असतं. याच कारण आपण स्वत:शी बोलतच नसतो, आपण इतरांशी बोलतो आणि त्यांच्या कडुन आपण काय केल पाहिजे याच उत्तर मागतो.\nमला आयुष्यात काय करायच आहे त्या क्षेत्राची पुर्ण माहिती मी मिळवलेली आहे का त्या क्षेत्राची पुर्ण माहिती मी मिळवलेली आहे का त्या क्षेत्रामधे असणाऱ्या लोकांशी मी संवाद केला आहे का त्या क्षेत्रामधे असणाऱ्या लोकांशी मी संवाद केला आहे का आज ईन्टर्नेट वर कुठल्याही विषयाची नुस्ती माहीती उपलब्ध नसुन माहितीचा महापुर आलेला आहे. आपल्याला काय करायच आहे याची माहिती सुध्दा जो स्वत;हुन काढू शकत नसेल तर तो आयुष्यात काहीही करु शकणार नाही हे लक्षात ठेवा. भविष्यातल्या कुठल्याच प्रश्नाची उत्तर \"हो\" किंवा \"नाही\" मधे देता येत नसतात. आपण फक्ता प्रयत्न करु शकतो, यश अपयश हे आपल्या हातात मुळीत नसतं. म्हणुन आपण प्रयत्नच करणार नाही का\nमाझं tweet.....आषाढी एकादशी, पंढरपुर आणि अशोक खाडे\n२१ जुलै २०११: सोमवार दिनांक ११ जुन २०११ आषाढी एकादशी - माझ्या मोबाईल वर माझे मित्र श्री. अशोक खाडेंचा फोन आला, मी एका महत्वाच्या मिटींग मधे होतो, घाई घाईने रुम बाहेर जात मी फोन घेतला. \"नितीन अरे मी पंढरपुरच्या विठठल मंदिरातुन फोन लावलेला आहे. सांग तुझ्यासाठी काय मागु\" \"तुझ विठ्ठलाशी सॅटेलाईटवरुन डायरेक्ट कनेक्शन करुन दिलं बघ\". \"काय सांगता\" \"तुझ विठ्ठलाशी सॅटेलाईटवरुन डायरेक्ट कनेक्शन करुन दिलं बघ\". \"काय सांगता\" मी म्हटंल. \"अरे आपल्या बायका मुलांसाठी सगळेच मागतात, मी आज म्हटंल मित्रांसाठी मागुया म्हणुन तुला फोन लावला.\" क्षणभर माझा विश्वासच बसेना. दोन दिवस मी टिव्हीवरुन पंढरपुरला लोटलेला लाखो लोकांचा माहापूर बघत होतो, आणि मनात म्हटंल आपल्याला पंढरपुरला आषाढीला जायला मिळेल अस वाटतं नाही. फोन वरुन मी म्हटंल \"अशोक तुम्ही खरचं ग्रेट आहात.\" \"मी फोन वरुनच सगळ्यात पहिले तुमचे आणि मग विठठलाचे पाय धरतो.\" \"काय मागू\" मी म्हटंल. \"अरे आपल्या बायका मुलांसाठी सगळेच मागतात, मी आज म्हटंल मित्रांसाठी मागुया म्हणुन तुला फोन लावला.\" क्षणभर माझा विश्वासच बसेना. दोन दिवस मी टिव्हीवरुन पंढरपुरला लोटलेला लाखो लोकांचा माहापूर बघत होतो, आणि मनात म्हटंल आपल्याला पंढरपुरला आषाढीला जायला मिळेल अस वाटतं नाही. फोन वरुन मी म्हटंल \"अशोक तुम्ही खरचं ग्रेट आहात.\" \"मी फोन वरुनच सगळ्यात पहिले तुमचे आणि मग विठठलाचे पाय धरतो.\" \"काय मागू तुमच्या सारखे मित्र आहेत मला काहीच मागायच नाही. आज आषाढीचा उपवास फळला अस मी समजतो.\" मित्रांनो असे आहेत आमचे श्री. अशोक खाडे. मला त्यांचा छोटाच फोटो मिळाला तो दिलेला आहे, पण हा माणुस मनाचा फारच मोठा आहे\nमाझं tweet.....गुरुपौर्णिमा - ऒम अनुभवाय नम:\n१५ जुलै २०११: आज गुरुपौर्णिमा - गेल्या वर्षी मी लिहिलेलं माझ tweet पुन्हा ब्लॉग वर देत आहे: आज हे tweet लिहीताना मुंबईवर परवा झालेले बॉम्ब स्फोटांच्या निमित्ताने होत असलेली चर्चा समोर आहे. मला आठवत १९९३चे बॉम्ब स्फोट - मी माझ्या ऑफिच्या गच्चीवरून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधे झालेला बॉम्ब स्फोट पाहिला - रस्त्यावरून रक्तबंबाळ लोक सैरावैरा धावताना पाहिले. सगळीकडे हाहाकार अफरातफरी आणि एक जबरदस्त भीती सगळ्यांच्या मनात होती. आज त्याची आठवण होण्याच कारण आपण जेंव्हा म्हणतो की अनुभव हाच सगळ्यात मोठा गुरु आहे, तर १९९३च्या बॉम्ब स्फोटांपासुन आपण काय शिकलो अमेरिकेच्या ९/११ हल्या नंतर संपुर्ण अमेरिका बदललेली दिसते. त्यांच्या सरकारने तेथिल नागरिकांना विश्वासात घेऊन तेथे असणारी संपुर्ण सुरक्षा यंत्रणा बदलवून टाकली, कायदे बदलले आणि जगात एक आदर्श निर्माण केला. १९९३ नंतर मुंबई हे बॉम्ब स्फोटांसाठी सॉफ्ट टारगेट ठरलेलं आहे आणि असे हल्ले होतच राहणार हे गृहीत धरुन आपण पुढे गेल पाहिजे. कुणाला दोष देण्याचा मी प्रयत्न करणार नाही कारण नुसत एकमेकांवर दोषारोप किंवा राजकीय चिखलफेक करुन हा प्रश्न सुटणार नाही.\nमला अस वाटत आपण अनुभवातून शिकतच असतो, पण जो पर्यंत आपल्या राज्यकर्त्यांना आणि सरकार दरबारी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला देशा बद्दल, आपल्या नागरिकां बद्दल आपुलकी वाटत नसेल, आस्था वाटत नसेल तर त्यांच्या कडुन काही अपेक्षा करण पुर्णपणे चुकीच ठरेल. थोडक्यात जो पर्यंत हा देश म्हणजे माझं स्वत:च \"घर\" आहे आणि मरणारा प्रत्येक नागरिक हा माझा कुणीतरी आहे हे त्यांना वाटणार नाही तो पर्यंत आपण अनुभवातून काहीच शिकणार नाही. आज आपल्या राज्यकर्त्यांविषयी किंवा मुंबई पोलिसांबद्दल बोलताना आपल्याला एक कमालीची सर्वत्र उदासिनता, नाराजी आणि खरं म्हणजे \"राग\" दिसतो - ह्याची त्यांनी दखल घेतलीच पाहिजे. एक जबरदस्त \"पोलिटिकल विल\" असल्याशिवाय अशा संकटांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकणार नाही. जास्त काय लिहू. आज महाराष्ट्रात \"I will make the difference\" असा म्हणणारा एकही नेता नाही\nLabels: गुरुपौर्णिमा - ऒम अनुभवाय नम:\nमाझं Tweet.....यशाचा IRB मार्ग.\n१० जुलै २०११: मला काल लातुरच्या सचिन पाटील (बदललेल नाव) नावाच्या एका तरूणाचा ईमेल आला तो जसाच्या तसाच खाली देत आहे. तो आधी कृपा करून लक्षपुर्वक वाचा....\nइंजिनीयरिंगच्या फायनयल वर्षात असलेल्या या मुलाला कस आणि काय उत्तर देऊ ह्या विचारात असताना, आज लोकसत्तेच्या मुंबई वृतान्तात ‘आय. आर. बी.’ या कंपनीच्या दत्तात्रय म्हैसकरांच्या यशाच्या प्रवासाच वर्णन वाचलं ते खाली देत आहे. महत्वाचे मुद्दे Underline केले आहे. सचिन आणि त्याच्या सारख्या असंख्य मुलांचे असेच मुलभुत प्रश्न असणार, त्यांच्या देखिल मनात रोज चलबिचल होत असणार. आयुष्याला एक दिशा देण्याची धडपड आणि जिद्द .....\nश्री. म्हैसकरांनी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअर ही पदवी घेउन जवळजवळ १७ वर्षे नोकरी केली, परंतु नोकरीतच अडकून न पडता अवघ्या तीन लाख रुपयांच्या भांडवलदार त्यांनी १९७७ मध्ये ‘आय. आर. बी.’ची स्थापना केली आणि नंतर रस्तेबांधणीत मोठ नाव कमावलं.\nज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याचा मूलभूत अभ्यास, व्यवसायाशी प्रामाणिक वृत्ती, पारदर्शक व्यवहार, येणाऱ्या संधीचा अचूक फायदा घेणे, वेळेचे अचूक नियोजन या आणि अशा मूलभूत तत्त्वांच्या पायावर ‘आय. आर. बी.’च्या वटवृक्षाचा आज महाविस्तार झाला आहे......\nसचिन सारख्या असंख्य मित्रांना एवढच सांगेन यशाकडे जाणारा रस्ता हा नेहमीच Under Construction असतो..... त्यात येणाऱ्या अपयशाच्या प्रत्येक खड्ड्यांना न घाबरता न डगमगता, मेहनतीच्या दगडांनी बुजवुन पुढे जाव लागणार....... All the best\nLabels: यशाचा IRB मार्ग\n५ जुलै २०११: दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागले की आपल्याला जो संवाद घरोघरी ऎकायला मिळतो तो असा......\"बाबा मला बारावीला कितीही मार्क मिळाले तरी मला मार्केटिंग मधे करिअर करायच आहे\" मंजू \"तुला जे काही करायच आहे ते बी.कॉम झाल्यावर कर. मंजू चे बाबा. \"बी.कॉम झालीस की निदान एखाद्या बॅंकेत किंवा ऑफिसात चांगली नोकरी हमखास मिळेल. एकदा नोकरी लागलीकी मग तुला काय वाटेल तो कोर्स कर.\" दुसऱ्या घरी: \"संदेश ९७ टक्के मिळाले तर मेडिकल नाहीतर सरळ इंजिनियरिंगला प्रवेश मिळतो का बघं\"; \"हेमंता बघ सध्या आयटीच जमाना आहे... इंजिनियरिंग करायच तर आयटी मधेच नाही तर सरळ बीएससी कर, पुढे बघु काय करायच तर\". \"अगं अंजु ही जाहिरात बघितली का १००% नोकरीची हमी आहे १००% नोकर���ची हमी आहे जऊन जरा चौकशी तरी करशील का जऊन जरा चौकशी तरी करशील का\" \"आमच्या वेळेस आम्ही सगळ्यात पहिले बी.कॉम किंवा सरळ बी.ऎची डिगरी हातात पाडुन मग पुढचा विचार करायचो. हल्लीच मुलांना पुढे इतके विविध मार्ग उपलब्ध असतात की कुठे जायच हेच नेमकं कुणालाच समजत नाही.\" असे अनेक सल्ले घरोघरी ऎकायला मिळतात.\n करिअरचा शोध घेणं म्हणजे काय मुलांनी नेमक काय करावं मुलांनी नेमक काय करावं काल दुर्दर्शनच्या मराठी बातम्यामधे मला माझे विचार मांडायला बोलावल होतं त्याची व्हिडिओ क्लिप देत आहे....... बघा पटतं का\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nमाझं tweet.....दुरुस्ती ते निमिर्ती\nमाझं tweet.....आषाढी एकादशी, पंढरपुर आणि अशोक खाडे...\nमाझं tweet.....गुरुपौर्णिमा - ऒम अनुभवाय नम:\nमाझं Tweet.....यशाचा IRB मार्ग.\nमाझं tweet.....दुरुस्ती ते निमिर्ती\nमाझं tweet.....आषाढी एकादशी, पंढरपुर आणि अशोक खाडे...\nमाझं tweet.....गुरुपौर्णिमा - ऒम अनुभवाय नम:\nमाझं Tweet.....यशाचा IRB मार्ग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/535545", "date_download": "2018-11-17T03:00:30Z", "digest": "sha1:AEUADFOCUBOIEOD6NA4MUF7TGJOH4LST", "length": 8829, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "यमुनाजळ वाढू लागले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » यमुनाजळ वाढू लागले\nभगवंत वसुदेवाच्या मस्तकी टोपलीत विराजमान होऊन कारागृहातून बाहेर पडले आहेत, हे जाणताच बलराम दादा धावतच आले. आभाळातून कोसळणाऱया पावसाच्या जलधारांपासून बालक रुपातील भगवंताचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपल्या मूळ शेषनागाच्या रुपाने त्या बालकावर छत्र धारण केले. वाटेत काळी यमुना आडवी आली. यमुनेच्या पाण्याला मोठे उधाण आले होते. ही यमुना पार केल्याशिवाय गोकुळात पोहोचता येणार नव्हते. वरून पाऊस कोसळतच होता. पण वेळ झपाटय़ाने सरत होता. बाळाला गोकुळात सुखरूपपणे नंदाच्या घरी पोहोचवून रात्र सरायच्या आंत मायेला घेऊन पुन्हा कंसाच्या कारागृहात वसुदेवाला पोहोचायचे होते. वसुदेवाने मनाचा निर्धार केला आणि भगवंताचे मनोमन स्मरण करून उफाळत्या यमुनेच्या पात्रात प्रवेश केला.\nयमुन��� ही कालींदी रूपातील कृष्णसखी आहे. पुढे तिचा श्रीकृष्णाशी विवाहही झाला. यमुनेला अत्यंत आनंद झाला. भगवान वसुदेवाच्या डोक्मयावरील टोपलीत असल्याने प्रथम त्याचे दर्शन व्हावे म्हणून यमुना उडय़ा मारू लागली. इकडे वसुदेवाच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागल्याने ते कासाविस होत होते. भगवंताने हळूच आपल्या मुखावरील पांघरूण दूर करून यमुनेला मुख दर्शन दिले. पण आता नुसत्या दर्शनाने यमुनेच्या मनाची तृप्ती होत नव्हती. माझ्या प्राणनाथांना भेटायचे आहे. यमुनेचे पाणी वाढू लागले. वसुदेव यमुनेत बुडू लागले. प्रभूने लीला केली. टोपलीतून आपला पाय हळूच बाहेर काढला. यमुनेच्या जळाला चरणस्पर्श केला आणि हातातील कमळाचे फूल लाडक्मया यमुनेला अर्पण केले. प्रथम दर्शन आणि मीलनाचा आनंद यमुनेला मिळाला. हळूहळू पाणी कमी झाले आणि यमुनेने वसुदेवांना वाट करून दिली. वसुदेव डोक्मयावरील बालकासह सुखरूप गोकुळांत येऊन पोहोचले.\nयमुनेचे पाणी भगवंताच्या दर्शनाकरिता वाढू लागले, या प्रसंगाचे स्पष्टीकरण भागवत कथाकार कांहीवेळा वेगवेगळेही देतात. काही कथाकार सांगतात की यमुनेला आपल्या हृदयात कालीयारूपी शल्य आहे हे भगवंताला दाखवायचे आहे. यमुनेच्या मनातील भावना अशी आहे-भगवंता मला तुला आपल्या हृदयात साठवायचे आहे. पण काय करू मला तुला आपल्या हृदयात साठवायचे आहे. पण काय करू माझ्या या हृदयात कालीयारुपी विष आधीच वस्ती करून आहे. ते पहा माझ्या या हृदयात कालीयारुपी विष आधीच वस्ती करून आहे. ते पहा या विषाचा तूच नायनाट केल्याशिवाय या हृदयात तुला कसे साठवू या विषाचा तूच नायनाट केल्याशिवाय या हृदयात तुला कसे साठवू आपल्या मनातही काम, क्रोध, मद, मोह, मत्सर इत्यादी विषारी साप नांदतच आहेत. त्यांना हाकलल्याशिवाय प्रभू कसे तिथे वस्तीला येतील. पण हे भुजंग काही सामान्य नव्हेत. हे अत्यंत बलाढय़ आहेत. यांना हाकलून लावणे हे सामान्य काम नव्हे. यांच्याशी लढाई करून आपल्याला जिंकता येत नाही. ही कुस्ती समतूल्य पहिलवानाबरोबर नाही. या कुस्तीत आपणच चीतपट होणार. यांना समजावून, गोंजारूनही दूर सारता येत नाही. यांना घालवण्याचा एकमेव उपाय म्हणजे प्रभूला शरण जावे व त्याच्यावरच यांना नष्ट करण्याची जबाबदारी सोपवावी.\n– ऍड. देवदत्त परुळेकर\nबँकिंग नियमांची ऐशीतैशी, अंदाधुंदीचा सुकाळ\nअति क्रिकेट…वाह रे वा\nनाव ब���ला, जग बदलेल\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/crime-news-sonai-3/", "date_download": "2018-11-17T02:20:50Z", "digest": "sha1:S5NKISMMRG2RIPKOKUHMUBTC2TVBT4RF", "length": 11390, "nlines": 188, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अट्टल दरोडेखोर भोसलेला मोरेचिंचोरेत अटक | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअट्टल दरोडेखोर भोसलेला मोरेचिंचोरेत अटक\nगंगापूर व सोनईत गुन्हे\nसोनई (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथील रहिवाशी असलेला व दरोडेखोरीत अट्टल समजला जाणारा आरोपी सचिन फुलचंद भोसले याला सोनई पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्यावर सोनईसह गंगापूर व अन्य ठिकाणी दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल आहेत.\nदरोड्यांच्या गुन्ह्यात गंगापूर व सोनई पोलिसांना हवा असलेला आरोपी सचिन फुलचंद भोसले हा त्याच्या गावी आलेला असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पथकासह मोरेचिंचोरा हद्दीत सापळा रचून सचिन भोसले याला ताब्यात घेऊन अटक केली.\nअटक केलेल्या आरोपीवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 80/2018 भारतीय दंड विधान कलम 399, 402, 34 दाखल आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 166/2018 भारतीय दंड विधान कलम 395, 120(ब) असे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर इतर अन्य ठिकाणच्या अनेक गुन्ह्यात तो फरार होता. आता सोनई पोलिसांनी त्याला अटक केल्याने त्याच्याकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सोनईच्या पोलीस पथकात हेडकॉन्स्टेबल हुनमंत गर्जे, हेडकॉन्स्टेबल भटूअण्णा कारखिले, हेडकॉन्स्टेबल गावडे, पोलीस नाईक शिवाजी माने, किरणकुमार गायकवाड, कॉन्स्टेबल बाबा वाघमोडे, काका मोरे, विठ्ठल थोरात, अमोल भांड, आदिनाथ मुळे, सचिन ठोंबरे यांचा सहभाग होता.\nPrevious articleकाँग्रेसची आज बंदची हाक\nNext articleकामगारांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी पाठीशी राहील\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमुख्यमंत्री फडणवीस यांचे शनीदर्शन\nमुलीचा पाठलाग; 15 दिवसांची शिक्षा\nनाशिक, दिंडोरी, धुळे मतदारासंघावर काँग्रेसचा दावा\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nनिरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम\nपुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा\nब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\n‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\nगोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले\nकुकडीचे आवर्तन श्रीगोंद्यात दहा दिवस लांबणीवर\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/spiritual-meditation-teacher-science-21978", "date_download": "2018-11-17T03:26:02Z", "digest": "sha1:VPDDUQHSSY3BELJHXS7GSPCVGWOCQG6I", "length": 15906, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Spiritual meditation teacher of science आध्यात्मिक शिक्षकाची विज्ञानवादी साधना | eSakal", "raw_content": "\nआध्यात्मिक शिक्षकाची विज्ञानवादी साधना\nमंगळवार, 20 डिसेंबर 2016\nयेवला - अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्या��्या दोन बाजू असल्याची प्रचीती दिली आहे, येथील भागवताचार्य व अध्यात्माचा अभ्यास असलेल्या संस्कृत शिक्षकाने. येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील संस्कृत शिक्षक प्रसादशास्त्री कुळकर्णी अठरा वर्षांपासून म्हणजे १९९८ पासून विज्ञान प्रदर्शनातून ज्ञानभाषेचा प्रचार आणि प्रसार करून विज्ञान, अध्यात्म आणि संस्कृत यांचा संबंध स्पष्ट करीत आहेत. विज्ञान मेळाव्यातही विज्ञान नाटिका बसवून अंधश्रद्धा उच्चाटनाचा त्यांचा हा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल.\nयेवला - अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची प्रचीती दिली आहे, येथील भागवताचार्य व अध्यात्माचा अभ्यास असलेल्या संस्कृत शिक्षकाने. येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील संस्कृत शिक्षक प्रसादशास्त्री कुळकर्णी अठरा वर्षांपासून म्हणजे १९९८ पासून विज्ञान प्रदर्शनातून ज्ञानभाषेचा प्रचार आणि प्रसार करून विज्ञान, अध्यात्म आणि संस्कृत यांचा संबंध स्पष्ट करीत आहेत. विज्ञान मेळाव्यातही विज्ञान नाटिका बसवून अंधश्रद्धा उच्चाटनाचा त्यांचा हा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल.\nन्याय, योग, सांख्य, वैशिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी सहा शास्त्रे असून, त्यांचीच उपषास्त्रे भौतिक, रसायन, जीवशास्त्र आहेत. ही सर्व शास्त्रे मूळ संस्कृतमधून आली असल्याचे ते सिद्ध करतात. कोटमगाव येथे विज्ञान नाट्य, पुरणगाव येथे मंगळयानावरील नाटिका तसेच एन्झोकेम विद्यालयात झालेल्या विज्ञान नाट्यस्पर्धेत दोन वेळा त्यांनी ‘पर्यावरण जपूया आणि स्वच्छता करूया’ नाटिका सादर केली आणि बक्षिसे मिळविली. विज्ञान वक्तृत्व स्पर्धेसाठीही विद्यार्थ्यांची तयारी करून घेत हा संस्कृत शिक्षक विज्ञानाच्या विचारवंतांचे विचार विद्यार्थ्यांकडून मुखोद्‌गत करवून घेत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राप्त करण्याची संधी देत आहे. त्यांनी विज्ञान वक्तृत्व स्पर्धेसाठी तीन, तर विज्ञान नाट्यासाठी पाच वेळा विद्यालयास करंडक मिळवून दिला आहे.\nदोडी बुद्रुक, सातपूर येथील जनता विद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात, तसेच संदीप फाउंडेशनमध्येही त्यांनी उत्तम सादरीकरण करीत पारितोषिके पटकावली. तालुका आणि जिल्हा पातळीवर लोकसंख्या शिक्षण गटात स्त्रीभ्रूण्‌हत्या या विषयावर प्रथम क्रमांक, तर एरंडगाव, पुरणगाव, पाटोदा, नगरसूल, मुखेड, धानोरे आदी ठिकाणच्या विज्ञान प्रदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पारितोषिके मिळवून दिली. हस्तलिखित गटातून प्रथम क्रमांकाची परंपरा त्यांनी यापूर्वी कायम राखली. लोकसंख्या शिक्षण गटात ते स्त्रीभ्रूणहत्या, एड्‌स, इबोला, स्वाइन फ्लू, चिकणगुण्या या विषषावर कारणे- परिणाम- उपचार असे प्रबोधन करतात. याचमुळे त्यांना दरवर्षी प्रथम क्रमांक प्राप्त होतो. तक्ते, प्रबोधन तथा माहितीपट, विज्ञान प्रदर्शनातून संस्कृत आणि विज्ञान यावर काही तक्ते व स्लाइड शो असा उपयोग करून घेत विद्यार्थ्यांचे ते प्रबोधन करीत आहेत. यंदाच्या विज्ञान प्रदर्शनात ऋषीकेश कायस्थ, ओम शितोळे, जयेश मांडवडे, रोहित जगताप, विशाल वाघ, ओम कायस्थ, तन्मय कापरे, प्रेम मांडवडे, नागराज खेरूड यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे.\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल ल���्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/khokla-dry-cough-what-are-the-reasons-behind-it-and-what-will-be-the-remedies-1630422/", "date_download": "2018-11-17T02:47:03Z", "digest": "sha1:XS7ACRF2DVMZY7JPHQJZPJK2MZ4T3EMD", "length": 14182, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "khokla dry cough what are the reasons behind it and what will be the remedies | कोरडा खोकला येतोय? हे उपाय करुन पाहा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\n हे उपाय करुन पाहा\n हे उपाय करुन पाहा\nडिसेंबर महिन्यापासून थंडीचा कडाका सर्वत्र वाढला आहे. बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेकांना कोरड्या खोकल्याची लागण झाल्याचे दिसून येत लागली आहे. कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर कफ पडत नाही असा खोकला. हा खोकला अचानक वाढतो आणि खोकून खोकून व्यक्ती हैराण होऊन जाते. श्वासनलिकांच्या अनेक सामान्य आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. सध्या या खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.\n१. थंड हवेत आपण नाकाने श्वास घेतला की त्या गारव्यामुळे नाकाच्या आतील पातळ मांसल आवरणाला (म्युकस मेम्ब्रेन) सूज येते. त्यामुळे शिंका येतात, नाकातून पाणी वाहायला लागते म्हणजेच सर्दी होते. दोन-तीन दिवसात जर काळजी घेतली नाही आणि पुन्हा पुन्हा थंडीत जात राहिल्याने ही सर्दी घट्ट होते. यालाच सामान्य भाषेत ‘कफ’ म्हणतात. हा कफ नाक आणि घसा यांच्यामध्ये अडकून राहतो. अगदी कमी प्रमाणात असलेला हा कफ, आपल्या श्वासाबरोबर बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे कोरडा खोकला येऊ लागतो.\n२. नाकाच्या आतील हे पातळ आवरण त्यापुढे घसा, टॉन्सिल्स, स्वरयंत्र, श्वासनलिका, श्वासवाहिन्या आणि फुफ्फुसातील वायुकोषांपर्यंत आतील बाजूने पसरलेले असते. त्यामुळे हा कोरडा खोकला वाढत गेला की फुफ्फुसांपर्यंत जातो.\n३. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे हा कोरडा खोकला अधिक वाढत जातो.\n४. लहान मुलांमध्ये टॉन्सिल्सच्या ग्रंथींवर सूज येऊन कोरडा खोकला येतो.\n५. चाळिशीनंतर दीर्घकाळ असलेल्या कोरड्या खोकल्यात घशात कर्करोगाची सुरुवात असू शकते.\n१. थंडीच्या काळात सकाळी लवकर किंवा रात्री उशीरा अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये.\n२. शाळा, कॉलेज, ऑफिस, व्यवसायधंदा यासाठी सकाळी बाहेर पडताना अंगात स्वेटर तर घालावाच पण नाकावरून स्कार्फ, मफलर किंवा कान-नाक आणि डोके झाकणारी माकडटोपी वापरावी.\n३. दिवसातून चार वेळा कोमट पाण्याच्या गुळण्या दररोज कराव्यात. त्यामुळे घशाची सूज आणि कफ नक्की कमी होतो.\n४. सायंकाळी सूर्यास्तानंतर आणि सकाळी उन्हे पडेपर्यंत घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात.\n५. झोपताना अंगावर गरम कपडे, उबदार पांघरूण असावे. थंडी जास्त असल्यास झोपतानासुद्धा कानटोपी वापरावी.\n६. एक वर्षापेक्षा लहान मुलांची थंडीत रोज संध्याकाळी आणि सकाळी छाती, पाठ, कपाळ, कानशिले शेकावे.\nखोकल्याचे प्रमाण कमी असेल तर गुळण्या करणे आणि घरगुती उपाय करणे उपयोगाचे ठरते. मात्र खोकल्याबरोबरच घसा दुखत असेल, ताप आल्यासारखे वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. कोरड्या खोकल्यासोबत दम लागू लागला किंवा श्वास घेताना छातीतून सूं सूं आवाज येऊ लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला. झोपल्यावर जास्त खोकला येणे, आवाज बदलणे यांसारखा काही त्रास असेल आणि खोकला पाच दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक असते.\n-डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकड���न खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/premacha-chakava/", "date_download": "2018-11-17T03:23:22Z", "digest": "sha1:P5YQ4ADH6A45XWS3JOAHHCQ32HFBRNPY", "length": 9341, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रेमाचा चकवा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeकविता - गझलप्रेमाचा चकवा\nAugust 15, 2018 डॉ. सुभाष कटकदौंड कविता - गझल\nवय होतं ते अल्लड\nआणि मन होतं कोवळं\nपण ह्रुदय होतं सोवळं\nती बघुन हसली होती\nनिर्मळ प्रेमाची तहान होती\nहीन हिस्त्र वाटला तिला\nपून्हा कधी नाही भूलली…\n– डॉ. सुभाष कटकदौंड\nAbout डॉ. सुभाष कटकदौंड\t25 Articles\nडॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. \"भिंतींना ही कान नाहीत\" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4855493133424393968&title=Ehsaan%20Noorani's%20Music%20Class%20In%20'Trinity'&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T02:41:15Z", "digest": "sha1:3PU7Z7FWYQPYS7BX4S46QH7TKDY2UWON", "length": 9281, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ट्रिनिटी’मध्ये एहसान नुरानी यांचा ‘मास्टरक्लास’", "raw_content": "\n‘ट्रिनिटी’मध्ये एहसान नुरानी यांचा ‘मास्टरक्लास’\nपुणे : प्रसिद्ध संगीतकार एहसान नूरानी यांनी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमधील संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच ‘मास्टरक्लास’ घेतला. एहसान यांच्या साथीने विद्यार्थ्यांची पावले ‘तारे जमीन पर’, ‘कल हो ना हो’, ‘दिल चाहता है’, ‘जिंदा है तो’ या गाण्यांच्या तालावर थिरकली. आपल्या आवडत्या संगीतकारांबरोबर सेल्फी, फोटो, आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली.\nटॉरन्स अॅकॅडमीतर्फे ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण दिले जात आहे. या ‘मास्टरक्लास’नंतर रंगलेल्या ‘जामसेशन’मुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या वेळी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख-जाधव, विभावरी जाधव, ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्रीती सांगवान, टॉरन्स अॅकॅडमीचे सुनील सुंदरन आणि शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसंगीतकार नूरानी म्हणाले, ‘संगीत मला आवडते आणि मी ते जगतो. सतत नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न संगीतकाराने केला पाहिजे. मनातील भीती दूर करून वाजवत राहणे महत्त्वाचे असते. संगीतामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतो. त्यामुळे एखादे तरी वाद्य वाजवण्यास आपण शिकावे. शाळा-महाविद्यालयांनी संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. ‘ट्रिनिटी’चा पुढाकार कौतुकास्पद आहे. जुन्या काळातील हेमंतकुमार, ��र. डी. बर्मन, ए. आर. रहमान हे माझे आवडते संगीतकार आहेत.’\nहर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, ‘माणसाला जीवनात आनंदी ठेवण्यासाठी संगीत अतिशय महत्त्वाचे आहे. आपण जे संगीत वाजवतो ते स्मरणीय होते. एहसान यांची अनेक गाणे स्मरणात राहणारी आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करावा.’\nTags: PuneEhsaan NooraniTrinity International SchoolHarshada Deshmukh-JadhavK. J. International InstituteMusicपुणेहर्षदा देशमुख-जाधवएहसान नुरानीट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलकेजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटप्रेस रिलीज\n‘सावनी अनप्लग्ड’ : नव्या-जुन्या गाण्यांची मैफल ‘सा’ व ‘नी’तर्फे संगीत महोत्सवाचे आयोजन पुण्यात चित्रप्रदर्शन व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार ‘संगीत कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी करावा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5115013203186554681&title=Sidharth%20Shirole%20made%20presentation%20in%20Global%20Mass%20Transit&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T02:23:12Z", "digest": "sha1:PTZKWEWMCBFRAZGLXFRQJFP44QZMBCCT", "length": 10613, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये शिरोळे यांचे क्लीन बसेसवर सादरीकरण", "raw_content": "\n‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये शिरोळे यांचे क्लीन बसेसवर सादरीकरण\nपुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे नुकत्याच सिंगापूर येथे झालेल्या ‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये क्लीन बसेसबाबत महाराष्ट्राचे धोरण स्पष्ट केले. या परिषदेत ‘क्लीन बसेस इन सिटीज इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक या नात्याने पुणे शहर व राज्यातील सार्वजनिक वाहतुकीवर आपली मते मांडली. त्यांनी सध्या काळाची गरज असलेल्या इलेक्ट्रिक बसेस पुणे शहर आणि महाराष्ट्र राज्यासाठी कशा महत्त्वाच्या आहेत आणि हे महत्त्व ओळखून मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे त्यांना चालना देत आहेत ही माहिती उपस्थितांना दिली.\nया विषयी अधिक माहिती देताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘आज भारतात ऑईल क्राईसेस हा मुद्दा महत्त्वाचा झाला आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इलेक्ट्रिक बसेसच्या वापराबद्दल आग्रही आहेत. केवळ आग्रही नाही तर त्याची अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात राज्यात पाच हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा प्रयत्न होत आहे. यापैकी दोन हजार बसेस तर केवळ पुणे शहरात असतील. याचीच सुरुवात म्हणून पुण्यात आम्ही पुणे महानगर प्रादेशिक परिवहन मंडळाच्या माध्यमातून पहिल्या १५० बसेसची निविदा काढली असून लवकरच या आधुनिक, पर्यावरण पूर्वक इलेक्ट्रिक बस शहरात धावताना दिसतील. विशेष म्हणजे आजपर्यंतची भारतातली इलेक्ट्रिक बसची ही सर्वांत मोठी निविदा आहे. हे बदल होत असताना सार्वजनिक बस सेवा ही सामान्य प्रवासी नागरिकांना परवडणारी असावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसी इलेक्ट्रिक बसेस या नॉन एसी बसेसच्या किमतीत प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय सार्वजनिक बस वाहतूक सेवेसाठी आवश्यक त्या बॅटरी, मोटर यांचे उत्पादन भारतात व्हावे यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे.’\nएशिया पॅसिफिक खंडामध्ये सार्वजनिक वाहतुक कोंडी, अपघात, प्रदूषण यांचा खूप मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून सीएनजी, इलेक्ट्रिक, हायड्रोजन व हायब्रीड बसेसची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबरोबरच या विषयात ज्या सार्वजनिक, खासगी संस्थांनी भरीव कामगिरी केली आहे, त्यांनी त्यांचे अनुभव व त्यांनी केलेले प्रयोग ग्लोबल मास ट्रान्सिट परिषदेत मांडले.\nTags: पुणेसिंगापूरसिद्धार्थ शिरोळेग्लोबल मास ट्रान्सिटवाहतूकवाहनेपुणे महानगर परिवहन महामंडळPuneSingaporeGlobal Mass TransitSiddharth ShiroleClean EnergyTransportVehiclesPMPMLBOI\nसिद्धार्थ शिरोळे करणार ‘ग्लोबल मास ट्रान्झिट’मध्ये सादरीकरण पुणे ते सिंगापूर थेट विमानसेवा एक डिसेंबरपासून पुण्यात अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट ‘इंधन दरवाढ नियंत्रणासाठी सरकारचा पर्यायी इंधनवापरावर भर’ पुणे मेट्रो बैठक\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/earn-high-salary-with-simple-career-courses-242.html", "date_download": "2018-11-17T02:44:15Z", "digest": "sha1:XCJC3R6NANIXOJREJYRKFWGGQ3DGGP36", "length": 24275, "nlines": 175, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "भरपूर कमाई करुन देणारे '८' सोपे कोर्सेस ! | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखव���न घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्य�� डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nभरपूर कमाई करुन देणारे '८' सोपे कोर्सेस \nआजकाल करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्याबद्दल नीटशी माहिती नसल्याने पालक, विद्यार्थी या पर्यायांकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि मग नेहमीच्या पठडीतले कोर्सेस करिअरसाठी निवडले जातात. पण जर तुम्हाला अभ्यासात फार रुची नसल्यास तुम्ही या काही पर्यायांची करिअर म्हणून निवड करु शकता. त्याचबरोबर हे कोर्सेस केल्याने तुम्हाला दररोज ऑफिसलाही जावे लागणार नाही. आणि तुम्ही तुमच्या आवडीचे काम करुन भरपूर पैसे कमावू शकता. तर एक नजर टाकूया अशा काही खास करिअर ऑप्शन्सवर...\nतुम्हाला फिरायला आवडतं का मग हा करिअर ऑप्शन तुमच्यासाठी योग्य आहे. देश-विदेशातील संस्कृती, इतिहास याबद्दल आवड असल्यास ट्रॅव्हल आणि टूरिज्मचा कोर्स तुम्ही जरुर करु शकता. या कोर्समुळे पैसे कमावण्यासोबतच फिरण्याचीही संधी मिळेल. १२ वी किंवा ग्रॅज्युएशननंतर तुम्ही ट्युरिजम कोर्स करुन चांगले पैसे कमावू शकता. देशात अनेक कॉलेजेसमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे.\nगेल्या काही वर्षांपासून योगाबद्दल सामान्यांमध्ये चांगलीच जागरुकता निर्माण झाली आहे. तरुणाईमध्येही याचे क्रेझ दिसून येते. मात्र यासाठी तुम्हाला विधीवत प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्याचबरोबर यासाठी खूप सरावाचीही गरज आहे. १२ वी नंतर कोर्स करुन तुम्ही हळूहळू पुढे जावू शकता. कोर्स प्रतिष्ठीत संस्थेतून करणे, अत्यंत गरजेचे आहे.\nआजकाल शाळा, कॉलेजेसमध्येही योगा क्लासेस आयोजित केले जातात. त्याचबरोबर तुमच्याकडे पर्सनल क्लासेसचाही पर्याय आहे.\nआजकाल फिटनेसबद्दल लोक खूप जागरुक झाले आहेत. त्यामुळे जिम इंस्ट्रक्टर हा करिअरचा उत्तम पर्याय होऊ शकतो. मात्र यासाठी तुम्हाला कठोर मेहनत करायला हवी. ६-८ महिन्यांचा कोर्स केल्यानंतर तुम्ही जिम ट्रेनर म्हणून काम करु शकता.\nड्रॉईंग, प���टींगची आवड असल्यास आणि क्रिएटीव्ही असल्यास तुम्ही इंटिरिअर डिजायनिंगकडे करिअर ऑप्शन म्हणून पाहू शकता. इंटिरिअर डिजायनिंगचा डिप्लोपा किंवा शॉर्ट टर्म कोर्स करुन तुम्हाला लवकरात लवकर कमाईची संधी मिळू शकते. त्यानंतर तुम्ही स्वतः या कोर्सचे क्लासेस घेऊ शकता.\nचहाप्रेमींसाठी हा एक जबरदस्त ऑप्शन आहे. टी टेस्टिंगमध्ये तुम्ही तुमचे करिअर करु शकता. या क्षेत्राबद्दल खूप कमी लोकांना माहित असल्याने यात करिअरच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.\nयात तुम्हाला चहाची चव चाखून त्याबद्दल सांगायचे असते. चहा अजून चांगला कसा बनवता येईल, याबद्दल सल्ला द्यायचा असतो. इतर कंपन्यांच्या चहासोबत तुलनात्मक रिपोर्ट द्यावा लागतो. त्यानंतर चविष्ट चहा बाजारात विकण्यासाठी उपलब्ध होतो.\nतुम्हाला प्राणी खूप आवडतात का त्यांना खेळवायला, त्यांची काळजी घ्यायला आवडते का त्यांना खेळवायला, त्यांची काळजी घ्यायला आवडते का मग हा पर्याय खास तुमच्यासाठीच आहे. प्रोफेशनल पेट ग्रुमर बनण्यासाठी विशिष्ट कोर्स व ट्रेनिंग पूर्ण करावी लागेल. ग्रुमिंग कोर्समध्ये कुत्रे, मांजरी, ससा यांसारखे पाळीव प्राण्यांचे ग्रुमिंग व स्टायलिंग करण्याबद्दल ट्रेनिंग दिली जाते. त्याचबरोबर हेअर ड्रेसिंग आर्टबद्दल देखील सांगितले जाते. त्यानंतर तुम्ही चांगल्या ग्रुमिंग इंस्टिट्यूटमध्ये नोकरी करु शकता. किंवा पेट ग्रुमिंगचा व्यवसायही करु शकता.\nआजकालच्या धावपळीच्या जगात स्पा करणे अनेकांना पसंत असते. पर्यटनस्थळांवर तर याचे चांगलेच प्रस्थ आहे. स्पा मॅनेजमेंट कोर्समध्ये स्पा संबंधित सर्व माहिती दिली जाते. तरुणांसाठी हा करिअरचा एक उत्तम पर्याय आहे.\nतुम्ही स्वयंपाकघरात अधिक रमता का नवनवे पदार्थ बनवायला तुम्हाला अधिक आवडते का नवनवे पदार्थ बनवायला तुम्हाला अधिक आवडते का मग १२ वी नंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्सचा पर्याय निवडू शकता. हा कोर्स करुन तुम्ही देश-विदेशातील हॉटेलमध्ये नोकरी करुन चांगले पैसे कमावू शकता.\nTags: करिअर ऑप्शन्स करिअरचे पर्याय शॉर्ट कोर्सेस\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँक���ट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-district-councils-review-26260", "date_download": "2018-11-17T02:44:19Z", "digest": "sha1:H7PXLZY3SOOHOP72NTLWEKU7E7YOUJVK", "length": 37709, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg District Council's review काँग्रेसची हॅट्‌ट्रिक, की युतीचा झेंडा? | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसची हॅट्‌ट्रिक, की युतीचा झेंडा\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nमोदी सरकारच्या उदयानंतर नगरपंचायत, नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणूकदेखील प्रतिष्ठेची झाली आहे. राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे निवडून आल्यानंतर आता सर्वाधिक नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना पक्ष सज्ज झाले आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूकदेखील महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आजवर केंद्रात किंवा राज्यात सत्ता असो वा नसो, राणेंच्या शिलेदारांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विरोधकांची डाळ शिजू दिलेली नाही; परंतु यंदा जिल्हा परिषद मतदारसंघांची पुनर्रचना, आरक्षण बदलल्याने अनेक दिग्गज कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.\nमोदी सरकारच्या उदयानंतर नगरपंचायत, नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणूकदेखील प्रतिष्ठेची झाली आहे. राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे निवडून आल्यानंतर आता सर्वाधिक नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना पक्ष सज्ज झाले आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूकदेखील महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आजवर केंद्रात किंवा राज्यात सत्ता असो वा नसो, राणेंच्या शिलेदारांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विरोधकांची डाळ शिजू दिलेली नाही; परंतु यंदा जिल्हा परिषद मतदारस��घांची पुनर्रचना, आरक्षण बदलल्याने अनेक दिग्गज कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. नोटाबंदीनंतरही केंद्रातल्या मोदींची क्रेझ कमी झालेली नाही. दुसरीकडे राज्यातल्या भाजप- शिवसेना सरकारनंही विरोधकांवर वरचष्मा कायम राखला आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांत मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपालिकांत शिवसेना-भाजप युतीला सत्ता आणता आली. त्यानंतर आता जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी शिवसेना- भाजपच्या नेतेमंडळींकडून रणनीती आखली जातेय. यामध्ये काँग्रेससह इतर पक्षांतील कुंपणावरील अनेक कार्यकर्ते ‘इनकमिंग-आउटगोईंगसाठी’ सज्ज झालेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा...\nसिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती १ मे १९८० ला झाल्यानंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. पहिल्या जिल्हा परिषदेत एक तप प्रशासकीय कारभार होता. त्यानंतर २१ मार्च १९९२ ला जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान आर. बी. दळवी यांनी मिळविला. या वेळी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. श्री. दळवी यांनी मार्च १९९२ ते डिसेंबर १९९५ पर्यंत जिल्हा परिषदेचा कारभार एकहाती हाकला; मात्र पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले दोडामार्गचे सुरेश दळवी यांनी वर्षभर अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक लागली. यात अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यामुळे पहिल्या जिल्हा परिषदेची टर्म संपेपर्यंत मधुमती मधुकर बागकर अध्यक्ष होत्या.\nसिंधुदुर्गात १९९० च्या सुमारास शिवसेनेच्या माध्यमातून नारायण राणे यांचे आगमन झाले. त्यांच्या झंझावातामुळे जिल्ह्याभर शिवसेना पोचली. त्यामुळे १९९७ मध्ये झालेल्या दुसऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत होऊन शिवसेना-भाजप युतीची सत्ता जिल्हा परिषदेत आली. राजन कृष्णा तेली हे शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. शिवसेनेत सर्व समाजघटकांना पदाचे वाटप व्हावे, हा राणेंचा शिरस्ता असल्याने तेलींच्या वर्षपूर्तीनंतर सरोज शिवाजी परब आणि नंतर रेणुका लक्ष्मण मयेकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या; तर शोभा विलास पांचाळ यांनी दोन वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले.\nचिन्ह बदलले तरी सत्ता राणेंकडेच\n२००२ मध्ये झालेल्या तिसऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने पुन्हा वर्चस्व राखले आणि चंद्रकांत काशिराम गावडे यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली. त्यांच्या पाठोपाठ सतीश सावंत, अशोक सावंत यांनी जिल्हा परिषदेची धुरा सांभाळली. या दरम्यान २००५ मध्ये सिंधुदुर्गच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. शिवसेनेचे भक्‍कम आधारस्तंभ असलेले नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे जिल्हा परिषदेचेही समीकरण बदलले. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे बहुमत होते; परंतु या पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या सदस्यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. त्यात अशोक सावंत यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत राणेसमर्थक गटाचे विकास दिलीप कुडाळकर अध्यक्ष झाले. मार्च २००७ मध्ये चौथी जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली. ती नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. कारण त्यापूर्वी धनुष्यबाण निशाणी राणेंच्या मतदारांमध्ये ठसलेली होती. ती बदलण्यासाठी राणेंनी ‘हात’ या निशाणीसाठी सिंधुदुर्गातील सर्वच जिल्हा परिषद मतदारसंघ पिंजून काढले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळविले. तसेच देवगड वगळता इतर सर्व पंचायत समित्याही काँग्रेसकडे आल्या. काँग्रेसचे कुडाळ येथील संजय धोंडदेव पडते हे २००७ च्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर रोटेशन पद्धतीनुसार काका कुडाळकर; तर आरक्षण बदलल्यानंतर रेखा कदम, सुमेधा संतोष पाताडे यांनी जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळला.\nराणेंचे वर्चस्व मोडीत काढायचे आणि २०१२ ची जिल्हा परिषद निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्र येऊन महायुती केली आणि काँग्रेसला टक्‍कर दिली. तरीही महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले; तर काँग्रेसने ३३ जागा मिळवून जिल्हा परिषदेवर आपले प्राबल्य राखले. एवढेच नव्हे तर सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनाही आपलेसे करण्यात यश मिळविले. विद्यमान समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यासह प्रकाश कवठणकर, पंढरीनाथ राऊळ, समीर नाईक आणि निकिता जाधव या राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या सदस्यांनी पाच जणांचा गट केला आणि ते काँग्रेसमध्ये विलीन झाले. शिवसेनेच्या एकनाथ नाडकर्णी आणि दीपलक्ष्मी पडते यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचे संख्याबळ ४० झाले, तर विरोधकांकडे १० सदस्य शिल्लक राहिले. सध्या शिवसेनेत ६, भाजपमध्ये ३ आणि राष्ट्रवादी १ असे जिल्हा परिषदेचे पक्षीय बलाबल आहे.\n२०१२ मध्ये जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर शिरोड्यातून निवडून आलेल्या निकिता परब जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या; तर फोंडाघाटचे सुदन बांदिवडेकर उपाध्यक्ष झाले. त्यानंतर रोटेशननुसार जिल्हा परिषद अध्यक्षपद दीपलक्ष्मी पडते यांच्याकडे तर कलमठमधून निवडून आलेले गोट्या सावंत हे उपाध्यक्ष झाले होते. पुढील अडीच वर्षासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्‍चित झाले. यात गोट्या सावंत हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले; तर पिंगुळीचे रणजित देसाई उपाध्यक्ष झाले. शेवटच्या दीड वर्षासाठी अध्यक्षपदाची धुरा मसुरेतील संग्राम प्रभुगावकर आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी दोडामार्गचे एकनाथ नाडकर्णी यांच्याकडे आहे. जिल्हा परिषदेमध्ये मागील पाच वर्षांत शिवसेनेच्या आक्रमक सदस्या जान्हवी सावंत, भाजपचे सदा ओगले यांच्यासह सुकन्या नरसुले, रमाकांत ताम्हाणेकर यांनी विरोधकांची भूमिका सक्षमपणे बजावली; परंतु काँग्रेसकडे असलेल्या अनुभवी सदस्यांमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात सत्ताधाऱ्यांचाच वरचष्मा राहिला.\n२०१२ मधील राजकीय घडामोडी\n२०१२ च्या निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादीच्या १० सदस्यांपैकी प्रकाश कवठणकर, अंकुश जाधव, समीर नाईक, निकिता जाधव, पंढरीनाथ राऊळ या ५ सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर सुकन्या नरसुले, जान्हवी सावंत, योगिता परब व रिटा अल्फान्सो या चार सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीकडे एकमेव रेवती राणे या सदस्या राहिल्या आहेत. शिवसेनेला मिळालेल्या ४ जागांपैकी दीपलक्ष्मी पडते व एकनाथ नाडकर्णी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तर पुष्पा नेरूरकर व रमाकांत ताम्हाणेकर यांनी शिवसेनेतच राहणे पसंत केले. सद्यःस्थितीला जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस ४०, शिवसेना ६, भाजप ३, राष्���्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे.\nराज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने भाजप पक्षाकडून बरोबरीच्या जागा मागितल्या जात आहेत. भाजप नेत्यांकडून स्वबळाचाही नारा बुलंद केला जातोय. भाजपपेक्षा शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जागावाटपात शिवसेना आक्रमक आहे. मात्र स्वबळावर लढलो तर काँग्रेसचीच सरशी होईल हे पालकमंत्री दीपक केसरकर सावंतवाडीच्या निकालावरून जाणून आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेत युतीचाच आग्रह धरलाय. दुसरीकडे काँग्रेसमधील अनेक दिग्गज शिवसेना आणि भाजप पक्षाच्या कुंपणावर आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्ष पुन्हा हॅट्‌ट्रिक करणार, की जिल्हा परिषदेवरील वर्चस्व गमावणार, याचे चित्र २३ फेब्रुवारीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.\nराज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळींचे भाजपमध्ये ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही गावागावांत रस्ते विकासकामांचा धडाका सुरू केला आहे; तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते कुंपणावर आहेत. त्यामुळे ही निवडणूक राजकीय पक्षांच्या अस्तित्वाचीही लढाई ठरू शकते. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १२ सदस्य निवडून आले. यातील पाच काँग्रेसमध्ये, तर चार शिवसेनेत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी अद्याप सावरलेली नाही. जिल्ह्यात काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचे संख्याबळ अधिक आहे; परंतु इनकमिंग-आउटगोईंगच्या लाटेत हुकमी कार्यकर्ते अन्य पक्षांत गेले तर काँग्रेस पक्षालाही या निवडणुकीत फटका बसण्याची शक्‍यता आहे.\n१६ मतदारसंघांची नावे बदलली\nकुडाळ, कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी या नगरपंचायती अस्तित्वात आल्याने जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद मतदारसंघांची पुनर्रचना झाली; तर १६ मतदारसंघांची नावे बदलली आहेत. बदललेली पुनर्रचना व एखाद्या गावाची वाढलेली संख्या यामुळे मतदारसंघाच्या नावात बदल झाला. यामध्ये तिथवलीचे कोळपे, बिडवाडीचे जानवली, फणसगावचे पोंभुर्ले, मिठबाव ऐवजी कुणकेश्वर, हिवाळे ऐवजी आडवली-मालडी, पोईपचे सुकळवाड, देवबागऐवजी वायरी-भूतनाथ, डिगसऐवजी वेताळ बांबर्डे, कसालचे ओरोस बुद्रुक, कुडाळचे पावशी नेरूर तर्फ हवेली ऐवजी नेरूर-सुकळवाड, साळगावचे तेंडोली, सांगेलीचे माजगाव, सासोलीचे मणेरी, कोनाळचे साटेली-भेड��ी, कसई ऐवजी माटणे याप्रमाणे मतदारसंघांची नावे बदलली आहेत.\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची एकहाती सत्ता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर आहे. काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व उदयाला आल्यानंतर काँग्रेसमधील काही प्रमुख आणि जुने पदाधिकारी सध्या पक्षीय कामकाजापासून अलिप्त आहेत. अनेकांचे हक्‍काचे मतदारसंघ आरक्षणात गेल्याने अंतर्गत गटबाजीदेखील आहे. तिकीट न मिळाल्यास इतर काही दिग्गज मंडळी इतर पक्षांत जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम राखताना काँग्रेसची कसोटी लागेल.\nराज्यात भाजपने मोठा भावाची भूमिका स्वीकारली आणि शिवसेनेला नेहमीच दुय्यम स्थानी ठेवले. त्यामुळे भाजपकडे इतर पक्षांतील नेत्यांचा ओघ वाढत आहे. युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे आदींनी भाजपची वाट धरलीय. याखेरीज शिवसेना-भाजपची युती होऊन जिल्हा परिषदेचे तिकीट देण्याची खात्री असेल तर अनेक दिग्गज कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती करूनही भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. आता अनेक नेत्यांच्या आगमनामुळे भाजपला ताकद दाखवावी लागणार आहे.\nराणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेना पक्षाला जिल्हा परिषदेत जम बसवता आलेला नाही; मात्र लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी आणि मालवण मतदारसंघात शिवसेनेने यश मिळविले. मालवण, सावंतवाडी नगरपालिकेतही नगराध्यक्ष राखण्यात शिवसेना यशस्वी ठरली.\nजि.प.त राष्ट्रवादीचे संख्याबळ १० वरून १ असे घसरले आहे. या पक्षातील नेत्यांनी शिवसेना आणि भाजपचा पर्याय स्वीकारला आहे. तीन वर्षांत राष्ट्रवादीला कार्यकर्त्यांची ताकद निर्माण करता आलेली नाही. यंदा राष्ट्रवादीची काँग्रेससोबत युती होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अस्तित्वापुरते तरी एक दोन सदस्य जिल्हा परिषदेत येतील, अशी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत अपेक्षा आहे.\nसध्या जिल्हा परिषदेत शिवसेनेचे ४ सदस्य, तर राष्ट्रवादीतून आलेले ५ असे नऊ जणांचे संख्याबळ आहे. युतीच्या माध्यमातून शिवसेनेला २० ते २५ सदस्यांचा पल्ला गाठता आला तर जिल्ह्यात शिवसेनेचे स्थान भक्‍कम होणार आहे.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर���ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/fraud-case-builder-d-s-kulkarni-in-bombay-high-court-buldhana-bank-1631118/lite/", "date_download": "2018-11-17T03:05:45Z", "digest": "sha1:JAAEVV6GHB7I2RSKYD2KUXUZRU3U2GNO", "length": 7587, "nlines": 103, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fraud case builder d s kulkarni in bombay high court buldhana bank | नागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात: हायकोर्टाने फटकारले | Loksatta", "raw_content": "\nनागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात: हायकोर्टाने फटकारले\nनागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात: हायकोर्टाने फटकारले\nडीएसकेंच्या अटकेबाबत आता २२ जानेवारी रोजी निर्णय होणार आहे.\nलोकसत्ता टीम |मुंबई |\nसा��व्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nगुंतवणूकदारांचे पैसे थकवणाऱ्या डी. एस. कुलकर्णींना मुंबई हायकोर्टाने मंगळवारी फटकारले. नागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले आहेत. ५० कोटींपैकी १२ कोटी रुपये भरणाऱ्या डीएसकेंच्या अटकेबाबत आता २२ फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे.\nठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्या अटकपूर्व जामीनावर मंगळवारी सुनावणी झाली. डीएसकेंना हायकोर्टात ५० कोटी रुपये जमा करायचे होते. मंगळवारी डीएसकेंनी यातील १२ कोटी रुपये जमा केले. बुलढाणा अर्बन बँक डीएसकेंच्या मदतीला या संकटसमयी धावून आली आहे. बुलढाणा बँकेने १२ कोटी रुपये दिल्याची माहिती कुलकर्णींच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली. लिलावासाठी संपत्तीची कागदपत्रे सादर केल्यानंतर बँकेने हे पैसे जमा केले आहेत. तसेच याच बँकेकडून १०० कोटी रुपये घेणार असून या मोबदल्यात बँकेकडे मालमत्तेचे कागदपत्रं दिली जातील, असे त्यांनी हायकोर्टात सांगितले.\nसुनावणीदरम्यान बँकेचे अधिकारीही कोर्टात उपस्थित होते. डीएसकेंना १०० कोटी रुपये देण्यास तयार असल्याचे त्यांनी बँकेत सांगितले. मात्र यासंदर्भात बँकेच्या संचालक मंडळात ठराव झाला आहे का असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. या ठरावाबाबतची कागदपत्रे तात्काळ सादर करा, असे हायकोर्टाने सांगितले. ठेवीदारांची २३२ कोटी रुपयांची देणी बाकी असल्याचे डीएसकेंच्या वतीने हायकोर्टात सांगण्यात आले. पुढील सुनावणीसाठीदेखील डीएसके दाम्पत्याला हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश द्यावे, असे पोलिसांच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले. यावर बोलताना हायकोर्टाने डीएसकेंवर ताशेरे ओढले. डीएसकेंच्या अटकेबाबत आता २२ फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/583210", "date_download": "2018-11-17T02:59:52Z", "digest": "sha1:SS25CVK7WLDWAKKHKBEIVK6HG4QUI3OR", "length": 6822, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वारणाप्रश्नी खासदार शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वारणाप्रश्नी खासदार शेट्टींचे मुख्यम���त्र्यांना निवेदन\nवारणाप्रश्नी खासदार शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nवारणा योजनेच्या प्रश्नावर प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली कोल्हापूर व सांगली जिह्यातील लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घ्यावी व सर्वमान्य तोडगा काढावा. अशा आशयाचे निवेदन खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी लवकरच एक बैठक घेवून सर्वमान्य तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.\nनिवेदनाचा आशय असा, इचलकरंजीसाठी अमृत योजनेअंतर्गत मंजूर झालेली वारणा योजना दानोळी व वारणाकाठच्या गावातील विरोधामुळे सुरू होवू शकली नाही. या योजनेतून पाणी उपसा झाल्यास वारणाकाठच्या गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडून शेतीला पाणी कमी पडेल या भितीने हा विरोध होत आहे. यानंतरही गेल्या आठवडय़ात पोलिस बंदोबस्तात काम सुरु करण्याचा प्रयत्न केला पण याविरोधत कोल्हापूर व सांगली येथील 40 गावातील लोकांनी याला विरोध केला आहे. यामुळे इचलकरंजी व कोल्हापूर सांगली जिह्यातील खेडी असा विनाकारण संघर्ष उभा राहिला आहे.\nवास्तविक पाहता इचलकरंजी शहरास पंचगंगा नदीच्या प्रदुषणामुळे काविळ व इतर साथीच्या आजाराने 40 लोकांना प्राण गमावावा लागला होता. तसेच या शहरास सध्या होणार पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे. या सर्व बाबींचा विचार होवून इचलकरंजीसाठी स्वच्छ व मुबलक पाण्याच्या पुरवठा होण्याच्या दृष्टीने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली वारणा बचाव कृती समिती, इचलकरंजी नगरपालिका प्रतिनिधी व संबंधीत लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवून लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लवकरच अशी बैठक आयोजीत करण्याचे आश्वासन दिले आहे.\nगडहिंग्लजला उत्साहात 70 टक्के मतदान\n‘एचसीएल’ गाशा गुंडाळण्याच्या तयारीत\nपेठ वडगावात कब्बडी स्पर्धेत हिंदवी कौलव संघाने विजेतेपद पटकावले\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएका��री बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/liquor-baron", "date_download": "2018-11-17T03:43:21Z", "digest": "sha1:XR67W22O4643SFR62UM4MX3VQ7EB5NMQ", "length": 16637, "nlines": 265, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "liquor baron Marathi News, liquor baron Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nवर्षभरात २०३ पायरेटेड साइट बंद\nकल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nपदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nगज चक्रीवादळाचा तडाखा; १३ जणांचा मृत्यू\nबेळगावात शिवरायांचा जयघोष करणाऱ्या विद्यार...\ncbi: आंध्रप्रदेशात सीबीआयला नो एन्ट्री\nगायक कृष्णा यांना ‘आप’चे आमंत्रण\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्ची पावडर ...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महि..\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संव..\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला ..\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' ख..\nतृप्ती देसाई ��ोची विमानतळावरच\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nमल्ल्याच्या प्रत्यार्पणावर सुनावणी सुरू\nअनेक बँकांचे नऊ हजार कोटींहून अधिकची कर्जे बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या विरोधात ब्रिटनच्या कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीवेळी मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओही दाखविण्यात आला असून याच कारागृहात त्याला ठेवलं जाणार असल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.\nVijay Mallya ची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nहजारो कोटींची आर्थिक फसवणूक करून देशाबाहेर पसार झालेल्या विजय मल्ल्याला दिल्ली न्यायालयाने जबरदस्त दणका दिला आहे. फेरा उल्लंघन प्रकरणी मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेशच दिल्ली न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला दिले असून या कारवाईचा अहवाल येत्या ८ मे पर्यंत सादर करण्याच्या सूचनाही ईडीला देण्यात आल्या आहेत.\nमल्ल्या प्रकरणाला नाट्यमय वळण\nविजय मल्ल्याला २ एप्रिलपर्यंत जामीन मंजूर\nमाझ्यावरील आरोप खोटे: विजय मल्ल्या\nमाझ्यावरील सर्व आरोप खोटे: मल्ल्या\nबँकांचे करोडो रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने आज लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टात हजर होण्याआधी माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना, माझ्यावरील सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचा दावा केला.\nमाझ्यावरील आरोप निराधारः विजय मल्ल्या\nविजय मल्लयाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिका भारताच्या अटींशी सहमत\nसक्तवसुली संचालनालयाने गृहमंत्रालयाला विजय मल्ल्याच्या हस्तांतरणासंदर्भात पत्र लिहिले\nविजय मल्ल्या: मी दोषी कसा\nविजय मल्ल्याने ६,८६८ इतकी बँक सेटलमेंटची रक्कम वाढवली\nविजय मल्ल्यांचा राजेशाही थाट\nचंद्राबाबू-ममता साथ साथ; प. बंगालमध्येही CBIला अटकाव\nनाना पाटेकर यांनी फेटाळले तनुश्रीचे आरोप\nआरपीएफ भरती: पदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nजम्बोब्लॉक: कल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nराज्य जल आराखडा तयार; ६ खोऱ्यांचा आढावा\nउद्धव यांच्या अयोध्यावारीसाठी नेत्यांची धावपळ\nमुंबई: यापुढे आझाद मैदानातच 'मोर्चे'बांधणी\nरसिकांसमोर उलगडणार पुलंचे घरगुती किस्से\nपंकज भुजबळ यांचे बाळासाहेबांना अभिवादन\nनगर निवडणूक: छिंदम विरोधात कोण लढणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेक���ंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/news/page-3/", "date_download": "2018-11-17T02:49:49Z", "digest": "sha1:VDDVWNOFHW6ZBNGR2NL3ONB7NRFKAUHC", "length": 10254, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विशेष कार्यक्रम- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही ���ाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nविशेष कार्यक्रम - आंबेडकरी जलसा\nविशेष कार्यक्रम - तिहेरी तलाकचं जोखड\nविशेष कार्यक्रम - हायवेवरची दारूबंदी\nब्लॉग स्पेस Mar 28, 2017\nखैरलांजी घडलं तेव्हा पुरस्कार का परत केले नाही \n'अजेंडा महाराष्ट्र'मध्ये उमटला महाराष्ट्राचा विकास आराखडा \nविशेष कार्यक्रम - सावधान \nमुंबई इंडियन्सचं 'किंग',चेन्नईचा पराभव करून जेतेपदाला गवसणी\nबराक ओबामांच्या भारत दौर्‍याचा आज अखेरचा दिवस\nमोदींच्या 'मन की बात'ला ओबामांची साथ\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/209?page=7", "date_download": "2018-11-17T02:48:21Z", "digest": "sha1:ZFXOARLRYR7POIDI2MYNQ4CYNDUIATCF", "length": 14401, "nlines": 199, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संस्कृती : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संस्कृती\nगडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)\nRead more about गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)\nगडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)\nकोरीगड (कोराईगड) हा लोणावळा परिसरातील प्रसिद्ध गिरीदुर्ग, पर्यटक तसेच ट्रेक्कर दोघांचा लाडका. चढाईच्या सोप्या श्रेणीत येणाऱ्या ह्या किल्ल्यावर भटक्यांची नेहमी वर्दळ असते.\nRead more about गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)\nरेड लाईट डायरीज - शांतव्वा ....\nप्रत्येकाच्या पावसाच्या अनेक तऱ्हेच्या आठवणी असतात तशा माझ्याही आहेत. त्यातलीच एक आठवण आहे शांतव्वाची. तिची आठवण येताच डोळ्यातले अश्रू थिजून जातात. अंगावर शिरशिरी येते, नकळत मन विद्ध होते. एका पावसाळ्यात पहाटे कधीतरी ती रस्त्यावर मरून पडली होती, ओला होता तिचा देह पण काळजातली धग म्लान चेहऱ्यावर निखाऱ्यांच्या रेषा चितारून गेली होती. तिच्या मुठी खुल्याच होत्या, जबडा बंद होता अन चांदवलेले डोळे सताड उघडे होते. कदाचित ती मरताना अस्मानातून चंद्र तिच्या डोळ्यात उतरला असावा, मायेने विचारपूस करताना तिच्या डोळ्यातल्या वेदनांच्या खाऱ्या पाण्यात विरघळून गेला असावा....\nRead more about रेड लाईट डायरीज - शांतव्वा ....\nलव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस\nआज तू चक्क तीन वर्षांची झालीस वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात माणसं चांगले लक्षात राहतात\nRead more about लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस\nसामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था /NGO's सूचवा\nमी याआधीच्या अनेक लेखात माझी पार्श्वभुमी लिहीली आहे.नविन लोकांसाठी परत लिहीतो.मी शेतकरी आहे .सातार्यात राहतो.मी अल्पभूधारक शेतकरी आहे.माझ्यापुरतं मी कमावतो.आठवड्यातील पाच दिवस मी रिकामा असतो.एखादी नोकरी व कामधंदा केल्यास वेळ जाईल असे वाटल्याने एक धागा काढला होता.त्यात मी लीहील्याप्रमाणे मला सोशल फोबिया आहे.त्यामुळे सोशली इंटेंन्सीव्ह काम मला जमेल असे वाटत नाही.त्यामुळे रिकामा वेळ जावा व सत्कारणी लागावा यासाठी मी सध्या एखाद्या सामाजिक संस्थेत काम करावे असा विचार करत आहे.जेणेकरुन माझा व��ळही जाईल आणि समाजाला काहीतरी मदत होईल.आणि माझा सोशल फोबिया कमी होईल हा आणिक फायदा.\nRead more about सामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था /NGO's सूचवा\nसकाळी : ७ वा.\nया वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात जायचं होतं. नुकतीच नवी नोकरी लागल्याने मला जास्त रजा मिळणार नव्हतीच. पण मुलं कंटाळली होती आणि त्यांना केव्हा एकदा भारतात जाऊ असं झालं होतं. असेच एक दिवस नवऱ्याला म्हटले तुम्ही तिघे पुढे गेला आणि मी १५ दिवसांनी आले तर गंमत म्हणून बोललेला हा विचार पुढे प्रत्यक्षात आला. मुलं आणि संदीप पुढे जाणार आणि मी नंतर जाणार असं ठरलं. अर्थात हे सोप्पं नव्हतंच.\nपुण्यातील गणेशोत्सवाची क्षणचित्रे २०१७\nविसावा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, नवी पेठ येथील विलोभनीय मूर्ती\nबांबू पासून बनवलेली गणेश मूर्ती\nबांबू पासून बनवलेली गणेश मूर्ती\nश्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nRead more about पुण्यातील गणेशोत्सवाची क्षणचित्रे २०१७\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=4863800944183349820", "date_download": "2018-11-17T02:59:44Z", "digest": "sha1:P5VR2KKC2QZTHPLHOFCFU6BHI7M7EAKW", "length": 3750, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nराज्य लोकसेवा आयोगाकडून केंद्र शासनाच्या विविध विभागांमधील लघुलेखक पदावरील भरती ही स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून येते. या परीक्षेबाबत माहिती करून घेऊया. ...\nतारुण्य संदेश कुलकर्णी Tarunya Sandesh Kulkarni फारुक नाईकवाडे mind it Farukh Naikwade गौरी खेर संजय मोने स्पर्धा परीक्षा\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T02:44:33Z", "digest": "sha1:TBADDEAQCVNI3T6MD5UXW2ZTHSMAIGCM", "length": 15070, "nlines": 148, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "महाराष्ट्र शासन Archives - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम <% if ( total_view > 0 ) { %> <%= total_view > 1 ? \"total views\" : \"total view\" %>, <% if ( today_view > 0 ) { %> <%= today_view > 1 ? \"views today\" : \"view today\" %> no views today\tNo views yet", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nTag archives for महाराष्ट्र शासन\nमहाराष्ट्र शासन विविध उपयुक्त संकेतस्थळ यादी\nनमस्कार ई जनसेवा पोर्टल वाचकहो, महाराष्ट राज्यातील विविध सरकारी कामांसाठी अलीकडे सरकारी वेबसाईट वर भेट देवून आपल्याला अधिक माहिती मिळविता येते यासाठी इथे महत्त्वाचे वेबसाईट यादी प्रकाशित करत आहोत. आपणास याचा नक्कीच खूप उपयोग होईल.…\nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nदुसऱ्या बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस परवानगी\nमहाराष्ट्र शासन विविध उपयुक्त संकेतस्थळ यादी\nगणेश चतुर्थी / गणेशोत्सव – Ganesh Chaturthi\nDeshbhushan Patil Says: सर मला बीयर शॉपी काढायची आहे तरी यासाठी कोणती...\nusha ashok sagane Says: मी (अपंग) सरकारी नाेकरीला करते मला माझा इछ...\nशाम वाघमोरे Says: भूमीहीन असल्याचा दाखला काढण्याबाबत माहिती म...\nअनंत तांबोळी Says: भूमिहीन असल्याचा दाखल्या बाबत शासन निर्णय पाह...\nabdul salam Says: नमस्कार सर हमारे अजी की जमीन महाराष्ट्र महारा...\nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nजॉब पोर्टल – करिअर मार्गदर्शन\nआमच्या ऑफिस मध्ये कामासाठी जोब ओपनिंग आहे.\nकाम्पुटर आणि इंटरनेट [अनुभवी / फ्रेशर ] १२ +\nदिघी पुणे – जवळच्या उमेदवारांस प्राधान्य\nकामाचे स्वरूप आणि इतर माहिती प्रत्यक्ष मुलाखती मध्ये दिली जाईल.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिव���सीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nनवीन सरकारी योजना (2)\nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे (240)\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र (111)\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद (105)\nवारस नोंदी कशा कराव्यात (99)\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना (86)\nसर्व हक्क सुरक्षीत © 2018 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑\nआपणास काही मदत हवी आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhoomi-trailer-sanjay-dutt-aditi-rao-hydari-starer-revenge-story-latest-update/", "date_download": "2018-11-17T02:45:19Z", "digest": "sha1:3VIR2QA6V6P5IE5337I3TU3IR24LDXIP", "length": 7754, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भूमीचा ट्रेलर हिट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंजय दत्त तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चित्रपटश्रुष्टीत पुनरागमन करत आहे.संजय दत्तची मुख्य भूमिकाअसलेला ‘भूमी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ओमांग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून रसिकांच्या चांगल्याचा पसंतीला उतरला आहे .\n‘भूमी’ सिनेमाची निर्मिती भूषण कुमार आणि संदीप सिंह यांनी केली आहे. दिग्दर्शक शेखर कपूरही या सिनेमात दिसणार आहेत.मेरी कोम, सरबजित यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.अभिनेत्री अदिती राव हैदरी ‘भूमी’च्या टायटल रोलमध्ये आहे, तर संजय दत्त अरुण ही भूमिका साकारत आहे. अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधून दिसत आहे. बापलेकीच्या नात्याचा एक वेगळा पैलू सिनेमात उलगडेल. बाप-लेकीच्या आयुष्यात आलेल्या एका वादळाची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.\nआमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटात संजय दत्तने लहानशी व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी चाहत्यांना संजय दत्तला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. 22 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/how-e-sim-works-in-smartphone-740.html", "date_download": "2018-11-17T02:48:59Z", "digest": "sha1:GLOXOLQKJZHIOIREC7UMROIKHGZZKAQ4", "length": 20213, "nlines": 166, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "'या' तंत्रज्ञानामुळे सिम कार्डशिवाय मोबाईल वापरणे शक्य ! | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत क���णता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तं���्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\n'या' तंत्रज्ञानामुळे सिम कार्डशिवाय मोबाईल वापरणे शक्य \nटेक्नॉलॉजी सतत अपडेट होत असते. त्यामुळेच आता तुमचा स्मार्टफोन कोणत्याही सिमकार्डशिवाय काम करेल. कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे अगदी खरे आहे. हे शक्य झाले आहे टेक्नॉलॉजीतील नव्या क्रांतीमुळे. यामुळेच आता फिजिकल सिम कार्डशिवाय मोबाईल चालणे, शक्य झाले आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते ई सिम तंत्रज्ञानामुळे.\nकाय आहे ई सिम\nई सिमचा अर्थ इंबेडेड सब्सक्राईबर आइडेंटिटी मॉड्यूल. हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सिम आहे. जे प्लॉस्टिकच्या फिजिकल सिमला रिप्लेस करेल. ई-सिम तुम्ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिव्हाईसमध्ये इंस्टॉल करु शकता. त्यामुळे हे डिव्हाईसमध्ये वेगळे लावण्याची गरज भासणार नाही.\n- भारतात याचा प्रयोग सर्वात आधी अॅपल वॉचमध्ये करण्यात आला. त्यानंतर आता हे तंत्रज्ञान मोबाईल फोनमध्ये देखील वापरण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फायदा नंबर पोर्ट करताना होईल.\n- ई सिमचे कनेक्शन घेण्यासाठी सिम खरेदी करण्याची गरज नाही. कारण हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम करेल. त्यामुळे वारंवार सिम बदलावे लागणार नाही.\n- युजर्सला नंबर पोर्ट करण्यासाठी फक्त काही मिनिटं खर्च करावी लागतील. सर्व्हिस प्रॉव्हायडर लगेच तुमच्या नंबरचे ऑपरेटर बदलू शकेल.\n- याशिवाय ई सिम तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनची बॅटरी कमी खर्च होईल. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीची लाईफ वाढेल. हे तंत्रज्ञान सॉफ्टवेअरद्वारे काम करणारे असल्याने स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड स्लॉटची गरज पडणार नाही आणि मोबाईल कंपन्यांना फोन फिचर अपग्रेड करण्यासाठी अधिक जागा मिळेल.\nदेशात सध्या ई सिम तंत्रज्ञानाचा वापर रिलायन्स जिओ आणि एअरटेल वॉचच्या माध्यमातून केला जात आहे. दूरसंचार विभाग (डॉट) ने सिमच्या वापराला मंजूरी देण्यासाठी नव्या सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांनुसार युजर्सला नव्या कंपनीचे कनेक्शन घ्यायचे असल्यास स्मार्टफोन किंवा डिव्हाईसमध्ये ई-सिम घालता येईल.\nTags: अॅपल वॉच ई-सिम टेक्नॉलॉजी मोबाईल सॉफ्टवेअर स्मार्टफोन\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=4820890747776767713", "date_download": "2018-11-17T02:12:29Z", "digest": "sha1:PYQWULRBFFCJ4JQJ75FNLQIOJ3S2PGKH", "length": 3930, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nअलंकार घडवणारे हात दुर्लक्षित\nदागिने घेऊन सोने कारागीर लंपास, कारागिराकडून सोन्याची चोरी, अशा वेगवेगळ्या बातम्या आपण अनेकदा वाचतो. गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या अशा प्रकारच्या चोऱ्यांमुळे दुर्दैवाने सोने-चांदीचे दागिने घडवणाऱ्या सर्वच कारागिरांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/14.html", "date_download": "2018-11-17T03:28:56Z", "digest": "sha1:BWMO5UJF6TNZEQIDW6JY5PKTMLWGTOP3", "length": 4699, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन - गुरुवार, १४-९-२०१७ . - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन - गुरुवार, १४-९-२०१७ .\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ.दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन.\nश्रीगोंद्यात 2 तरुणांकडून मामाच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न.\nमुलीची छेड काढल्यावरून विध्यार्थ्याला वर्गात घुसून मारहाण.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nराहुरीत बिबट्याचा शेतकऱ्याच्या घरात मुक्काम.\nकर्जमाफीच्या अर्ज भरण्याची मुदत वाढवावी ; पाचपुतेंची राज्य सरकारकडे मागणी.\nएस.टी. जळाल्याच्या गुन्ह्यात मनसेच्या कार्यकर्त्याची निर्दोष सुटका.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-karmyogini-award-2018-yogita-jadhav-shinde-niphad-nashik/", "date_download": "2018-11-17T02:21:35Z", "digest": "sha1:GYIOFSM34ILLXXOSX6XCHVWPZ2LD6TBW", "length": 25968, "nlines": 177, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "निफाड (नाशिक) l ऍड. योगिता जाधव-शिंदे (विधी) : अजूनही चालतेच वाट संघर्षाची... | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनिफाड (नाशिक) l ऍड. योगिता जाधव-शिंदे (विधी) : अजूनही चालतेच वाट संघर्षाची…\nआयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट\nमाझा संघर्ष महिलांवर अन्याय करणार्‍यांबरोबर आहेच; पण स्वतःशीही आहे. ग्रामीण भागातल्या अत्यंत पुरोगामी घरातली मुलगी वकील होते; पण तिला माहीतही नसतं की आपण इतरांबरोबरच स्वतःशीच लढाई लढणार असतो. महिलांच्या बाजू ऐकून घेताना, त्यांच्या यातना पाहताना आपण आपलंच प्रतिबिंब पाहत आहोत की काय, असं मनाला स्पर्शून जातं. ग्रामीण भागात अजूनही चाकोरीबाहेरची वाट चोखाळणे एका महिलेला अग्निदिव्य केल्यासारखेच आहे.\nचार बुकं शिकली म्हणजे शहाणी झाली काय किंवा घरचे काम करायचे सोडून बाहेरची प्रकरणे सोडवायला जाते, हा सामाजिक दृष्टिकोन आणि त्याच्या दूषित नजरा अजूनही वेगळे काही करणार्‍या स्त्रीला छळतात. जग इतके पुढे गेलेय, महिला इतक्या क्षेत्रात आपले कौशल्य दाखवताहेत, पण सर्वसामान्यपणे आपण नागरिक म्हणून तिला समानतेचं स्थान कधी देणार, तिचा आदर कधी करणार, हा महत्त्वाचा प्रश्न मला वकील म्हणून काम करताना भेडसावतोच.\nनिफाड न्यायालयात मी गेली दहा वर्षं वकिली करते आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातले कुंभारी आमचं गाव. बीएएमएस असलेल्या वडिलांची प्रॅक्टिस नांदुर्डीला होती. आम्ही पाच बहिणींमध्ये माझा क्रमांक तिसरा. सहावा भाऊ. खेडेगावातलं माझे घर असले तरी आमच्या घरात कुणीही आम्ही मुली म्हणून कमी लेखले नाही, की, उजवायची घाई केली नाही. आई-वडीलच काय, आजोबांचे विचारही मुलींच्या शिक्षणाला पूरक होते. आमचे घर खेडेगावतलं असून खर्‍या अर्थाने पुढारलेले होते. आई शिलाईची कामे करायची आणि स्वतःचा खर्च कमी करून पुस्तकांना पैसे द्यायची. आई-वडील मुलांबरोबरच मुलींनाही शिकवतात.\nपण मुली स्वतःच्या कमाईतले पैसे बर्‍याच वेळा आईवडिलांना देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, पण त्यांना समाधान द्यावं एवढी तरी इच्छा असते. पाचही बहिण���ंचे शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. मीही राज्यशास्त्र घेऊन बी.ए. झाले. घरातल्या एका तरी मुलीने वकिली करावी अशी वडिलांची इच्छा होती. वकिलीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला; पण एलएलबी व्हायला एक वर्ष असतानाच माझे लग्न प्रशांत शिंदे यांच्याशी झाले. माझे मिस्टर कृषी सल्लागार आहेत.\nमाझे सासर निफाडमधलेच रवळस गावातले. शेतातच घर आहे. एकत्र कुटुंबातली मी मोठी सून. माझ्या सासर्‍यांनी माझ्या कायद्याच्या शिक्षणाला पूर्ण प्रोत्साहन दिले. आपली सून वकील होणार याचा त्यांना खूप अभिमान होता. मी प्रॅक्टिस करावी अशी त्यांची इच्छा होती. कायद्याचा अभ्यास करत असतानाच माझ्या पोटात अंकुर वाढू लागला होता. त्याच अवस्थेत घरचे सगळे काम आवरून शिकायला नाशिकला जात असे. ग्रामीण भागात साडीव्यतिरिक्त इतर पोशाख घालायचा नाही, असा अलिखित नियमच जणू.\nत्यामुळे मी साडी सावरत शेतात घर असल्याने चिखलाची, झुडुपांची वाट तुडवत अंतर्बाह्य संघर्षाचा प्रवास करत रेल्वे स्टेशनवर जात असे आणि तिथून रेल्वेनं प्रवास करून नाशिकच्या विधी महाविद्यालयात जात असे. हा प्रवास आणि शिक्षणाचा संघर्ष त्याकाळी माझ्या पोटातल्या बाळानंही अनुभवला असेल. वकील झाल्यावर मुलगा चैतन्यचाही जन्म झाला. काही कारणाने मी तो तीन वर्षांचा होईपर्यंत प्रॅक्टिसपासून दूर राहिले. सासर्‍यांचे कर्करोगाचे दुखणे आणि त्यांचं अवचित वर्षभरातच जाणे यामुळे मी खचून गेले होते. कारण माझ्यातली बुद्धिमत्ता आणि करिअर करण्याची आस त्यांनी ओळखली होती, असे म्हणावे लागेल. २००३ ला मी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. शेतातल्या मजूर बायांना चहा नेऊन देत असताना त्या विचारायच्या, ताई, तुम्ही एवढ्या शिकलेल्या, मग काम का नाही करत त्यांच्या या प्रश्नाने मी अंतर्मुख झाले.\nतीन वर्षांच्या गॅपनंतर वडिलांनी मला प्रॅक्टिस करायला प्रोत्साहन दिलं. ते म्हणाले, तू शिकली आहेस. कायद्याचं ज्ञान तुझ्याकडे आहे. जे काम तुझ्याकडे येईल ते कर. सुरुवातीला मी चांदवड, कोपरगाव न्यायालयात जात असे. जशा केसेस येत गेल्या तशा त्या स्वतंत्रपणे लढवू लागले. निफाड न्यायालयातली मी दुसरी किंवा तिसरी महिला वकील असेन. खेडेगावात लोकांना शंका येई, ही आपली केस कशी लढवेल पण अनुभवानंतर त्यांचा विश्वास वाढायला लागला. सन २००७ मध्ये मी प्रॅक्टिस सुरू के���ी. रवळसहून निफाडला प्रॅक्टिससाठी जात असे, तेव्हा ‘सातच्या आत घरात’ हा नियम माझ्यासाठीही होता. तो पाळण्यासाठी मिस्टरांनी दुचाकी घेऊन दिली. पहिली केस कोपरगाव न्यायालयात चालवली. ही १२५ ची पोटगीसाठीची केस होती.\nसुरुवातीला काही फौजदारी केसेसही आल्या होत्या, वरिष्ठांच्या मदतीने त्या सोडवल्या. लीगल एडच्या पॅनलमधल्या वकिलांच्या नावामध्ये माझ्या नावाचाही समावेश आहे. हा जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचा उपक्रम आहे. तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग असतो. पैसे नसलेल्या लोकांना आम्ही लीगल एडमार्फत कायदेशीर मदत मोफत देतो. ज्यावेळी आरोपीची न्यायालयासमोर आल्यावर वकिलाची मदत घेण्याची ऐपत नसते, तेव्हा त्यांना न्यायालयाकडून वकील हवाय का असं विचारले जाते आणि पॅनलमधील वकिलाला केस लढवायला सांगितली जाते. महिलांसाठी २००५ च्या कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यासह भरपूर कायदे आहेत. कौटुंबिक कलहाच्या बर्‍याच केसेस येतात. त्या तातडीने सोडवण्याकडे माझा कल असतो.\nकधी समुपदेशनाने नवरा बायको परत गुण्यागोविंदाने नांदायला लागतात, तर कधी एखादा तिढा न सुटणाराच असतो. अशा लोकांच्या केसेस न्यायालयात प्रलंबित असल्या तर दोघांचेही वय वाढत जाते, आणि दुसरे लग्न करण्यासाठी समस्या निर्माण होतात. त्यामुळे आम्ही मध्यस्थ म्हणून तोडगे लवकर काढण्याचा प्रयत्न करतो. आदिवासी जोडप्यांचे प्रश्न माझ्याकडे खूप येतात. एका आदिवासी जोडप्याचं आठेक वर्षं समुपदेशन करून आता मला त्यांचा संसार सुरळीत करण्यात यश आले आहे. नवर्‍याने दारू पिऊन बायकोला मारणे ही सामायिक गोष्ट आहे.\nएक केस अगदी ठळकपणे आठवतेय, एक आदिवासी महिला मला नवर्‍याशी वाद झाला की नेहमी भेटायला यायची. एकदा आपल्या नवर्‍याने दुसरे लग्न करून नाशिकला बिर्‍हाड केल्याचे तिला समजले. तिच्या घटस्फोटाचा अर्जही मंजूर झाला. पण ती मुलांसाठी त्याच्याकडेंच राहायची. तिनंही दुसरं लग्न केले होते. तिला मुलांचा ताबा हवा होता. पहिला नवरा दारूच्या आहारी गेलाच होता, तो आणि त्याची दुसरी बायको आपल्या मुलांचे नीट संगोपन करतील, याची तिला शाश्वती नव्हती. मी तिला म्हटले, आपण कायदेशीर लढाई लढून मुलांना आणू. तशी केस टाकली आणि तिला तिन्ही मुलांचा ताबा मिळाला. तो परत आला आणि मुलाला घेऊन गेला, दोन मुली तिच्याकडंच राहिल्या. त्या दोघां���ीही कुटुंबं अधूनमधून दिसतात. ती मुलींचे संगोपन छान करतेय; पण मुलाचे फाटके कपडे आणि अवतार पाहून काळीज तुटतं. अशाही केसेस असतात.\nएकुणात महिलांचं आयुष्य बरेच वेळा संघर्षाचे दिसते, मग त्या शिकलेल्या असोत वा अडाणी. आपल्या पारंपरिक समाजात महिलांची बुद्धिमत्ता, वेगळे काही करण्याची आस बळी पडलेली दिसते. ग्रामीण भागात वेगळे काही करणारी महिला असेल तरी तिच्या आर्थिक नियोजनापासून तिच्या जीवनशैलीतले सर्व निर्णय पुरुष किंवा सासरची मंडळी घेताना दिसतात. त्यात तिचे कार्यक्षेत्र वेगळेे असेल, त्याच्या वेळा वेगळ्या असतील तरी तिने पारंपरिक कामे चोख पार पाडलीच पाहिजेत, असा हट्ट असतो. महिलांसाठीचा कायदा हा फक्त पुस्तकी ज्ञानासाठी नाही. मी तर म्हणेन, बायांनो, अन्याय अत्याचार होत असेल तर कायद्याचा आधार घ्या. तुमची घोडदौड रोखणार्‍यांना, तुम्हाला त्रास देणार्‍यांना धडा शिकवा. कायदा तुमच्या बाजूचा आहे. कित्येक शिकलेल्या महिला यातना सहन करून तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाताना दिसताहेत, वाईट वाटते. महिलांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क ज्यादिवशी मिळेल, त्याचवेळी मी ‘महिला दिन’ आहे असे म्हणेन.\nमहिला इतक्या क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवताहेत, पण सर्वसामान्यपणे आपण नागरिक म्हणून तिला समानतेचं स्थान कधी देणार, तिचा आदर कधी करणार, हा महत्त्वाचा प्रश्न मला वकील म्हणून काम करताना भेडसावतोच. ग्रामीण भागात अजूनही चाकोरीबाहेरची वाट चोखाळणं एका महिलेला अग्निदिव्य केल्यासारखेच आहे.\nमहिलांसाठीचा कायदा हा फक्त पुस्तकी ज्ञानासाठी नाही. मी तर म्हणेन, बायांनो, अन्याय अत्याचार होत असेल तर कायद्याचा आधार घ्या. तुमची घोडदौड रोखणार्‍यांना, तुम्हाला त्रास देणार्‍यांना धडा शिकवा. कायदा तुमच्या बाजूचा आहे. कित्येक शिकलेल्या महिला यातना सहन करून तोंड दाबून बुक्क्याचा मार खाताना दिसताहेत, वाईट वाटते. महिलांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क ज्यादिवशी मिळेल त्याचवेळी मी महिला दिन आहे असं म्हणेन. असंख्य महिला पाहिल्या. म्हणून लीगल एडअंतर्गत मी महिलांना माहिती देते. त्यांच्याशी बोलते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देते. शाळा-महाविद्यालयांत लेक्चर्स देते.\n(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)\nPrevious articleनाशिक l नेहा खरे (उद्योजिका) : ‘सृजना’ची उद्योजकता\nNext articleनाशिक ई-पेपर (दि. १३ एप्रिल २०१८)\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/sunilkanle/", "date_download": "2018-11-17T02:33:17Z", "digest": "sha1:5AVLBMJZ3X6GYZLHFKOHKIF6OZ2R4SZ2", "length": 27347, "nlines": 115, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुनिल कनले – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nArticles by सुनिल कनले\nश्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यां��्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.\nसज्जनहो, आपल्याला प्रश्न पडला असेल की, अक्कलकोटचे महत्व आणि माहात्म्य सर्वांना माहित असताना प्रस्तुत लेखकाने या विषयावर एवढे लिखाण का केले असावे तर याचे कारण म्हणजे अक्कलकोटचे महत्व जगात प्रसिध्द आहे, हे जरी त्रिवार सत्य असले तरी, या अक्कलकोटात नेमके काय महत्वाचं आहे तर याचे कारण म्हणजे अक्कलकोटचे महत्व जगात प्रसिध्द आहे, हे जरी त्रिवार सत्य असले तरी, या अक्कलकोटात नेमके काय महत्वाचं आहे येथे आल्यावर आपण नेमके काय केले पाहिजे येथे आल्यावर आपण नेमके काय केले पाहिजे याची माहिती व्हावी आणि त्यानुसार आपण अक्कलकोटी आल्यावर वर्तन करावे. या शुध्द हेतूसाठी हे लिखाण केले आहे. […]\nब्रह्मानंदाचे माहेरघर स्वामींचे अक्कलकोट धाम \nतुम्हाला हवे असणारे इहलोकीचे व परलोकीचे सुख मिळवून देणारे एकमेव ठिकाण हे अक्कलकोटच आहे. या अक्कलकोट शिवाय अन्य कोठेही तुमचे कल्याण होणार नाही. तुम्हाला अन्यत्र कोठेही परमानंदाची प्राप्ती होणार नाही. तुम्हाला हवे असणारे शाश्वत सुख मिळवून देणारे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामीधाम अक्कलकोट हेच आहे. याशिवाय कुठेही तुमचे हित साधणार नाही. तेव्हा त्वरेने अक्कलकोट जवळ करून, स्वामीपायी धाव घ्यावी, स्वामीचरणी नतमस्तक व्हावे, यानेच तुमचे सर्वस्वी कल्याण होईल. […]\nअक्कलकोटी येणारा प्रत्येक जीव हा लक्ष 84 योनींचा फेरा चुकवून अमरधामाला प्राप्त होतो. एवढे श्रेष्ठत्व या गांवाला स्वामी सत्तेने प्राप्त झालेले आहे. तेव्हा आपण आपला उध्दार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे, असा संदेश स्वामीसुत देतात. […]\nरामायण हा केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याच्या दृष्टिने प्रत्येक प्रश्नाचे उपयुक्त उत्तर त्यात आहे. सध्यामाणसांची वृत्ती ही राक्षसाच्याही पलिकडचे झालेली आहे. राक्षसामध्ये तरी थोडी फार माणुसकी, दया, भिती होती. तेकधीही निशस्त्रावर वार करत नसत. झोपेत किंवा विश्वास घाताने किंवा पाठीवर वार करत नसत. परंतु आज माणूसया त���्वाप्रमाणे सुध्दा वागत नाही. […]\nस्वामी भक्तांनी, फसव्या व बाजारू लोकांपासून नेहमीच सावध राहावे व आपली फसवणूक टाळावी. असा संदेश आपल्याला आजच्या अभंगातून मिळणार आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी स्वामी महाराजांच्या नावे श्रद्धेचा बाजार मांडून स्वामी भक्तांना लूबाडण्याचे काम तर केलेच आहे, शिवाय स्वामींचा ही खुप मोठा अक्षम्य अपराध केला आहे. अशा कपाळकरंट्या व स्वामी सारखे शाश्वत सत्य सोडून ईतर तुच्छ गोष्टिंच्या मागे लागलेल्या मतिभ्रष्ट लोकांना ही यापासून परावर्तीत करण्याचा प्रांजल प्रयत्न आनंदनाथ महाराजांनी आपल्या पुढील अभंगातून केला आहे. […]\nआध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिरता होय. जोपर्यत आत्मा स्थिर होत नाही, तोपर्यत कितीही पैसा, ऐषोराम, नोकर -चाकर सुख देवू शकत नाहीत. हे सुख फक्त आध्यात्मामुळेच मिळते. म्हणुनच ईश्वराचे नामस्मरण करणारा शेतकरी दिवसभर काबाड कष्ट करूनही रात्री सुखाची झोप घेतो, तर पैसेवाला दिवसभर आरामात राहूनही रात्रीच्या रात्री जागून काढतो. […]\nभगवत् नामातून – मुक्तीकडे\nईश्वराचे नामस्मरण हे मनुष्याने अंगिकारलेले सर्वात प्रभावी माध्यम आहे. नाम घेण्याची परंपरा व ईतिहास फार मोठा आहे. जेव्हा मानव संवाद साधायला शिकला तेव्हापासूनच तो ईश्वर नामात भवतल्लीन होत गेला. या नामानेच मुक्तीपर्यत पोहचलेले अनेक जण आपल्याला दिसतील. […]\nमंगलमूर्ती श्री गणेशा विषयी अमंगल गैरसमज \nकार्य कुठलेही असो, सर्वात अगोदर पूजा होते ती, मंगलमूर्ती श्री गणेशाची. मंगलमूर्ती शिवाय प्रत्येक कार्य हे अधुरेच अशी ही श्री गणेशाची ख्याती आहे. श्री गणेश हा मंगलमूर्ती तर आहेच, त्यासोबतच बुद्धिची देवता म्हणूनही सर्व ख्यात आहे. […]\nयुवकांनो आध्यात्मात समरस व्हा \nआजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनो आध्यात्मात समरस व्हा असे म्हटल्यानेबहुतांशी युवक गोंधळून गेले असतील, यात शंका नाही. सर्वांना असा प्रश्न पडला असेल की, आजच्या संगणकाच्या प्रगत युगात आध्यात्मासारख्या जुनाटव मागासलेल्या विषयाला पुढे आणून मी युवकांची दिशाभूल करत आहे. किंवा अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. आदि आदि. […]\nप्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य \nएकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांचीज्ञानाची भूक क्षमविणारा आपला ��ारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपतपडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणाराआपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे, या पेक्षा आपल्या देशाचे दुसरे कोणते दुर्दैव असावे पण आपली एवढी दुर्दशा का व्हावी पण आपली एवढी दुर्दशा का व्हावी काआपल्याला लोकांसमोर हात पसरायची वेळ यावी काआपल्याला लोकांसमोर हात पसरायची वेळ यावी याचा अजूनही कोणी फारसा गांर्भियाने विचारकेलेला नाही किंवा करत नाही. याचे फार आश्चर्य वाटते. जगाला दिव्य ज्ञान देणारे आपण आजइतके दुबळे व षंढ झालो आहोत की, आपण कोण होतो याचा अजूनही कोणी फारसा गांर्भियाने विचारकेलेला नाही किंवा करत नाही. याचे फार आश्चर्य वाटते. जगाला दिव्य ज्ञान देणारे आपण आजइतके दुबळे व षंढ झालो आहोत की, आपण कोण होतो कोण आहोत याचे जरा सुध्दा भानराहिलेले नाही. हा आपल्या भारत मातेचा अपमान आहे. तिच्या गौरवपुर्ण वारशाचा खुन आहे. हेआपल्याला लक्षात का बरे येत नाही. आपला उज्ज्वल इतिहास वाचून का बरे आपला स्वाभिमानजागृत होत नाही. युवास्सत: साधु युवाध्यापक: आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ: ॥ उपनिषदात म्हटले आहे की, युवक हा साधु म्हणजे सरळ मनाचा, नविन विचार श्रेणीचा,शिक्षक, निष्कपटी, खिलाडू-वृत्तीचा, गर्व न करणारा, दृढनिश्चयी, अभ्यासू आणि बलवान असावाकिंवा असतो. परंतु खेदाने म्हणावे लागते की, आज वरीलपैकी एक ही गुण स्पष्टपणे युवकातआढळून येत नाही. यामुळे आज युवावर्ग दिशाहिन झाला आहे. समाजात युवकांचे स्थान घसरतआहे. आज युवक म्हणजे व्यसनांचा व विकृत्तीचा पुतळा आणि वासनेचा अंगार अशी ओळखबनली आहे. आज समाज घटक त्यातही विशेष म्हणजे महिला वर्ग युवकाकडे दुषित व संशयीनजरेने पाहात आहे. युवा वर्गाची होणारी ही दशा थांबवून त्यांना दिशा देण्यासाठी, युवकांत वरील श्लोकातीलसदगुणांची पुर्नस्थापना करण्यासाठी आज आध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण युवा वर्गआपली संस्कृती व संस्कार यापासून भरकटला आहे, यामुळेच त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे.त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. हे सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरित परीणामआहेत. यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही. फक्त आध्यात्मातूनचयुवकांत मनाची सरलता निर्माण करून, विकार व वासनेच�� सर्वनाश करता येईल. मग आपोआपत्यांच्यात आत्मविश्वास, स्वाभिमान, ध्येयनिष्ठा हे गुण प्रकट होतील. यातून मग युवकांना सक्षमबनवून देशाला सर्वश्रेष्ठ बनवणे शक्य होईल. परंतु यासाठी दृढ निश्चय महत्वाचा आहे, जो फक्तआध्यात्मातूनच युवकांत निर्माण होऊ शकतो. म्हणून युवकांनी आध्यात्मात समरस व्हावे. कारणशारीरीक आजार हे बाह्य औषधोपचाराने बरे होतात, मात्र मनातील नैराश्य, न्युनगंड, विकृत्ती यांनादूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मालाच जवळ करावे लागेल. बऱ्याच लोकांना वाटतं की, जवळ पैसा असला म्हणजे सर्व काही मिळते, मात्र जगात सर्वचगोष्टी पैशाने मिळत नाहीत. पैसा हा कधिही सुख, समाधान देऊ शकत नाही. तर त्याने फक्त लोभवाढत जातो. याचा अर्थ पैसा आवश्यक नाही असा नाही, पैसा ही सुध्दा पाहिजे आहे, पण तो फक्तआवश्यक गरजा भागविण्यापुरताच. पैशाचा अतिरेक नसावा. पैशाचा लोभ हा माणसातीलमाणुसकी व घराचे घरपण नष्ट करतो. याने लाखों कूटुंबांना उध्वस्त केले आहे. हा धनाचा लोभफक्त आध्यात्मातूनच नष्ट होतो. केवळ आध्यात्म हेच षडविकारातून बाहेर काढू शकते. आध्यात्महेच मनुष्याला शांत, संयमी, समाधानी बनवू शकते. ज्याने माणूस संकट दूर करायला, त्यालाध्यैर्याने तोंड द्यायला शिकतो. आध्यात्माने सर्वाविषयी ममत्व, प्रेमभावना वाढिस लागते.आध्यात्मानेच मनुष्य खंबीर बनून अन्यायाविरोधात लढा द्यायला उभा राहतो. थोडक्यात सांगायचेम्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी खुप आवश्यक आहेत, अशा गोष्टी आपल्याला फक्तआध्यात्मातूनच मिळू शकतात. यासाठी आपण बाहेर कितीही पैसा खर्च केला तरी काही उपयोगनाही. पण आध्यात्म आपल्याला या सर्व गोष्टी मुक्तहस्ताने व विनामुल्यपणे देते. म्हणून युवकांनी कोणत्याही एका आध्यात्मिक मार्गाचा अंगिकार करावा. ज्यातून स्वत:चा वपर्यायाने देशाचा सर्वतोपरी विकास व प्रगती साधेल. आध्यात्माचा सहवासच आपल्याला एकआदर्श नागरीक बनवेल. एक कर्तव्यशील व्यक्ती बनवेल. आध्यात्मच आपल्या विचारात प्रगल्भताआणेल. आपल्या मनगटात हत्तीचे बळ, सिंहाची शुरता आणि गरूडासारखी उंच भरारी घेण्याचीक्षमता केवळ आध्यात्मानेच शक्य आहे. परंतु आध्यात्मिक मार्गाची निवड करताना युवकांनी योग्य ती दक्षता घेणे महत्वाचे आहे.जसा योग्य शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो, तसेच योग्य आध्यात्मिक मार���गदर्शकच आपल्याआयुष्याला योग्य वळण लाऊ शकतो. म्हणून योग्य आध्यात्मिक मार्गाची निवड करावी जेणेकरूननंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आज या मतलबी जगात भामट्या, भोंदु बुवा-बाबांचीआणि फसव्या किंवा स्वार्थी लोकांची, आणि त्यांनी चालवलेल्या आध्यात्मिक लुटींच्या दुकानांचीकाही कमी नाही. सगळी कडे त्यांचाच सुळसुळाट झाला आहे. तेव्हा अशा तथाकथित बुवा-बाबा,स्वामी, महाराजांपासून सावधान आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ: ॥ उपनिषदात म्हटले आहे की, युवक हा साधु म्हणजे सरळ मनाचा, नविन विचार श्रेणीचा,शिक्षक, निष्कपटी, खिलाडू-वृत्तीचा, गर्व न करणारा, दृढनिश्चयी, अभ्यासू आणि बलवान असावाकिंवा असतो. परंतु खेदाने म्हणावे लागते की, आज वरीलपैकी एक ही गुण स्पष्टपणे युवकातआढळून येत नाही. यामुळे आज युवावर्ग दिशाहिन झाला आहे. समाजात युवकांचे स्थान घसरतआहे. आज युवक म्हणजे व्यसनांचा व विकृत्तीचा पुतळा आणि वासनेचा अंगार अशी ओळखबनली आहे. आज समाज घटक त्यातही विशेष म्हणजे महिला वर्ग युवकाकडे दुषित व संशयीनजरेने पाहात आहे. युवा वर्गाची होणारी ही दशा थांबवून त्यांना दिशा देण्यासाठी, युवकांत वरील श्लोकातीलसदगुणांची पुर्नस्थापना करण्यासाठी आज आध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण युवा वर्गआपली संस्कृती व संस्कार यापासून भरकटला आहे, यामुळेच त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे.त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. हे सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरित परीणामआहेत. यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही. फक्त आध्यात्मातूनचयुवकांत मनाची सरलता निर्माण करून, विकार व वासनेचा सर्वनाश करता येईल. मग आपोआपत्यांच्यात आत्मविश्वास, स्वाभिमान, ध्येयनिष्ठा हे गुण प्रकट होतील. यातून मग युवकांना सक्षमबनवून देशाला सर्वश्रेष्ठ बनवणे शक्य होईल. परंतु यासाठी दृढ निश्चय महत्वाचा आहे, जो फक्तआध्यात्मातूनच युवकांत निर्माण होऊ शकतो. म्हणून युवकांनी आध्यात्मात समरस व्हावे. कारणशारीरीक आजार हे बाह्य औषधोपचाराने बरे होतात, मात्र मनातील नैराश्य, न्युनगंड, विकृत्ती यांनादूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मालाच जवळ करावे लागेल. बऱ्याच लोकांना वाटतं की, जवळ पैसा असला म्हणजे सर्व काही मिळते, मात्र जगात सर्वचगोष्टी पैशाने मिळत नाहीत. पैसा हा कधिही सुख, स���ाधान देऊ शकत नाही. तर त्याने फक्त लोभवाढत जातो. याचा अर्थ पैसा आवश्यक नाही असा नाही, पैसा ही सुध्दा पाहिजे आहे, पण तो फक्तआवश्यक गरजा भागविण्यापुरताच. पैशाचा अतिरेक नसावा. पैशाचा लोभ हा माणसातीलमाणुसकी व घराचे घरपण नष्ट करतो. याने लाखों कूटुंबांना उध्वस्त केले आहे. हा धनाचा लोभफक्त आध्यात्मातूनच नष्ट होतो. केवळ आध्यात्म हेच षडविकारातून बाहेर काढू शकते. आध्यात्महेच मनुष्याला शांत, संयमी, समाधानी बनवू शकते. ज्याने माणूस संकट दूर करायला, त्यालाध्यैर्याने तोंड द्यायला शिकतो. आध्यात्माने सर्वाविषयी ममत्व, प्रेमभावना वाढिस लागते.आध्यात्मानेच मनुष्य खंबीर बनून अन्यायाविरोधात लढा द्यायला उभा राहतो. थोडक्यात सांगायचेम्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी खुप आवश्यक आहेत, अशा गोष्टी आपल्याला फक्तआध्यात्मातूनच मिळू शकतात. यासाठी आपण बाहेर कितीही पैसा खर्च केला तरी काही उपयोगनाही. पण आध्यात्म आपल्याला या सर्व गोष्टी मुक्तहस्ताने व विनामुल्यपणे देते. म्हणून युवकांनी कोणत्याही एका आध्यात्मिक मार्गाचा अंगिकार करावा. ज्यातून स्वत:चा वपर्यायाने देशाचा सर्वतोपरी विकास व प्रगती साधेल. आध्यात्माचा सहवासच आपल्याला एकआदर्श नागरीक बनवेल. एक कर्तव्यशील व्यक्ती बनवेल. आध्यात्मच आपल्या विचारात प्रगल्भताआणेल. आपल्या मनगटात हत्तीचे बळ, सिंहाची शुरता आणि गरूडासारखी उंच भरारी घेण्याचीक्षमता केवळ आध्यात्मानेच शक्य आहे. परंतु आध्यात्मिक मार्गाची निवड करताना युवकांनी योग्य ती दक्षता घेणे महत्वाचे आहे.जसा योग्य शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो, तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शकच आपल्याआयुष्याला योग्य वळण लाऊ शकतो. म्हणून योग्य आध्यात्मिक मार्गाची निवड करावी जेणेकरूननंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आज या मतलबी जगात भामट्या, भोंदु बुवा-बाबांचीआणि फसव्या किंवा स्वार्थी लोकांची, आणि त्यांनी चालवलेल्या आध्यात्मिक लुटींच्या दुकानांचीकाही कमी नाही. सगळी कडे त्यांचाच सुळसुळाट झाला आहे. तेव्हा अशा तथाकथित बुवा-बाबा,स्वामी, महाराजांपासून सावधान \nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रे��्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rahuri-police-arrested-two-people-411550-2/", "date_download": "2018-11-17T03:00:23Z", "digest": "sha1:DSMUJBTMA3H74QSHMSWL7G4T6K2DLHIQ", "length": 9172, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोवंशाची वाहतूक; दोघांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगोवंशाची वाहतूक; दोघांना अटक\nराहुरी पोलिसांची कामगिरी : 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत\nराहुरी – नगर- मनमाड महामार्गावर राहुरी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक करताना जामखेड येथील दोघांना पोलिसांनी केली. त्यांच्याकडून जवळपास 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 15 ऑगस्टच्या दिवशी सायंकाळी 5-30 च्या सुमारास महामार्गावर ग्रीन हॉटेल समोर आबूजर सादिक कुरेशी वय 36 रा. (जामखेड, खर्डा रोड) व जावेद शेख (पूर्ण नाव माहीत नाही) रा. जामखेड हे आपल्या ताब्यातील टेम्पो क्रमांक एम. एच. 12 इक्‍यू 9174 मध्ये 3 बैल व 8 जर्सी गायी दाटीवाटीने कोंबवून त्यांना क्रुरतेची वागणूक देत वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना वाहतूक करीत असताना मिळून आला.\nयासंदर्भात पोलीस हवालदार आयूब लालमहंमद शेख यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा सन 1960 चे कलम 11 (1) (ड) व महाराष्ट्र प्राणीरक्षक कायदा (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) व मोटार वाहन कायदा कलम 83 (1) 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी. बी. जाधव पुढील तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअॅथलीट नवऱ्याला प्रोत्साहान देण्यासाठी इंडोनेशियात पोहचली ‘ही’ टिव्ही अभिनेत्री\nNext articleपत्नीनेच दिला पतीला ‘तिहेरी तलाक’\nशिवरायांना अभिवादन करुन मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८: श्रीपाद छिंदमचा प्रभाग 9 मधून अर्ज दाखल\nमहापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू तरी शहर बससेवा अद्यापही कागदावर\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८: राष्ट्रवादीच्या तालावर नाचतंय कॉंग्रेस\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८: राष्ट्रवादीत रंगले कुरघोडीचे राजकारण\nस्टोव्हचा भडक्‍याने दोन घरे भस्मसात\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\nखडकवासला कालव्यात “भिंत’ उगवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-IFTM-infog-wife-murder-by-his-husband-at-kolhapur-5878885-NOR.html", "date_download": "2018-11-17T03:19:52Z", "digest": "sha1:XWMY5ZENL4IYGVPMWBBI44IOSTVVYONX", "length": 8230, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Wife Murder by His Husband at Kolhapur | Kolhapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nKolhapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न\nचारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची घटना उचगाव येथील जानकी नगरात बुधवारी पहाटे 4 वाज\nकोल्हापूर- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची घटना उचगाव येथील जानकी नगरात बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. विद्या शिवाजी ठोंबरे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. खून करून पतीनेही स्वतःच्या गळ्यावर विळ्याने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.\nजखमी पती शिवाजी प्रभाकर ठोंबरे (40) याला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत विद्याचा भाऊ प्रकाश दत्ता धायगुडे (रा.कुर्डुवाडी, जि.सोलापूर) याने गांधीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.\nयाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाच महिन्यांपूर्वी विद्या हिच्याशी शिवाजी प्रभाकर ठोंबरे यांचे लग्न झाले होते. पण पती शिवाजी तिच्यावर संशय घेत होता. मयत विद्या हिचा भाऊ प्रकाश दत्ता धायगुडे (वय- 24) हा तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. पत्नी माहेरी जाणार या विचाराने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. नंतर शिवाजी याने स्वतःचा गळा विळ्याने चिरून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nजखमी पती शिवाजी ठोंबरे याला छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एस.पांचाळ करत आहेत.\nशिवाजी ठोंबरे यांनी पहिल्या पत्नीचीही हत्या केली होती. 2014 मद्ये शिवाजीने पहिल्या पत्नीची संशयावरून डोक्यात गॅस सिलिंडर मारून हत्या केली होती. परंतु पुराव्या अभावी 2017 मध्ये या त्याची निर्दोष सुटका झाल्याची मा‍हिती गांधीनगर पोलिसांनी दिली आहे.\n1955 पर्यंत शिवाजी महाराजांचे वंशज करत महालक्ष्मीची पूजा, आता सरकारकडे देखभाल\n1300 वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरमधील या मंदिरात वर्षातून दोन वेळा सूर्यदेवही घेतो लक्ष्मीदर्शन\n7 हजार वर्षे जुनी आहे ही महालक्ष्मीची मूर्ती, मंदिराच्या तळघरात अब्जावधींचा खजिना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T02:57:34Z", "digest": "sha1:EOGQLTL5SUV6WXMVB25WA6Q5DY74BJII", "length": 7668, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विशेष न्यायालयांबाबत सरकारची तयारी नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविशेष न्यायालयांबाबत सरकारची तयारी नाही\nराजकारण्यांच्या खटल्यांसाठी सर्वोच्च न्यायालय आग्रही\nनवी दिल्ली – केवळ राजकारण्यांवरील खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या विशेष न्यायालयांसाठी केलेल्या कामांचा तपशील न्यायालयामध्ये सादर न केल्याबद्दल “या विशेष न्यायलयांबाबत सरकारची काहीही तयारी नाही,’ अशा शब्दामध्ये न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.\nविशेष न्यायालयांबाबत केंद्र सरकारने आज दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये 11 राज्यांमधील 12 विशेष न्यायलयांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख आहे. देशातील किती राजकारण्यांवर प्रलंबित असलेल्या खटल्यांची माहिती कायदा ��णि न्याय मंत्रालयांकडून नियमितपणे संकलित करत आहेत.\nदिल्लीमध्ये दोन आणि आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी एक विशेष न्यायलय स्थापन केले जाणार असल्याचेही सरकारच्यावतीने सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 सप्टेंबर रोजी होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाओवादी संबंध प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात पुरावे सादर करणार\nNext articleअवघड, सोप्या क्षेत्रातील शाळांसाठी नियमावली तयार होणार\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/distribution-of-shadoo-clay-and-ganesh-idols/articleshow/65745278.cms", "date_download": "2018-11-17T03:39:48Z", "digest": "sha1:DBJ3XHFCMLKOQIG5S572LQXWOQEFEHIA", "length": 11314, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: distribution of shadoo clay and ganesh idols - शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे वाटप | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nशाडू मातीच्या गणेशमूर्तींचे वाटप\nम टा प्रतिनिधी, पुणेशनिपार मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी २१०० शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nशनिपार मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी २१०० शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दिसायला आकर्षक असल्या, तरी त्यांचे पूर्ण विघटन होत नाही. त्यातच हौदात विसर्जन करताना मूर्तींची विटंबना होते. हे गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळातर्फे शाडू मातीच्या मूर्तींचे वाटप केले जाणार आहे. आज (दि. १०) सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम होईल,' अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शेखर साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. खजिनदार योगेश फाळके, माजी नगरसेवक मनीष साळुंके, निखिल जाधव, सोमनाथ ���दादे आदी उपस्थित होते.\n'मंडळातर्फे पेण येथून फक्त शाडूच्याच मातीच्या मूर्ती आणण्यात आल्या असून, आठ प्रकारातील या मूर्तींचे बुकिंग जवळपास पूर्ण होत आले आहे. या मूर्ती शाडूच्याच असल्याने त्या घरच्या घरी बादलीत विसर्जित करता येतील. मंडळातर्फे प्रत्येक मूर्तीसोबत झाडाची कुंडी, सेंद्रीय खत व वृक्षांच्या बियांचेही वाटप केले जाईल. त्यामुळे विसर्जनानंतर या मूर्तींचे झाडात रूपांतर होईल. शहरातील सर्व गणेश मंडळांना मंडळातर्फे मोफत छोट्या (पूजेच्या) गणपतीचे वाटप केले जाणार आहे.' पालकमंत्री गिरीश बापट, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, श्रीपाल सबनीस, एस. एन. पठाण आदी या वेळी उपस्थित राहतील.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार\nपुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेड\nपगार मिळत नसल्याने प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशाडू मातीच्या गणेशमूर्तींचे वाटप...\nबटाटा, पावटा, मटार महागला; हिरवी मिरची स्वस्त...\n'...तर मोदी नव्हे, गडकरी पंतप्रधान होतील'...\n'महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना बडवा'...\nप्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जातेयः स्वामी...\nसन्मानाने मरण्याचा प्रत्येकाला अधिकार: सरन्यायाधीश...\nयंदाचा गणेशोत्सव ‘एलईडी’ने उजळणार...\nरेल्वेतून तरुण नदीत पडला...\nचास कमान धरणात शेतकऱ्याची आत्महत्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dilip-mane-chairman-solapur-market-committee-shrishail-narole-deputy-chairman", "date_download": "2018-11-17T03:20:38Z", "digest": "sha1:BAT3HJI5Z7OZT7QAM7XZXG3H775UMISO", "length": 12420, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dilip Mane as the Chairman of Solapur Market Committee Shrishail Narole as Deputy Chairman सोलापूर बाजार समिती सभापतीपदी दिलीप माने, उपसभापती पदी श्रीशैल नरोळे | eSakal", "raw_content": "\nसोलापूर बाजार समिती सभापतीपदी दिलीप माने, उपसभापती पदी श्रीशैल नरोळे\nसोमवार, 16 जुलै 2018\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने यांची तर उपसभापती पदी श्रीशैल नरोळे यांची निवड झाली.\nसोलापूर - सहकारमंत्री सुभाषचंद्र देशमुख यांच्या मतदारसंघातील\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने यांची तर उपसभापती पदी श्रीशैल नरोळे यांची निवड झाली.\nसहकारमंत्री देशमुख यांच्या पॅनेलचा दारुण पराभव करून माजी आमदार माने यांच्या पॅनेलने १८ पैकी १६ जागांवर यश मिळविले होते.\nयावेळी बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, प्रकाश वानकर, राजकुमार वाघमारे, इंदुमती अलगोंडा पाटील, बाळासाहेब शेळके, प्रकाश चोरेकर, नामदेव गवळी, विजया भोसले, अमर पाटील, वसंत पाटील, अप्पासाहेब पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, बसवराज इटकले, केदार उंबरजे, शिवानंद पुजारी आदी उपस्थित होते.\nसहकार मंत्री देशमुख यांच्या पॅनेल विरोधातनिवडणुक लढविलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख आज गैरहजर होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nमनप��ला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/odh-preetichi/", "date_download": "2018-11-17T03:14:02Z", "digest": "sha1:VRZLHYPS3OZO42NIDCL6AZE64ZLAEUFG", "length": 8125, "nlines": 128, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ओढ प्रितीची – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeकविता - गझलओढ प्रितीची\nSeptember 12, 2018 सुरेश गोपाळ काळे कविता - गझल\nगालावरील लाली तुझ्या आजही टिकून आहे\nधुंदी गुलाबी ओठांची अजूनही तशीच आहे \nपाहून मजकडे स्मीतहास्य तू आता नको करु\nगालावरची गोड खळी ती घायाळ करीत आहे \nमाळू नकोस तू तव केसात गजरा तो सुगंधी\nनहालेल्या केसांचा सुगंध धुंद मज करीत आहे \nखट्याळ तव नजरेने मजकडे तू पाहू नको\nभाव तव डोळ्यातील बेहोश मज करीत आहे \nआजही तीच तू आणि मीही आज तोच आहे\nओढ अजूनही एकमेकांना आजही तशीच आहे \nदि. १० सप्टेंबर २०१८\nAbout सुरेश गोपाळ काळे\t43 Articles\nमी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे \"शब्दसूर\" हा काव्यसंग्रह प्रकाशित.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/black-money-reduced-nda-government-133132", "date_download": "2018-11-17T03:31:50Z", "digest": "sha1:47ZPUC56XWMWJK3HPSLG4MBIIFVDLTRW", "length": 11060, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Black Money is Reduced in NDA Government एनडीएच्या काळात 80 टक्के काळा पैशात घट | eSakal", "raw_content": "\nएनडीएच्या काळात 80 टक्के काळा पैशात घट\nमंगळवार, 24 जुलै 2018\nस्विस बँकेतील या आकड्यांचा उल्लेख राज्यसभेतही करण्यात आला आहे. स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा देशातील विविध भागांतून जमा झालेला आहे. त्यात सर्वच काळा पैसा नाही.\nनवी दिल्ली : स्विस बँकेत जमा असलेला सर्वच पैसा काळा नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) कार्यकाळात काळा पैशांमध्ये 80 टक्के कपात झाली आहे. याशिवाय नॉन-बँक कर्ज आणि ठेवी काही प्रमाणात कमी झाल्याची बाब स्विस बँकेच्या '���ाटा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स'च्या अहवालातून समोर आली आहे.\nमागील वर्षी 2017 मध्ये काळा पैशात 34.5 टक्के घट झाल्याची नोंद आहे. 2016 मध्ये नॉन-बँक कर्जाचा आकडा 80 कोटी डॉलर इतका होता. आता 2017 ला यामध्ये घट झाली असून, हा आकडा 52.4 कोटी डॉलरवर गेला आहे. याशिवाय 'स्विस नॉन बँक कर्ज' आणि ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. 2013 पासून ते 2017 पर्यंत यामध्ये 80 टक्के कमी नोंदवण्यात आली आहे.\nदरम्यान, स्विस बँकेतील या आकड्यांचा उल्लेख राज्यसभेतही करण्यात आला आहे. स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा देशातील विविध भागांतून जमा झालेला आहे. त्यात सर्वच काळा पैसा नाही.\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी\nऔरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...\n‘फिच’कडून भारताचे पतमानांकन ‘जैसे थे’\nनवी दिल्ली - भारताचे पतमानांकन ‘बीबीबी’ या गुंतवणुकीच्या सर्वांत खालील स्तरावर ‘फिच रेटिंग्ज’ या पतमानांकन संस्थेने कायम ठेवले आहे. भारताच्या...\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेने ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’अंतर्गत (पीसीए) निर्बंध घातलेल्या ११ पैकी ८ सार्वजनिक बॅंकांचा सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या...\nराज्यात घेणार दहा हजार ग्रामसभा\nऔरंगाबाद - केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणामुळे बॅंकिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. बॅंकांच्या बुडीत कर्जामध्ये (एनपीए) झपाट्याने वाढ होत आहे. अशा...\nमदतीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान फिरतायत देशोदेशी..\nइस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता निधीसाठी देशोदेशी भटकण्याची वेळ आली असून याच 'मदतनिधी'च्या मागणीसाठी पंतप्रधान इम्रान खान पुढील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/st-unwilling-passenger-despotic-employee-22510", "date_download": "2018-11-17T03:06:35Z", "digest": "sha1:2CGMKDCRSI5A6KFKE3ETSISZLSC5NT4Y", "length": 13703, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "ST unwilling passenger on a despotic employee उद्दाम कर्मचाऱ्यांमुळे एसटीवर प्रवासी नाराज | eSakal", "raw_content": "\nउद्दाम कर्मचाऱ्यांमुळे एसटीवर प्रवासी नाराज\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nगेल्या दोन वर्षांत प्रवाशांच्या 6911 तक्रारी; सुटे पैसे परत न दिल्याचाही समावेश\nमुंबई - राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) प्रवासी कमी होण्यास केवळ बेकायदा प्रवासी वाहतूक जबाबदार नाही. बस स्थानकांतील गैरसोई आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबतच्या तक्रारी वाढल्याचीही प्रमुख कारणे आहेत. गेल्या दोन वर्षांत महामंडळाककडे प्रवाशांच्या एकूण सहा हजार 911 तक्रारी आल्या आहेत.\nगेल्या दोन वर्षांत प्रवाशांच्या 6911 तक्रारी; सुटे पैसे परत न दिल्याचाही समावेश\nमुंबई - राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) प्रवासी कमी होण्यास केवळ बेकायदा प्रवासी वाहतूक जबाबदार नाही. बस स्थानकांतील गैरसोई आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबतच्या तक्रारी वाढल्याचीही प्रमुख कारणे आहेत. गेल्या दोन वर्षांत महामंडळाककडे प्रवाशांच्या एकूण सहा हजार 911 तक्रारी आल्या आहेत.\nगेल्या दोन वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाविषयी दोन हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. एसटीच्या खडखडाटात बऱ्याच बसवाहकांच्या जिभेचा दांडपट्टा सुरू असतो. सुटे पैसे न देणाऱ्यांना, \"उतरताना उरलेले पैसे मागून घ्या,' असे हक्काने बजावताना दिसतो; मात्र अनेक प्रवासी पैसे मागायचे विसरतात, अशी परिस्थिती आहे.\nएसटीच्या दररोज जवळपास 18 हजार बसेस राज्याच्या कानाकोपऱ्यात धावतात. कारभाराची गाडी चार-पाच वर्षांपासून तोट्याच्या गाळात रुतून बसली आहे. गेल्या दोन वर्षांत एसटीचे तब्बल 11 कोटी प्रवासी कमी झाले आहेत. येत्या एक जानेवारीपासून महामंडळ \"प्रवासी वाढवा' मोहीम हाती घेत आहे. त्यासाठी प्राथमिक सोयी-सुविधांवर लक्ष द्यावे लागणार आहे.\nकर्मचाऱ्यांना अदबीने वागण्याचे धडे देण्याचीही गरज आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी गैरवर्तवणूक केल्याच्या 1014-15 मध्ये एक हजार 27, तर 2015-16 मध्ये एक हजार 22 तक्रारी आल्या. त्याखालोखाल सर्वांत जास्त 785 तक्रारी बसमध्ये जागा न मिळण्याबाबत आहेत.\nगेल्या दोन वर्षांत महामंडळांकडे आलेल्या तक्रारींची आकडेवारी\nप्रवास भाडे 81 117\nअयोग्य तिकीट देणे 73 106\nसुटे पैसे परत न देणे 111 80\nबस स्थानकांतील गैरसोई 96 108\nकर्मचाऱ्यांचे गैरवर्तन 1027 1012\nबस उशिरा येणे 304 280\nबसमध्ये जागा न मिळणे 399 386\nबसची खराब स्थिती 87 84\nवाहतूक व्यवस्थेच्या अन्य तक्रारी 615 688\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/collage-student-entery-collage-horse-19702", "date_download": "2018-11-17T02:41:57Z", "digest": "sha1:YPLWDIQJ5BKU4WIXL2VN2XXOEE3DPMAH", "length": 12783, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "collage student entery in collage by the horse थेट घोड्यावरूनच तरुणीची महाविद्यालयात एंट्री | eSakal", "raw_content": "\nथेट घोड्यावरूनच तरुणीची महाविद्यालयात एंट्री\nरविवार, 11 डिसेंबर 2016\nकोल्हापूर: अपघातांचे वाढणारे प्रमाण...त्यातून उद्‌ध्वस्त होणारी कुटुंबे...वेगाने गाड्या चालविणारे विद्यार्थी...हे चित्र पाहिले, तर काळजात धस्स होतं. अठरा वर्षांखालील मुलांना पन्नास सीसी क्षमतेहून अधिक सीसीच्या गाड्या चालविण्यास देऊ नयेत, हा एक त्यासाठीचा चांगला पर्याय. त्याबाबत जाणीवजागृती करण्यासाठी प्राजक्‍ता बागलने आज चक्क घोड्यावरूनच डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात एंट्री केली आणि अनेकांच्या भुवया आपसूकच उंचावल्या.\nकोल्हापूर: अपघातांचे वाढणारे प्रमाण...त्यातून उद्‌ध्वस्त होणारी कुटुंबे...वेगाने गाड्या चालविणारे विद्यार्थी...हे चित्र पाहिले, तर काळजात धस्स होतं. अठरा वर्षांखालील मुलांना पन्नास सीसी क्षमतेहून अधिक सीसीच्या गाड्या चालविण्यास देऊ नयेत, हा एक त्यासाठीचा चांगला पर्याय. त्याबाबत जाणीवजागृती करण्यासाठी प्राजक्‍ता बागलने आज चक्क घोड्यावरूनच डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात एंट्री केली आणि अनेकांच्या भुवया आपसूकच उंचावल्या.\nसोळा ते अठरा दरम्यानच्या मुला-मुलींना 50 सीसी क्षमतेखालील गाड्या चालविण्यास मनाई आहे. मात्र, सध्या या गाड्या वापरातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. साधारणपणे 70 सीसी क्षमतेच्या गाड्या बाजारात आहेत; पण तरीही जर 50 सीसी क्षमतेच्याच गाड्या मुले वापरत असतील, तरच त्यांना वाहन परवाना द्यावा, असा निर्णय नागपूर हायकोर्टाने दिला आहे. या निर्णयाचे स्वागत करावे, या उद्देशाने अकरावी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या प्राजक्ताने आज अनोखा उपक्रम राबवला. ती शाहू मिल कॉलनीतील घरातून घोड्यावर बसून महाविद्यालयात गेली. तिचे अशा येण्याने अनेकांच्या मनात प्रश्‍न उभे राहिले. विद्यार्थी-विद्यार्थ्यांना कुतूहलही वाटले.\nत्या वेळी तिने नक्की हा उपक्रम कशासाठी केला, याचे उत्तर देताच अनेकांना तिचे कौतुकच वाटले.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/municipal-corporator-entry-gate-129403", "date_download": "2018-11-17T02:55:03Z", "digest": "sha1:U7TA26WBD2OAWGA3SHY36AGAFWPJCZE7", "length": 14065, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal corporator entry gate चमकोगिरीसाठी कमानी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 जुलै 2018\nपुणे - प्रभागांमधील रस्ते आणि चौकांमध्ये प्रवेशद्वार (कमानी) न उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा असतानाही, महत्त्वाच्या कामांचा निधी वळवून काही नगरसेवक प्रवेशद्वाराला प्राधान्य देत असल्याचे स्थायी समितीकडील प्रस्तावांच्या संख्येवरून दिसून आले आहे. प्रवेशद्वार म्हणजे विकासकाम नसल्याचा अभिप्राय प्रशासनाने देऊनही त्यावर पैशाची उधळपट्टी होत आहे.\nपुणे - प्रभागांमधील रस्ते आणि चौकांमध्ये प्रवेशद्वार (कमानी) न उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा असतानाही, महत्त्वाच्या कामांचा निधी वळवून काही नगरसेवक प्रवेशद्वाराला प्राधान्य देत असल्याचे स्थायी समितीकडील प्रस्तावांच्या संख्येवरून दिसून आले आहे. प्रवेशद्वार म्हणजे विकासकाम नसल्याचा अभिप्राय प्रशासनाने देऊनही त्यावर पैशाची उधळपट्टी होत आहे.\nप्रभागांच्या हद्दी आणि प्रवेशद्वारांच्या नियोजनामुळे नगरसेवकांमध्ये वादाच्या घटनाही घडल्या आहेत. प्रवेशद्वारावर आपल्या नावाचा उल्लेख करीत ‘चमकोगिरी’च्या उद्देशाने त्या उभारल्या जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एकाच प्रभागातून दोन ते तीन प्रवेशद्वारांचे प्रस्ताव येतात.\nत्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वापरण्यात आला आहे; परंतु प्रवेशद्वार आणि त्यावरील नावांमुळे राजकीय संघर्षही होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटल्यानंतर या बाबतच्या प्रस्तावांना प्रशासनाने विरोध केला. गरज नसतानाही प्रवेशद्वार उभारण्यात येत असल्याचे सांगून, त्या न उभारण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने सन २००८-९ मध्ये घेतला. या कामांसाठी निधी देण्यात येणार नसल्याचे तेव्हा जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर सुरवातीच्या काही महिने निर्णयाची अंमलबजावणी झाली. मात्र, निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत, प्रवेशद्वार उभारण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आहे.\nयासाठी वर्गीकरणाचे प्रस्तावही स्थायी समितीकडून मंजूर होत आहेत. त्यामुळे अनावश्‍यक कामांच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे.\n‘‘प्रवेशद्वार उभारले जाऊ नये, असा निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे,’’ महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले.\nआवश्‍यक त्या कामांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर केले जातील. प्रवेशद्वार आणि त्याबाबतचे धोरण तपासून निर्णय घेऊ; परंतु अनावश्‍यक कामांवर खर्च करू नये.\n- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-khadakwasla-fire-van-72551", "date_download": "2018-11-17T03:09:42Z", "digest": "sha1:WF3T5IJTZTW5A36CKKHEEN6NFRTOQLX2", "length": 10616, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news khadakwasla fire van खडकवासला परिसरात चालत्या मोटारीला आग | eSakal", "raw_content": "\nखडकवासला परिसरात चालत्या मोटारीला आग\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nखडकवासला - खडकवासला धरणाच्या भिंतीलगतच्या रस्त्यावर चालत्या मोटारीने पेट घेतला. या घटनेत संपूर्ण मोटार जळून खाक झाली आहे. मोटारीतील तिघे जण पटकन बाहेर आल्यामुळे वाचले.\nखडकवासला - खडकवासला धरणाच्या भिंतीलगतच्या रस्त्यावर चालत्या मोटारीने पेट घेतला. या घटनेत संपूर्ण मोटार जळून खाक झाली आहे. मोटारीतील तिघे जण पटकन बाहेर आल्यामुळे वाचले.\nगाडीचे मालक सुनील भगवानराव कुलाव हे मित्र सुधीर बापू आदवडे, सुजित काशिनाथ देशमुख यांच्यासह खडकवासला परिसरात फिरण्यास आले होते. धरणाच्या खा���ील रस्त्याने ते वारजे माळवाडी येथे घरी परत जात होते. नदीवरील पुलाच्या अलीकडे गाडीच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागला. ते पाहताच गाडी चालविणाऱ्या सुनील याने गाडी थांबवली आणि मित्रांना गाडीबाहेर पडण्यास सांगितले. ते गाडीतून उतरताच आग वाढली. सिंहगड रस्ता अग्निशामक दलाचे तांडेल पांडुरंग तांबे, तुषार करे, सतीश डाकवे, मनोज ओव्हाळ यांनी आग विझविली.\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nविलास मुत्तेंमवारांना \"फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना...\nरस्त्यावरील खड्डे आणि मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना\nरसायनी (रायगड) - औद्योगिक क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. आशी नागरिकांची तक्रार आहे....\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tubemillcn.com/mr/carbon-steel-square-rectangle-pipe-packing-machine-from-teneng-hgf200.html", "date_download": "2018-11-17T03:21:25Z", "digest": "sha1:GWLPQJM4IKNOUHH43CEQDITMJUOE7ZRV", "length": 7826, "nlines": 174, "source_domain": "www.tubemillcn.com", "title": "", "raw_content": "चीन शिजीयाझुआंग Teneng - Teneng HGF200 कार्बन स्टील स्क्वेअर आणि आयत पाईप पॅकिंग मशीन\nERW कार्बन स्टील ट्यूब मिल\nSlitting लाइन आणि कट लांबी ओळीवर\nथंड रोल मिल लागत\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nERW कार्बन स्टील ट्यूब मिल\nSlitting लाइन आणि कट लांबी ओळीवर\nथंड रोल मिल लागत\nहायड्रोलिक डबल सुळका uncoiler\nतोंड व Chamfering मशीन समाप्त\nकार्बन स्टील स्क्वेअर आणि आयत पाईप पॅकिंग मॅक ...\nHGF200 कार्बन स्टील स्क्वेअर आणि आयत पाईप पॅक ...\nकार्बन स्टील गुंडाळी हायड्रोलिक डबल सुळका uncoiler व्यवहारज्ञान ...\nकार्बन स्टील पाइप तोंड आणि Chamfering Machin समाप्त ...\nकार्बन स्टील गुंडाळी आवर्त विद्युत घट HT76\nकार्बन स्टील स्क्वेअर आणि Teneng HGF200 पासून आयत पाईप पॅकिंग मशीन\nसंक्षिप्त परिचय मशीन स्टॅक आणि पाईप उत्पादन ओळीवर तयार झालेले उत्पादन पॅक करण्यासाठी वापरले जाते. मॅन्युअल ऑपरेशन न करता, मशीन उत्पादन क्षमता खूप सुधारले की आपोआप धावा. तो दार आवाज, नुकसान, आणि सुरक्षा लपलेले धोका काढून टाकते, आणि उत्पादन गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन खर्च खाली कमी करता येतो. पाईप उत्पादन ओळ स्वयंचलन घरगुती गरज पूर्ण करण्यासाठी, आम्ही विदेशी उपकरणे मजबूत बिंदू लक्ष वेधून घेणे आणि तो इनोव्हा विकसित ...\nएफओबी किंमत: यूएस $ 80000-100000 / तुकडा\nपुरवठा योग्यता: 5-7 संच\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nमशीन स्टॅक आणि पाईप उत्पादन ओळीवर तयार झालेले उत्पादन पॅक करण्यासाठी वापरले जाते. मॅन्युअल ऑपरेशन न करता, मशीन उत्पादन क्षमता खूप सुधारले की आपोआप धावा. तो दार आवाज, नुकसान, आणि सुरक्षा लपलेले धोका काढून टाकते, आणि उत्पादन गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन खर्च खाली कमी करता येतो.\nपाईप उत्पादन ओळ स्वयंचलन घरगुती गरज पूर्ण करण्यासाठी, आम्ही विदेशी उपकरणे मजबूत बिंदू लक्ष वेधून घेणे आणि तो नाविन्यपूर्ण विकसित. मशीन प्रगत तंत्रज्ञान, उच्च सुरक्षित विश्वसनीयता, संक्षिप्त आणि वाजवी रचना, प्रौढ प्रक्रिया, आणि सोयीस्कर ऑपरेशन देखभाल वैशिष्ट्ये आहेत. परदेशातील मशीन तुलनेत, आमच्या मशीन कामगिरी किंमत प्रमाण जास्त आहे.\nमागील: ZJ1250 स्टील गुंडाळी Slitting मशीन\nचौरस पाईप पॅकिंग मशीन\nHGF200 कार्बन स्टील स्क्वेअर आणि आयत पाईप ...\nस्टील गोल पाईप पॅकिंग मशीन DB76\nगोल पाईप पॅकिंग मशीन\nस्वयंचलित स्टीलच्या गोल आणि चौरस पाईप पॅकिंग ...\nऑटो पाईप पॅकिंग मशीन\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nपत्ता:. Xiushui हवेली 1108, No.363 Zhonghua उत्तर स्ट्रीट वृत्तसंस्था सिन्हुआनुसार, जि, शिजीयाझुआंग, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/kamal-haasan-meets-sonia-gandhi-125206", "date_download": "2018-11-17T03:43:00Z", "digest": "sha1:I54US2QDTOST64ZXZBIKEEMNRS6HZLMB", "length": 11254, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kamal Haasan Meets Sonia Gandhi सोनिया गांधींची कमल हसन यांनी घेतली भेट | eSakal", "raw_content": "\nसोनिया गांधींची कमल हसन यांनी घेतली भेट\nगुरुवार, 21 जून 2018\nअभिनेते कमल हसन यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेतली.\nनवी दिल्ली - अभिनेते कमल हसन यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेतली. आपल्या नवनिर्वाचित पक्षाच्या काही नोंदणी संदर्भातील औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दिल्लीला गेलेल्या कमल हसन यांनी आज (गुरुवार) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली.\nदरम्यान, ते अन्य कुठल्याही राजकीय नेत्याची दिल्लीत भेट घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या भेटीदरम्यान दक्षिणेतील विकासकामांवर त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. आपण काल (बुधवार) राहूल गांधी यांची तर, आज (गुरुवार) सकाळी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, आपल्या नवीन पक्षाच्या आणि काँग्रेसच्या आघाडीबाबत कुठलीही चर्चा केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीत केवळ तामिळनाडूतील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nसोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत कमल हसन यांची ही झालेली पहिलीच भेट होती.\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उ��्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nतुळजापूर - तालुक्‍यातील मंगरूळ येथील सुभाष नामदेव लबडे (वय 55) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. 16) सकाळी अकराच्या सुमारास शेतात विष घेऊन आत्महत्या केली...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nआफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद\nकराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/finance-minister-nervousness-gone-over-halfkin-issue-137830", "date_download": "2018-11-17T03:36:49Z", "digest": "sha1:75T4RDGHARVCHIT3IXYYX33Z5QC7BY57", "length": 18765, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Finance Minister nervousness gone over Halfkin issue अर्थमंत्र्यांची हाफकीनवरची नाराजी दूर ? | eSakal", "raw_content": "\nअर्थमंत्र्यांची हाफकीनवरची नाराजी दूर \nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीला शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या पंधरा कोटींच्या एमआरआयच्या खरेदीला मंगळवारी (ता 14) प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यात ही खरेदी केंद्रीय खरेदीसाठी स्थापन हाफकीन महामंडळाकडून करण्याची अट घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्र्यांची नाराजी व्यक्त करूनही शिर्डी संस्थांकडून मिळालेल्या निधीची यंत्र खरेदी पुन्हा हाफकीनच्या कचाट्यात सापडल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीला शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या पंधरा कोटींच्या एमआरआयच्या खरेदीला मंगळवारी (ता 14) प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यात ही खरेदी केंद्रीय ��रेदीसाठी स्थापन हाफकीन महामंडळाकडून करण्याची अट घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्र्यांची नाराजी व्यक्त करूनही शिर्डी संस्थांकडून मिळालेल्या निधीची यंत्र खरेदी पुन्हा हाफकीनच्या कचाट्यात सापडल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nशिर्डी संस्थानाने 2018-19 या आर्थिक वर्षातून घाटीच्या खात्यावर पंधरा कोटींचा निधी तीन जुलैला वर्ग केला होता. या निधीतून क्ष-किरण विभागात अत्याधुनिक थ्री टेसला यंत्र खरेदी करण्यात यर्नर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना 5 फेब्रुवारीच्या बैठकीत अधिष्ठाता डॉ. येळीकर व क्ष-किरण विभागप्रमुख वर्षा रोटे कागिनाळकर यांनी घाटीतील कालबाह्य सीटी स्कॅन व एमआरआयच्या कायम नादुरुस्तीमुळे नव्या यंत्रांची गरज निदर्शनास आणून दिली होती. दोन्ही मंत्र्यांनी पुढाकार घेत घाटीला डीपीसीतून सात कोटींचे सीटी स्कॅन, तर श्री शिर्डी संस्थानकडून निधी मिळवून देण्यासाठी शब्द दिला होता. त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केल्याने त्याला यश मिळाले.\nदरम्यान , नागपूर येथील वनविभागाच्या सभागृहात 9 जुलैला सायंकाळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळी शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या 54.5 कोटींची यंत्रसामग्रीची खरेदी रखडल्याने हाफकीन च्या कामावर नाराजी व्यक्त करत पूर्वीच्या प्रक्रियेने खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामुळे यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर व औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एमआरआय स्कॅनरच्या रखडलेल्या खरेदी प्रक्रियेला गती मिळणार अशी शक्यता होती. मात्र एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर घाटीला मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेत हाफकीन कडूनच खरेदी करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे यंत्र खरेदी लांबणार जे निश्चित झाले आहे.\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी वर्ष 2018-19 साठी शिर्डी संस्थानकडून मंजूर 54.5 कोटींच्या अनुदानातून चार एमआरआय स्कॅनर व नागपूरसाठी एक सीटी स्कॅन यंत्राची खरेदी हाफकिन महामंडळाकडून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी शिफारस वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांच्याकडे केली होती. हा निधी शासनाचा नसल्याने ���ेवळ या वर्षाकरिता हा निर्णय घेण्याचे 11 जुलैच्या डीएमआरईने काढलेल्या पत्रात म्हटले होते. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे या प्रशासकीय मान्यतेवरून दिसते.\nहाफकीन गाडी रुळावर कधी येणार\nवर्षभरापूर्वी शासनाने केंद्रीय पद्धतीने खरेदीसाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाचा गाडा रुळावर येत नसल्याने कोट्यवधींची खरेदी प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांना औषधकोंडीला सामोरे जावे लागत आहे. घाटीच्या यंत्र व साधनसामग्रीसाठी निधी वर्ग करून आठ महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही खरेदी होत नसल्याची सद्यःस्थिती आहे.\nशिर्डी संस्थानकडून शासकीय वैद्यकीय महाविद्या लयांना मंजूर अनुदान\nयवतमाळ - 13 कोटी\nमिळेल तपासणीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान\nथ्री टेसला एमआरआय स्कॅनिंग यंत्र सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. शहरात उपलब्ध नसलेल्या व मुंबई-पुण्यात होणाऱ्या महागड्या चाचण्या घाटीत उपलब्ध होईल. या यंत्रासोबत सर्व डेडिकेटेड कॉइल्स, फंक्‍शनल इमेजिंग, एमआरआय गाइडेड ब्रेस्ट बायोप्सी, गुडघ्यांचा कर्टिलेज इमेजिंग तपासण्यांचा पूर्ण संच, सहा वर्षांचे सर्वप्रकारची देखभाल दुरुस्ती या प्रस्तावित असल्याने विनाखंडित तपासण्यांची सेवा देणे नव्या एमआरआयमुळे शक्‍य होणार आहे. शहरात असे दोनच एमआरआय स्कॅनर आहेत.\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/reduction-in-fuel-prices-in-andhra-pradesh-118091000018_1.html", "date_download": "2018-11-17T03:26:33Z", "digest": "sha1:4UD44SU2RN7EBWCVVWAS27EBZ3DZ5JUU", "length": 9790, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आंध्र प्रदेशात इंधनदरात २ रूपयांची कपात | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआंध्र प्रदेशात इंधनदरात २ रूपयांची कपात\nराजस्थान पाठोपाठ आंध्र प्रदेश सरकारनेही वाढत्या इंधनदरामुळे त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा दिला आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रूपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. ही दरकपात मंगळवार सकाळपासून लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजस्थान सरकारनेही रविवारी ४ टक्क्यांनी मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केली होती. दरम्यान, वाढत्या इंधन दराविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने इंधन दराबाबत हात वर केले आहेत.\nजगातील पहिल्या टेस्ट ट्यूब छाव्याचा जन्म\nपुण्यात ढोल ताशा पथकासाठी नवीन नियमावली लागू\n'त्या' नोटा बदलून मिळणार, आरबीआयची प्रस्तावाला मंजुरी\nबँक ऑफ महाराष्ट्रला १ कोटींचा दंड\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि र��ंगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T02:04:28Z", "digest": "sha1:3MSQXVIW7QM3XCWRWXHI6VP2ZPYLY3GR", "length": 5870, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघळवाडीतील लाभार्थ्यांना गॅस जोडचे वाटप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाघळवाडीतील लाभार्थ्यांना गॅस जोडचे वाटप\nसोमेश्‍वरनगर- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत वाघळवाडी गावातील लाभधारक महिलांना गॅसचे वाटप गावच्या सरपंच नंदा सकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कुमार गॅस एजन्सीच्या माध्यमातून गॅस जोड देण्यात आले. कुमार गॅस एजन्सीचे प्रमुख अमित ताप���डिया म्हणाले की, वाघळवाडी गाव धुर मुक्‍त करण्यासाठी आम्ही मदत करू ज्यांना अद्याप गॅस मिळाला नाही. त्यांना गॅस जोड मिळेल. यासाठी कागदपत्राची पुर्तता करुन घेऊन त्यांना गॅस मिळवून देऊ.गावातील एकही कुटंब गॅस जोड मिळण्यापासुन दुर रहाणार नाही असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतिश सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, अजिंक्‍य सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल लकडे यांनी केले. तर तुषार सकुंडे यांनी आभार मानले\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकासारसाईत पत्नीच्या त्रासामुळे पतीची आत्महत्या\nNext articleसणसवाडीत कामगाराचा खून करणाऱ्याला 48 तासात जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/aurangabad-son-and-father-killed-in-electric-shock/", "date_download": "2018-11-17T02:47:37Z", "digest": "sha1:2CGLX4IMDVOHZPV73VNMVW73ELXZBBKQ", "length": 4936, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : विद्‍युत तारेच्या स्‍पर्शाने पिता पुत्राचा मृत्‍यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : विद्‍युत तारेच्या स्‍पर्शाने पिता पुत्राचा मृत्‍यू\nऔरंगाबाद : विद्‍युत तारेच्या स्‍पर्शाने पिता पुत्राचा मृत्‍यू\nऔरंगाबाद तालुक्‍यातील चित्‍तेपिंपळगाव येथे घरावरून गेलेल्‍या विद्‍युत तारेला स्‍पर्श झाल्‍याने वडील आणि मुलाचा दुर्देवी मृत्‍यू झाला. ही घटना आज रविवार दि ८ जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.\nचित्तेपिंपळगाव येथील खंडागळे यांच्या घरावरून विद्युत तार गेली आहे. या तारेला स्‍पर्श झाल्‍याने बद्रि खंडागळे (वय २७) हा विजेच्या तारेला चिकटुन बसला. हे पाहिल्‍यावर त्‍याला वाचविण्यासाठी त्‍याचे वडील शिवाजी खंडागळे (वय ५५) गेले असता विजेच्या तारेला तेही चितकले. यावेळी त्‍यांनाही विजेचा धक्‍का बसला. या घटनेत पिता पुत्र दोघांचाही मृत्‍यू झाला.\nयावेळी बद्री यांची पत्नी रेणुका खंडागळे यांनी मुलगा आणि नवरा दोघे विजेच्या तारेला चिकटलेले पाहून आरडाओरडा केला. त्यामुळे शेजरील सर्व नागरिक त्यांच्या घरापाशी जमा झाले. यावेळी नागरिकांनी स्थानिक लाईनमनला फोन करून संपर्क साधला आणि विजपुरवठा खंडित करण्यास सांगितले. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर खंडागळे बापलेकाला औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सदर घटनेने सर्व गावांत हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Congress-and-Nijd-will-form-a-government-by-a-coalition/", "date_download": "2018-11-17T02:32:20Z", "digest": "sha1:XCUICZ5LJG2WCDCZVHYFKM6B7LA6MET5", "length": 7529, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेस ? निजदचे २१:१३ सूत्र? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › काँग्रेस \nकर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात भाजपला अपयश आल्याने विरोधी पक्षात आता सत्ता स्थापनेसाठी धूमशान सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 104 जागा मिळविलेल्या भाजपने सरकार स्थापण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सभागृहाबाहेर पडण्याची वेळ येडियुराप्पांवर आली. त्यामुळे आता काँग्रेस आणि निजदला युती करून सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेसचे 21 व निजदचे 13 आमदार एकत्र येऊन युती सरकार स्थापन करण्याच्या तयारीला जोर आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.\nशनिवारी रात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत राजधानी बंगळुरातील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या संयुक्‍त बैठकीत सरकार स्थापनेबाबत ऊहापोह करण्यात आला. सरकार स्थापण्यात भाजप आमदारांचा काही उपयोग नसला तरी वाटाघाटीला मात्र त्यांना निमंत्रित करण्यात आले होते, हे विशेषच म्हणावे लागेल.\nनिजदचे युती सरकार लवकरच स्थापन होत आहे. निजदचे प्रदेशाध्यक्ष आमदार एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देऊ, असे आश्वासन काँग्रेसने देऊनच निजदशी युती केली आहे. येत्या बुधवारी त्यांचा शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. बहुमत सिध्द करण्यास त्यां��ाही 15दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. कुमारस्वामी यांचा बुधवारी शपथविधी झाल्यास ते राज्याचे 25 वे मुख्यमंत्री असतील.\nदरम्यान, रविवारी सायंकाळी झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीनंतर काँग्रेसमधील काही ज्येष्ठ आमदारांनी मंत्रीपद मिळविण्यासाठी माजी मुख्यंत्री सिध्दरामय्या यांच्या निवासस्थानी लॉबिंग चालविले असल्याचे समजून येते. बेळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांनीही मंत्रीपद मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे.\nमंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ आमदारांबरोबरच बेळगावातील दोन आमदारांनीही जोरदार प्रयत्न चालविले आहेत. अ.भा.काँग्रेसचे सचिव यमकनमर्डीचे आ. सतीश जारकीहोळी यांना साखरउद्योग खाते देण्याचा विचार पक्षाने चालविला आहे. तसेच बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा म्हणून गेल्या 5 वर्षांपासून कार्यरत आहेत. पक्षसंघटन, महिला संघटना, महिला सबलीकरण कार्यात त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात छाप पाडली आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार पक्षाने चालविला आहे. महिला बालकल्याण खाते त्यांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-goods-transporters-protesters-chakkajam-protest-in-pune-bangalore-national-highway/", "date_download": "2018-11-17T02:28:27Z", "digest": "sha1:4PD6VLC5YWWFG2XL2ZGP47X64OUS7N7M", "length": 4406, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे- बेंगलोर महामार्गावर मालवाहतूकदारांचे चक्‍काजाम आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पुणे- बेंगलोर महामार्गावर मालवाहतूकदारांचे चक्‍काजाम आंदोलन\nपुणे- बेंगलोर महामार्गावर मालवाहतूकदारांचे चक्‍काजाम आंदोलन\nसातत्याने होणार्‍या डिझेलच्या दरवाढीच्या प्रमाणात भाडेवाढ न झाल्‍याने देशभरातील मालवाहतूकदार सं��टनेने संपाचे हत्‍यार उगारले आहे. यामुळे देशभरात मालाच्या वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्‍यातच आज पुणे - बेंगलोर राष्‍ट्रीय महामार्गावर संतप्त वाहतूकदार संघटनेच्या आंदोलकांनी माल वाहतूक करणार्‍या ट्रकच्या टायरमधील हवा सोडून चक्‍काजाम आंदोलन केले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्‍या होत्‍या.\nगेल्‍या काही दिवसांपासुन देशभरात मालवाहतूकदारांचे आंदोलन सुरू आहे. या दरम्‍यान आज संतप्त संपकर्‍यांनी पुणे - बेंगलोर राष्‍ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडीजवळ माल वाहतूक करणार्‍या ट्रकना आडवत ट्रकच्या टायरमधील हवा सोडून चक्‍का जाम आंदोलन केले. अचानक केलेल्‍या या आंदोलनामुळे पुणे - बेंगलोर महामार्गावरील प्रविण पेट्रोल पंपापासुन सरणोबतवाडीपर्यंत ट्रक आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या. यामुळे वाहतूकीचा वेग मंदावला होता.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/called-of-band-in-sindhudurg-by-maratha-kranti-morcha/", "date_download": "2018-11-17T03:20:02Z", "digest": "sha1:HD6DWAN2MHVDIT3K4PXK4Z4VOAW4QK3Z", "length": 6495, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सकल मराठा समाजातर्फे आज जिल्हा बंदची हाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सकल मराठा समाजातर्फे आज जिल्हा बंदची हाक\nसकल मराठा समाजातर्फे आज जिल्हा बंदची हाक\nमराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर तीव्रपणे आंदोलन केले. सिंधुदुर्गातही सकल मराठा समाजाने गरुवारी (दि. 26) सिंधुदुर्ग जिल्हा बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच तालुक्यांमधील समाजबांधवांनी व्यापार्‍यांसह सर्वांनाच या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या बंदला सर्वत्र उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. या बंद��्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला जाणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. तर सकल मराठा समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत यांनी हा बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले आहे.\nमराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर सकल मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाजातर्फे गुरूवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक तालुक्यात नियोजन केले. पोलिस यंत्रणेनेही या बंदच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्ताचे नियोजन करत अधिकारी, कर्मचार्‍यांची सज्जता ठेवली आहे. गुरूवारच्या पोलिस बंदोबस्तासाठी जिल्ह्यात 300 कर्मचारी आणि 50 अधिकारी असा साडेतीनशे अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा तैनात असणार आहे. गुरूवारचे हे जिल्हा बंद आंदोलन शांततेत करण्यात यावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात काही ठिकाणी महामार्ग आणि राज्य मार्गांवर टायर पेटवून आंदोलन करण्यात आले होते. आता गुरूवारी होणार्‍या जिल्हा बंदकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता सारेच मराठा बांधव एकवटले असून आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत असा पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Due-to-the-reason-for-the-toilets-in-the-village-of-Pingali-there-are-two-groups-Dispute/", "date_download": "2018-11-17T02:54:54Z", "digest": "sha1:I5L54WU47J4GU3ZGDNZNB2GRV2ONOUD4", "length": 6135, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणंदमुक्‍तीवरून दोन गटांत तणाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पाणंदमुक्‍तीवरून दोन गटांत तणाव\nपाणंदमुक्‍तीवरून दोन गटांत तणाव\nपिंगळी : अंगद गरुड\nग्रामीण भागातील कोणत्याही खेडेगावामध्ये जमिनीच्या वादावरून दोन गटांत नेहमीच वाद निर्माण होत असतो, मात्र परभणी तालुक्यातील पिंगळी या गावात शौचास बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला.\nत्याचे असे झाले की, येथे 25/15 अंतर्गत मागील अनेक वषार्र्ंपासून रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला पूर्वीपासूनच सकाळी व सायंकाळच्या सुमारास महिला उघड्यावर शौचास जातात, पण काही दिवसांपासून रस्त्यालगतच्या घरातील नागरिकांनी या महिलांना तेथे बसण्यास मज्जाव केला. तर दुसर्‍या भागातील नागरिकांनीही असाच प्रकार अवलंबिल्याने दोन गटात वाद उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिक उघड्यावर शौचास बसत नसल्याचा स्वच्छ भारत मिशनचा दावा पिंगळीत फोल ठरल्याचे पाहावयास मिळत आहे. पिंगळी या गावाची लोकसंख्या जवळपास 10 हजारांच्या आसपास आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत मिशन विभाग जिल्हा हा केवळ 6 टक्के शंभर टक्के पाणंदमुक्‍तीपासून दूर असल्याचा अहवाल शासनाकडे पाठवतो. मात्र पिंगळी येथे आजही पन्‍नास टक्के नागरिकांना वैयक्‍तिक शौचालये नाहीत. यामुळे हा अहवाल कितपत खरा आहे हे यावरूनच सिध्द होते.\n200 लोक शौचालयापासून वंचित : गावातील जवळपास 200 कुटुंबाकडे वैयक्‍तिक शौचालय नाहीत. यामुळे या कुटुंबातील सर्वचजण आजही उघड्यावर शौचास जाताना दिसतात. तसेच ज्या 130 कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे, त्यांना शासनाकडून मिळणार्‍या 12 हजारांच्या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\n��ागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Minor-girl-raped-issue-in-Ulhasnagar/", "date_download": "2018-11-17T03:28:20Z", "digest": "sha1:BLL6VOM5524FKAX5RSPXXSOE4NVF7UL3", "length": 4716, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nपोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nनराधम बापाने पोटच्या 14 वर्षीय मुलीवर राहत्या घरात बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या नराधमाने मुलीवर अत्याचार करण्यासाठी तिच्या भावाला कोंडून ठेवले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नराधमाला हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा नराधम बाप पत्नी, दोन मुली व एक मुलगा यांच्यासह राहतो. गेल्या महिन्यात घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला.\nमात्र पीडित मुलीने विरोध केला. त्यानंतर त्याने अनैतिक संबंध प्रस्थापित न केल्यास ठार मारण्याची धमकी देत तिला मारहाण केली. व तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. पुन्हा पत्नी घरात नसताना मुलाला जबरीने बाथरूममध्ये कोंडून मुलीवर अत्याचार केला. सायंकाळी पीडित मुलीची आई घरी आल्यावर हा प्रकार त्या मुलीने आईला सांगताच तिने जाब विचारला असता त्याने तिलाही शिवीगाळ करीत मारहाण केली.\nपरिसरात ही घटना पसरल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आईने मुलीला घेऊन हिललाईन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ या नराधम बापावर पोक्साअंंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/prashant-paricharak-maratha-andolan-issue/", "date_download": "2018-11-17T02:50:57Z", "digest": "sha1:CWVXP2AK7RV3UKRMOMKHPXYYSCNCKVX4", "length": 7558, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरक्षण प्रश्‍नी विशेष अधिवेशन बोलवा : प्रशांत परिचारक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आरक्षण प्रश्‍नी विशेष अधिवेशन बोलवा : प्रशांत परिचारक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\n'आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवा'\nमराठा समाजासह धनगर, लिंगायत,महादेव कोळी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत तीव्र भावना लक्षात घेता राज्य शासनाने सर्व पक्षीय नेत्यांना विश्‍वासात घेऊन यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे व आरक्षणाची अधिसूचना काढावी, तामीळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी व घटनेत दुरूस्तीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.\nप्रशांत परिचारक यांच्यावतीने दि. 26 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र दिले आहे. यामध्ये परिचारक यांनी पुढे म्हटले आहे की, मराठा समाजातील अनेक कुटूंबांना एकवेळ जेवणाची भ्रांत असून त्यांची आरक्षणाची मागणी यापुर्वीच मंजुर व्हायला हवी होती. तसेच मुस्लीम, धनगर, लिंगायत समाजातही एक वर्ग मोठा तर एक वर्ग अत्यंत हलाकीचे जीवन जगत आहे. महादेव कोळी समाजाचा जातीच्या दाखल्याचा प्रश्‍न मार्गी लागल्यास त्यांच्या अनेक समस्या सुटणार आहेत. या विविध प्रश्‍नांवरून राज्यात सध्या आंदोलने सुरू आहेत. याची तातडीने दखल घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाबाबत शासन स्तरावर निर्णय घेणे, कायदा करणे, मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती करणे, शिफारस करणे या आवश्यक असणार्‍या सर्व बाबी राज्य सरकारने पुर्ण केल्या आहेत. तरीसुद्धा आरक्षणाबाबतचे ठोस निर्णयास विलंब होत आहे. यामुळे सर्वच मराठा समाज बांधवांच्या तरूण पिढीमध्ये प्रचंड असंतोषाची भावना निर्माण होत आहे. त्याचेच रूपांतर आंदोलमाध्ये झालेले आहे. यासाठी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. सध्या असलेल्या आरक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी घटनेत दुरूस्ती करावी लागेल. त्याकरिता देखील सर्व पक्षातील मान्यवरांची मते जाणून केंद्राकडे पाठपुरावा करावा यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची पंतप्रधान यांच्यासमवेत बैठक आयोजित करावी. दरम्यान मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याबाबत शासनाने विनंती करावी, जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्याचे शासनाने जाहीर करावे. हा प्रश्‍न असाच चिघळत राहिला तर राज्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती आहे. राज्य सरकारच्या महा नोकर भरतीवरून देखील मोठा असंतोष असून त्यावरही तोडगा काण्यासाठी सर्व समाजातील नेत्यांची बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढावा अशीही मागणी आ. परिचारक यांनी केली आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Tag?TagName=Children%20Story", "date_download": "2018-11-17T02:46:47Z", "digest": "sha1:L4WCVCXJRKZDGZMHFBJS4UZA53M5UN62", "length": 3671, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nस्वरा : आबा, समोरची छोटी दीड वर्षाची आहे, पण काय ऐटीत चालते बघा. आबा : हो की पण कोडं सोडवताना माझं आज डोकंच ‘चालत’ नाहीये. (स्वनिम प्रश्नार्थक चेहरा करतो. ते बघून आबा म्हणतात...) ...\nविशेष प्रतिनिधी अंक ३७ Ank 32 अंक ३६ Ank 27 ank 36 अंक ३५ अंक ३८ अंक ४५ अंक ४६\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/yogita-raundale-complete-her-medical-education-106595", "date_download": "2018-11-17T03:42:34Z", "digest": "sha1:DGZ5NFNFXYBDOGW3PLKVWUQY7G2BJPFR", "length": 15148, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "yogita raundale complete her medical education योगिताने रौंदळचा थक्क करणारा जीवन प्रवास | eSakal", "raw_content": "\nयोगिताने रौंदळचा थक्क करणारा जीवन प्रवास\nशनिवार, 31 मार्च 2018\nआश्वी - संगमनेर येथील आधार फाऊंडेशनच्या ��दतीने एका सर्वसामान्य कुटूंबातील योगिता रौंदळ या युवतीने वैद्यकिय शिक्षण पूर्ण तर केलेच, शिवाय मैत्रिणीच्या महतिने आपल्या आईचे दूसरे लग्न देखीव तीने लावून दिले.\nआश्वी - संगमनेर येथील आधार फाऊंडेशनच्या मदतीने एका सर्वसामान्य कुटूंबातील योगिता रौंदळ या युवतीने वैद्यकिय शिक्षण पूर्ण तर केलेच, शिवाय मैत्रिणीच्या महतिने आपल्या आईचे दूसरे लग्न देखीव तीने लावून दिले.\nअगदी चित्रपटात शोभावी अशी ही घटना, संगमनेर तालुक्यात प्रत्यक्षात घडली. मुळची नाशिक जिल्ह्यातील योगिता रौंदळ ही मुलगी वडीलांनी फारकत दिल्याने, तिच्या आई बरोबर संगमनेर तालुक्यात उपजिविकेसाठी आली होती. तेथे राहून आदिवासी वसतीगृहात मोलमजुरीचे काम करुन चरितार्थ चालवित होती. मुळातच हुशार असलेल्या योगिताला बारावी नंतर संगमनेर मधील डॉ. इथापे मेडिकल कॉलेजमध्ये बी.एच.एम.एस.साठी प्रवेश मिळाला. आजीला मिळत असलेल्या निवृत्ती वेतनावर पहिली तीन वर्षे निर्विघ्नपणे पार पडली. मात्र दुर्दैवाने चौथे वर्ष सुरु असताना, आजीचा मृत्यू झाला. शिक्षणासाठी मिळणारा पैशांचा एकमात्र स्त्रोत आटल्याने पुढील शिक्षण थांबणार असल्याच्या चिंतेने तिला घेरले. समस्येवर उपाय सापडत नव्हता. मात्र तिचे नशिब जोरावर होते, संगमनेर मधील वैद्यकिय व्यावसायिक डॉ. प्रसाद रसाळ यांच्या इमारतीत भाडेतत्वावर राहणारी योगिताची वर्ग मैत्रिण डॉ. स्वाती जेजुरकर या विद्यार्थिनीकडून त्यांना ही अडचण समजली. डॉ. रसाळ यांनी आधार फाऊंडेशनच्या शिलेदारांशी चर्चा केली आधार दत्तक पालक योजनेत तिचे नाव घेऊन, स्वतःबरोबरच बहिण, मित्र, समव्यवसायिक यांच्या सहकार्यातून योगिताची शेवटच्या वर्षाची सुमारे ४० हजार फी भरली. इतकेच नव्हे तर, आधारच्या आग्रहामुळे मालपाणींनी प्रथमच वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला आर्थिक मदत केली व तिचे शिक्षण सुरु झाले. स्वतःची पुस्तके खरेदी करणे शक्य नसल्याने, मैत्रिणींच्या वह्या, पुस्तकांचा अभ्यासासाठी वापर करणारी योगिता इंटर्नशिप संपल्या नंतर डॉक्टर पदवी घेऊन बाहेर पडली.\nया सर्व घडामोडीत तिची जीवलग मैत्रिण असलेल्या स्वातीचा मोठा वाटा आहे. स्वातीचे जवळचे नातलग रयत शिक्षण संस्थेतील प्राचार्य निवृत्ती सोनवणे ( ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव ) विधुर होते. या दोघी मैत्रिणींनी योगिताच��� आई व प्रा. सोनवणे या दोन जीवांची भेट घडवली. इतकेच नाही तर त्यांचा विवाहही लावून देण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने योगिताला वडिल मिळाले. सध्या योगिता तिच्या आई वडिलांबरोबर येवला येथे राहते. गेल्या आठवड्यात त्यांनी आधार फाऊंडेशनला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेट दिली. त्यांनी देऊ केलेली छोटीशी मदत नाकारीत तिच्या सारख्या अडचणित असलेल्या पाच जणांना शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे अभिवचन आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे यांनी मात्र घेतले.\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/604423", "date_download": "2018-11-17T03:00:41Z", "digest": "sha1:2EC2B2CSDMRCWTGQKNZ6ZAY3J7CSS5DC", "length": 6265, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नाशिकमधील आणखी एका आमदाराचा राजीनामा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नाशिकमधील आणखी एका आमदाराचा राजीनामा\nनाशिकमधील आणखी एका आमदाराचा राजीनामा\nऑनलाईन टीम / नाशिक :\nमराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक मधील देवळा– चांदवड मतदार संघातील आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती समाजाच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला आहे.\nसमाजाच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी हे राजीनामे दिले. अर्थात हे राजीनामे त्यांनी समाजाकडे दिले असून विधानसभा अध्यक्षांकडे दिलेले नाहीत. समाज मोठा असल्याने हे राजीनामे त्यांच्याकडे दिल्याचे आहेर आणि हिरे यांनी सांगितले. पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजपच्या आमदार थोडय़ाच वेळात सकल मराठा मोर्चा समन्वयकांशी संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. चांदवडचे भाजपाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी समन्वयकांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनीही मराठा क्रांती मोर्चा समन्वयांकाकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. हिरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जिह्यातील दुसऱया तर शहरातील पहिल्या राजीनामा देणाऱया आमदार ठरतील. त्यामुळे आता नाशिक जिह्यातील विधानसभा अध्यक्षांकडे कोण प्रथम राजीनामा सुपूर्द करणार याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष लागले आह. तर मराठा क्रांती मोर्चाचा समाजाचा आमदारांवर दबाव वाढत असून आता जिह्यातील आणखी कोण आमदार राजन पुढे येतात त्याकडेही मराठा समाजाचे लक्ष आहे.\nभाजपपुरस्कृत रेश्मा भोसले विजयी\nवाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू\nलोकसभा लढवणार नसल्याची शरद पवार यांची घोषणा\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्���ू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/ganesh-puja", "date_download": "2018-11-17T03:36:14Z", "digest": "sha1:OVJDS4IKJZBHWLOESWU2QRR6BVVUF6TZ", "length": 16180, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ganesh puja Marathi News, ganesh puja Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nवर्षभरात २०३ पायरेटेड साइट बंद\nकल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nपदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nगज चक्रीवादळाचा तडाखा; १३ जणांचा मृत्यू\nबेळगावात शिवरायांचा जयघोष करणाऱ्या विद्यार...\ncbi: आंध्रप्रदेशात सीबीआयला नो एन्ट्री\nगायक कृष्णा यांना ‘आप’चे आमंत्रण\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्ची पावडर ...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महि..\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संव..\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला ..\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' ख..\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nमहाराष्ट्राचा गणेशोत्सव कोलकात्यात लोकप्रिय\nमहाराष्ट्राचा प्रसिद्ध गणेशोत्सव आता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. कोलकात्याच्या पारंपारिक महोत्सवांच्या यादीत गणेशोत्सवाने मानाचे स्थान मिळवले असून गणोशोत्सवाच्या निमित्ताने येथील पारंपरिक विश्वकर्मा महोत्सवासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.\nगोवा: पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन\nशास्त्रोक्त गणेशपूजा नेटिझन्सकडून व्हायरल\nबाप्पांच्या स्वागतासाठीही नेटिझन्स सरसावले असून, गणरायांच्या प्रतिष्ठापनेची शास्त्रोक्त पद्धतीची पूजा विविध ग्रुप्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.\nपाहा : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा\nजयललितांच्या प्रकृतीसाठी रुग्णालयाबाहेर विशेष प्रार्थना\nबघाः गणरायाची विविध रुपं, कुमकुम चौधरींचा मूर्तींचा संग्रह\nदिल्ली-एनसीआरमध्ये सार्वजनिक मंडळात गणेश पूजा\nडोळ्यांवर पट्टी बांधून रमाने ३ मिनिटांत तयार केली बाप्पाची मूर्ती\nअवघ्या ३ मिनिटात गणेश मूर्ती साकारली\nसलमानच्या गणपतीचं वाजतगाजत विसर्जन\nगणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी ‘मोबाईल अॅप’ विकसित\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी ‘मराठी वेबसाइट्स डॉट कॉम’तर्फे ‘मोबाईल अॅप’ विकसित करण्यात आले आहे. हे अॅप सर्वांसाठी मोफत असून, अॅन्ड्रॉईड मोबाईल आणि टॅबलेट्ससाठी ते ‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे.\nचंद्राबाबू-ममता साथ साथ; प. बंगालमध्येही CBIला अटकाव\nनाना पाटेकर यांनी फेटाळले तनुश्रीचे आरोप\nआरपीएफ भरती: पदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nजम्बोब्लॉक: कल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nराज्य जल आराखडा तयार; ६ खोऱ्यांचा आढावा\nउद्धव यांच्या अयोध्यावारीसाठी नेत्यांची धावपळ\nमुंबई: यापुढे आझाद मैदानातच 'मोर्चे'बांधणी\nरसिकांसमोर उलगडणार पुलंचे घरगुती किस्से\nपंकज भुजबळ यांचे बाळासाहेबांना अभिवादन\nनगर निवडणूक: छिंदम विरोधात कोण लढणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स ��धीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/dada-dharmadhikari/", "date_download": "2018-11-17T03:32:24Z", "digest": "sha1:FEHYZDZJEQ3SPRXEPGTSYXKHCBWSWOIG", "length": 6613, "nlines": 100, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दादा धर्माधिकारी – profiles", "raw_content": "\nतत्वज्ञ, विचारवंत, साहित्यिक शंकर त्र्यंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म १८ जून १८९९ रोजी झाला. सर्वोदयदर्शन, गांधीजी: एक दर्शन, क्रांतिनिष्ठा, आपल्या गणराज्याची घडण, पाकिस्थानी वृत्तीचा प्रतिकार अशी प्रेरक पुस्तके त्यांनी लिहिली होती.\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nकवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला ...\nकथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म ...\nफाळके, धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/danger-of-registration-of-Republican-parties/", "date_download": "2018-11-17T02:25:18Z", "digest": "sha1:VEFNAFT254GPRDBEIYQETTY2F6B4HSCS", "length": 6001, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिपब्लिकन ‘पक्षांची’ नोंदणी धोक्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रि���ब्लिकन ‘पक्षांची’ नोंदणी धोक्यात\nरिपब्लिकन ‘पक्षांची’ नोंदणी धोक्यात\nमुंबई : चंदन शिरवाळे\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन’नाव धारण केलेले बहुतांश राजकीय पक्ष निवडणुका लढवित नाहीत. प्रस्थापित पक्षांसोबत आघाडी करून या पक्षांचे नेते स्वार्थ साधत असल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्यामुळे रिपब्लिकन शब्द असलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे. आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनीही याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले आहे.\nडॉ. आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया हा पक्ष बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची संकल्पना मांडली होती. दुर्दैवाने, त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे राज्यातील काही नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली. डॉ. आंबेडकरांमुळे रिपब्लिकन शब्दाला वलय निर्माण झाल्यामुळे या नावाने राज्यात सध्या अनेक गट कार्यरत आहेत.\nमात्र, आठवले, गवई,आंबेडकर हे गट वगळता बहुतांश रिपब्लिकन गट निवडणुकांच्या मैदानात उतरत नाहीत. प्रस्थापित राजकीय पक्षांसोबत आघाड्या करून या पक्षाचे नेते आपला स्वार्थ साधत आहेत. लोकशाही आणि निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची त्यांच्याकडून प्रतारणा होत असल्याची तक्रार आंबेडकरी अनुयायी डॉ. जी.के. डोंगरगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 1956 मध्ये नोंदणीकृत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वगळता पक्षाच्या नावामध्ये रिपब्लिकन शब्द असलेल्या सर्व पक्षांची नोंदणी रद्द करावी, किंवा संबधितांना रिपब्लिकन शब्द वगळण्याचे आदेश द्यावेत, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गटांची मान्यता रद्द न केल्यास 8 ऑगस्ट या क्रांतिदिनी कफपरेड येथील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उपोषण तसेच न्यायालयात जाण्याचा इशारा डॉ. डोंगरगावकर यांनी दिला आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612740", "date_download": "2018-11-17T02:59:17Z", "digest": "sha1:OTUNFUSGFFV5L7Q6DTDEESF2S3PBMPVJ", "length": 6986, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महिला कबड्डीतही भारताला इराणी दणका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » महिला कबड्डीतही भारताला इराणी दणका\nमहिला कबड्डीतही भारताला इराणी दणका\nअंतिम लढतीत 27-24 फरकाने पराभूत, रौप्यपदकावर समाधान\nसुवर्णपदकाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाला अंतिम लढतीत इराणकडून पराभवाचा सामना करावा लागला. इराणने भारताला 27-24 असे फरकांनी पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गुरुवारी भारतीय पुरुष संघाला इराणनेच उपांत्य फेरीत पराभवाचा दणका दिला होता. विशेष म्हणजे, आशियाई कबड्डीतील भारतीय पुरुष व महिलांची मक्तेदारी इराणने संपुष्टात आणताना नवा इतिहास रचला.\nपुरुषांच्या उपांत्य लढतीत इराणने भारताला पराभूत केले होते. यामुळे इराणविरुद्ध खेळताना भारतीय महिला संघावर चांगलेच दडपण दिसून येत होते. पहिल्या सत्रात भारताने 13-11 अशी अवघी दोन गुणांची आघाडी घेतली होती. अर्थात, इराणने शेवटच्या दोन मिनिटांत 13-8 अशा पिछाडीवरुन 13-11 अशी आघाडी कमी केली. दुसऱया सत्रात मात्र इराणच्या महिलांनी आक्रमक खेळ केला. भारताच्या सोनाली शिंगटे, साक्षी कुमारी, कविता चौधरी व पायल यांना बाद करत सामन्यावर चांगलीच पकड निर्माण केली होती. शेवटच्या दोन मिनिटांत भारत 24-21 असा पिछाडीवर होता. मात्र, इराणच्या भक्कम बचावापुढे भारतीय संघाला गुण मिळवण्यात अपयश आले. अखेरीस, इराणने हा सामना 227-24 असा जिंकला व जेतेपदाला गवसणी घातली. या विजयानंतर इराणच्या महिला व पुरुष खेळाडूंनी एकच जल्लोष साजरा केला.\nविशेष म्हणजे, इराणविरुद्ध अंतिम लढतीत पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा भारताला चांगलाच फटका बसला. पंचाच्या या चुकांमुळे भारताला तब्बल पाच गुणाचा फटका बसला. पंचाच्या या दोषामुळे भारताला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सामन्यानंतर दोनवेळ चॅम्पियन असलेल्या भारतीय महिला खेळाडूंना आपले अश्रू अनावर झाले.\nरोमांचक विजयासह पाकिस्तान उपांत्य फेरीत\nअँडी मरेला पराभवाचा धक्का\nव्हिलारेलकडून रियल माद्रीद पराभूत\nसर रिचर्ड्सप्रमाणेच विराटही शांत, प्रगल्भ होईल\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/business/page/284", "date_download": "2018-11-17T02:59:57Z", "digest": "sha1:4Z63LKYWPOJLIBMJN6WJQDWVKCPKDRH2", "length": 9559, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग Archives - Page 284 of 319 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nएफडीआय आकर्षित करण्यास संरक्षण क्षेत्राला अपयश\nएप्रिल ते डिसेंबर कालावधीत गुंतवणूकीचे प्रमाण अत्यल्प वृत्तसंस्था / नवी दिल्ली संरक्षण आणि बंदरे या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस परवानगी दिल्यास त्याचे स्वागत करण्यात येईल असे सरकारला वाटत होते. मात्र सरकारची ही अपेक्षा फोल ठरली आहे. संरक्षण, बंदर आणि कोळसा यासह पाच क्षेत्रांत अपेक्षेप्रमाणे एप्रिल ते डिसेंबर कालावधीत गुंतवणूक न झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. फोटोग्राफिक रॉ फिल्म ऍन्ड पेपर आणि ...Full Article\nगव्हावर आयात कर लावण्याचा सरकारचा विचार\nनवी दिल्ली देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकऱयांना लाभ मिळण्यासाठी सरकार गव्हाच्या आयातीवर कर लावण्याचा विचार करत आहे, असे कृषी सचिव शोभना पटनायक यांनी म्हटले. मात्र प्रत्यक्षात कर लावण्याचा ...Full Article\nएसबीआयमध्ये महिला बँकेचे विलीनीकरण 1 एप्रिलपासून\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय महिला बँकेचे एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यास 1 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे असे सरकारी पत्रकात म्हणण्यात आले आहे. महिला बँकेचे विलीनीकरण करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शविली नव्हती. ...Full Article\nबाजारात सलग दुसऱया सत्रात घसरण\nबीएस��चा सेन्सेक्स 33, एनएसईचा निफ्टी 5 अंशाने घसरला वृत्तसंस्था / मुंबई सोमवारी बाजारात घसरण झाल्यानंतर दुसऱयाही दिवशी बाजारात काही प्रमाणात मंदी आली होती. सेन्सेक्स 0.1 टक्क्यांनी घसरत बंद झाला. बाजारात ...Full Article\nएका दिवसात संपत्तीत दुप्पट वाढ\nडी मार्ट कंपनी सूचीबद्ध झाल्याने राधाकिशन दमानींची संपत्ती 32 हजार कोटीवर वृत्तसंस्था / नवी दिल्ली डी मार्ट या नावाने रिटेल चेन चालविणाऱया एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा समभाग मंगळवारी सुचीबद्ध झाला. कंपनीच्या ...Full Article\nई-व्यापार कंपन्यांविरोधातील तक्रारीत प्रचंड प्रमाणात वाढ\nनवी दिल्ली देशातील वाढत्या ई-व्यापार क्षेत्राबरोबरच या क्षेत्रातील तक्रारींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. सध्या चालू असणाऱया आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत ई-व्यापार कंपन्यांविरोधात 49 हजार तक्रारी दाखल करण्यात आल्या ...Full Article\nउद्योजक विजय मल्ल्यांकडील कर्जाच्या 2 टक्के वसुली\nवृत्तसंस्था / नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज थकवित विदेशात फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडील कर्जाची वसुली करण्यास बँकांना अपयश आले आहे. 31 डिसेंबर 2016 च्या आकडेवारीनुसार मल्ल्या ...Full Article\nसहयोगी बँकांच्या 47 टक्के कार्यालये होणार बंद\nएसबीआयबरोबर होणाऱया विलीनीकरणाचा परिणाम वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय स्टेट बँकेमध्ये पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या पाच सहयोगी बँकांची साधारण निम्मी कार्यालये ...Full Article\nगैरवापर होण्याचा दावा एनपीसीआयने फेटाळला वृत्तसंस्था/ नवी दिल्ली डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून सादर करण्यात आलेल्या भीम अर्थात भारत इंटरफेस फॉर मनी या मोबाईल ऍपच्या सहाय्याने गैरवापर अथवा फसवणूक ...Full Article\nसप्ताहाच्या पहिल्याच सत्रात बाजारात घसरण\nबीएसईचा सेन्सेक्स 130, एनएसईचा निफ्टी 33 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या पहिल्याच सत्रात बाजारात कमजोरी आल्याचे दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्यांनी कमजोर होत बंद झाले. कमजोरी आल्याने ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mycitymyfood.com/2013/05/26/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T02:04:57Z", "digest": "sha1:APCMX7OLB6Q7WTLS7PTIAVKNWMZRG6IM", "length": 2986, "nlines": 33, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "मुंबईचा ‘लाडूसम्राट’", "raw_content": "\nमुंबई | लोअरपरळ आणि लालबाग दरम्यान गणेश गल्लीजवळ मुंबई ‘लाडूसम्राट’ हे हॉटेल आहे. या हॉटेलातील वडा चटणी प्रसिद्ध आहे.\nभारतमाता सिनेमाजवळ गेल्यावर तुम्हाला लाडूसम्राटचं सहज दर्शन होवू शकतं.\nलालबागच्या गणपतीच्या दर्शनाला तुम्ही कधी गेले, तर लाडूसम्राटला जरूर भेट द्या. लाडूसम्राटवर सतत वर्दळ असते, म्हणून जरा दमानंही घ्यावं लागेल.\nलाडू सम्राटचा वडा खाण्याचं वेड ;लाडूसम्राट’ने मागील 25 वर्षांपासून खवय्यांना लावलं आहे. या वड्या बरोबर लाल आणि पांढरी चटणी मिळते. या चटणीमुळे या वड्याची टेस्ट काही औरच असते.\nलाडूसम्राटमध्ये जैन वडाही मिळतो, हा वडा फक्त रविवारी मिळतो.\nलाडूसम्राटमध्ये अनेक प्रकारच्या मिठाया आहेत. आंब्याचा सिझन असला की इथली आमरस पुरीची चव चाखण्यासाठी गर्दी होते. लाडू सम्राटची कोथिंबीर वडीही प्रसिद्ध आहे.\nउपवासाचा दिवस असो किंवा नसो, लाडूसम्राटमध्ये साबुदाणा खिचडीही मिळते.\nलाडू सम्राटची बासुंदीही अनेकांना आवडते. लाडू सम्राटचं पियुषही प्रसिद्ध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लाडूसम्राटच्या मिसळ पावनेही खवय्यांची मनं जिंकली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-chhat-puja-mutha-river-bank-79237", "date_download": "2018-11-17T03:10:20Z", "digest": "sha1:YK7X6422NZLJ4K6WHEKO4FBJ7RHSQSAC", "length": 14613, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news chhat puja on mutha river bank शिवण्यात मुठेकाठी रंगला छट पूजेचा सोहळा | eSakal", "raw_content": "\nशिवण्यात मुठेकाठी रंगला छट पूजेचा सोहळा\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nछट पूजेसाठी शिवणे येथील भाजपच्या गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ममता व सरचिटणीस सचिन दांगट यांनी मुठा घाट सुशोभित केला होता. तेथे देवीच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.\nशिवणे : उत्तर भारतीय महिलांचा नदी किनारी पाच ऊस उभे करून त्याखाली कट्टा शेणाने गोल सारवून छटमाते प्रतिष्ठापना करून तेथे दिवा लावून तिला फळांचा नैवद्य दाखवीला. महिलांनी पाण्यात उभे राहून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नैवद्य दाखविताना. पाण्यालागत दिवे लावल्याने नदीत दीपोउत्सव साजरा झाला. छटमातेच्या पूजेचा सोहळा मुठा नदी किनारी रंगला आहे.\nशिवणे येथील भाजपच्या गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ममता व सरचिटणीस सचिन दांगट यांनी मुठा घाट सुशोभित केला होता. तेथे देवीच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी, आमदार भीमराव तापकीर आणि त्याचे सहकारी यांनी उपस्थित राहून या नागरिकांना शुभेच्छा दिल्या तसेच पुढील वर्षी पासून छट पूजेच्या कार्यकर्माला महापालिकेच्या माध्यमातून सेवा सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगितले. उमेश सरपाटील, बाळासाहेब नवले, संतोष देशमुख,प्रकाश साळवे, सुनीता मेंगडे, सुनंदा शिंदे, मंगेश पवार, दीपक दांगट, घुले, अभिजित धावडे, श्रीनाथ साळुंखे, सोमनाथ दांगट, यावेळी उपस्थित होते. शिवणे छट मंडळाचे अध्यक्ष रामसिंग गौतम, रामनवमी सहानी, धर्मेंद्र सिंग, रामधन यादव, सुरेंद्र यादव यांनी याठिकाणी नियोजन केले होते. मुठा नदीत धार्मिक प्रसन्न वातावरण झाले होते.\nही पूजा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पूजा झाली. उद्या शुक्रवारी पुन्हा त्याच ठिकाणी पहाटे चार वाजता येऊन दिवा लावून सूर्योदयाची वाट पाहिली जाते. सकाळी सूर्याला नैवद्य दाखवून उपवास सोडला जातो. असे मीरा सहानी, मीरा यादव यांनी सांगितले. त्यामुळे, सचिन दांगट यांनी वीज व्यवस्था, स्पिकर, स्वच्छता, रेड कार्पेट, नदीत येण्यासाठी रस्ता केला होता. पूर्वी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूजा केली जात होती. परंतू तेथे आता जाळी लावल्यामुळे दोन वर्षापासून शिवणे दांगट पाटील नगर येथील वाळवंटात पूजेचा सोहळा रंगला होता, असे छट पूजा मंडळाच्या कार्यक्रर्यांनी सांगितले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nअर्थव्यवस्था खिळखिळी करणारा मुद्रांक गैरव्यवहार\nशेतकऱ्यांना दिलासा, शेतीविकासाला प्राधान्य\nये���े 15 वर्षांपासून सतत दगावताहेत दुभती जनावरे...\nशिवाजी विद्यापीठात उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळणार\nराजे भूमिबोल यांच्या अंत्यविधींसाठी 5 लाख लोक; 9 क\nउड्डाणपुलासंदर्भातील ठराव परस्पर बदलला\n\"ओबीसी' कोट्यामध्ये पाच टक्के वाढ\nआधारचे सबब सांगून धान्य नाकारू नका\nस्मार्ट सिटीचे सल्लागार ‘गायब’\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-510.html", "date_download": "2018-11-17T02:08:17Z", "digest": "sha1:Q7YQRASAQ4SHY7S5ZM2CWL4K6MRJGJWN", "length": 6562, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "ग्रामपंचायतींनी विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करावा : आशुतोष काळे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Ashutosh Kale Kopargaon Politics News ग्रामपंचायतींनी विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करावा : आशुतोष काळे.\nग्रामपंचायतींनी विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करावा : आशुतोष काळे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ग्रामपंचायतींनी प्रथम पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता व रस्ते या मुलभूत सुविधांना प्राधान्य देणारा गावाच्या विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करावा, असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nनागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे हे लक्षात ठेवून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम करावे. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. असा सज्जड इशाराच त्यांनी यावेळी दिला.\nकाळे म्हणाले, आरोग्य विभागाने जोपयंर्त नवीन कर्मचारी आरोग्य विभागात दाखल होत नाही, तोपयंर्त आहे त्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे हाल होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने आंचलगाव व परिसरातील स्वाईन फ्ल्यू व इतर साथींच्या आजारांच्या बाबतीत काळजी घ्यावी.\nबांधकाम विभागाने दहा ते पंधरा वर्षापूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आता पडायला लागल्या आहेत. यामध्ये वारी, भोजडे, काकडी, कोळगाव थडी, मंजूर, करंजी, सुरेगाव, कोळपेवाडी आदी गावातील धोकादायक असलेल्या पाण्याच्या टाक्याचा आढावा घेवून त्या संदर्भात तातडीने निर्लेखनाचे प्रस्ताव तयार करून त्या टाक्या पाडून घ्याव्यात.\nयामध्ये मुर्शतपूर, हिंगणवेढे, डाऊच, बोलकी, बहादराबाद, रांजणगाव देशमुख, भोजडे, तीळवणी, रेलवाडी, कोकमठाण आदी गावातील धोकादायक शाळा खोल्यांचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचना केल्या.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका ���मोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-farmer-politics-mp-sanjay-patil-105139", "date_download": "2018-11-17T03:34:02Z", "digest": "sha1:J6C5IUIY24E3DAMSS3JZLP4ICJ6KTHVO", "length": 15532, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news farmer politics mp sanjay patil मदत नसली तरी निदान खोडा घालू नका: संजय पाटील | eSakal", "raw_content": "\nमदत नसली तरी निदान खोडा घालू नका: संजय पाटील\nशनिवार, 24 मार्च 2018\nसांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या चांगल्या कामात मदत करता आली नाही तरी निदान खोडा घालणे योग्य नव्हते, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता टीका केली. कोणाला नामोहरम करणे हा उद्देश नाही, परंतू शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्‍नासाठी सर्वांनी गटतट, पक्ष विसरून एकत्र यायला पाहिजे असेही ते म्हणाले.\nसांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या चांगल्या कामात मदत करता आली नाही तरी निदान खोडा घालणे योग्य नव्हते, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता टीका केली. कोणाला नामोहरम करणे हा उद्देश नाही, परंतू शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्‍नासाठी सर्वांनी गटतट, पक्ष विसरून एकत्र यायला पाहिजे असेही ते म्हणाले.\nम्हैसाळ योजनेसाठी 15 कोटी रूपयाचा निधी मिळाल्यानंतर आज खासदार पाटील यांनी आज म्हैसाळ येथे बटण दाबून योजना सुरू केली. त्यानंतर सांगलीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, \"\"म्हैसाळ योजनेचा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने अखेर मार्गी लागला आहे. उपसा सिंचन योजनेच्या बिलासाठी 81 आणि 19 टक्के फॉर्म्युल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.\nताकारी-म्हैसाळ आणि टेंभू योजनेला त्याचा फायदा होणार आहे. दोन्ही योजनांची थकबाकी वाढत चालली होती. ताकारी-टेंभूची थकबाकी कमी होती. परंतू म्हैसाळची बाकी वाढली होती. त्यातून मार्ग काढणे गरजेचे होते. योजना बंद राहिली असती तर शेतकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान झाले असते. मदत व पुनर्वसनमधून निधी मिळण्यात अडचण होती. त्यामुळे कृष्णा खोरेच्या महामंडळाच्या स्वीयनिधीतून पाठपुरावा सुरू केला. अखेर पाणीपट्टीमधून पैसे देण्याची घोषणा झाली.''\nखासदार पाटील म्हणाले, \"म्हैसाळच्या थकबाकीसाठी 15 कोटी मिळाले. राज्यसरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. आता 50 टक्के पैसे आले. उर्वरीत पैशासाठीही मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्‍न महत्वाचा असल्यामुळे दिल्लीतील अधिवेशन सोडून मुंबईत आलो. ज्या शेतकऱ्यांनी निवडून दिले त्यांच्याशी प्रतारणा नको म्हणून प्रयत्न केले. योजना सुरू करावी यासाठी शेतकरी आक्रमक होते. त्यांना संयम ठेवण्याची विनंती केली. निधीसाठी खासदारकी पणाला लावली. राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे बराचवेळच्या चर्चेनंतर रात्री दीड वाजता प्रश्‍न सुटला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पैसे देण्याचा निर्णय घेतला.''\nम्हैसाळच्या निमित्ताने माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता त्यांचा उल्लेख टाळत खासदार पाटील म्हणाले, \"शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांवर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होते. परंतू काहींनी राजकारणाचे स्वरूप आणले. चांगल्या कामात मदत करता आली नाही तरी निदान खोडा घालू नये. परंतू केविलवाणा प्रयत्न केला गेला. मला कोणाला नामोहरम करायचे नाही. परंतू यामध्ये मदत करण्याची भूमिका घ्यायला हवी होती.''\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अ��ेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/virasat-the-show-of-mesmerising-classical-music-1629160/", "date_download": "2018-11-17T03:28:17Z", "digest": "sha1:K2M44LD5VIA6YQTMDHGC2AHIUXG64LOG", "length": 14473, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "virasat the show of mesmerising classical music | परंपरेतून उलगडणार संगिताची अविस्मरणीय ‘विरासत’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपरंपरेतून उलगडणार संगिताची अविस्मरणीय ‘विरासत’\nपरंपरेतून उलगडणार संगिताची अविस्मरणीय ‘विरासत’\nया कार्यक्रमात दोन ग्रॅमी व पद्मभूषण पुरस्कर्त्यांचे वादन एकाच रंगमचावर ऐकण्याची दुर्मिळ संधी\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये गुरु – शिष्य परंपरा दीर्घकालीन आहे. सांगीतिक घराण्यांसह एकाच घरातील, रक्ताच्या नात्यातील गुरु आणि शिष्य यांचे या सांगीतिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. अशाच रक्ताच्या नात्यातील गुरु – शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगिताची अविस्मरणीय, अद्भूत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे. अशी माहिती प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nReview : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’\nमिराज क्रिएशन्स आयोजित, राहुल रानडे यांची संकल्पना आणि प्रस्तुती असलेली ‘विरासत’ ही अनोखी संगीत मैफल येत्या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. महालक्ष्मी लॉन्स , डी.पी. रस्ता, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे होईल. यात रक्ताचे नाते असण्याबरोबरच गुरु – शिष्य असे नाते असलेल्या सुप्रसिद्ध अशा ८ ज्येष्ठ कलावंत���ची एकाच व्यासपीठावर होणार्‍या एकत्रित सादरीकरणाची अनुभूती रसिकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमात दोन ग्रॅमी व पद्मभूषण पुरस्कर्त्यांचे वादन एकाच रंगमचावर ऐकण्याची दुर्मिळ संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘विरासत’ मध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध घट्टंम वादक पद्मभूषण विक्कू विनायकराम व त्यांचे सुपुत्र सेल्वा गणेश आणि ज्येष्ठ वादक तैफिक कुरेशी – प्रसिद्ध तबलावादक ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध बंधू समाविष्ट होणार आहेत, शिवाय प्रसिद्ध वादक लुई बॅंक्स – जिनो बॅंक्स ही पिता – पुत्रांची जोडी, कर्नाटकचे प्रसिद्ध व्हायोलीन वादक गणेश – कुमरेश हे दोघे भाऊ असले तरी त्यांच्यात गुरु – शिष्य नाते आहे, अशा कलावंतांचा समावेश आहे. यातील गुरु – शिष्यांचे एकत्रित सादरीकरण अनेकदा बघायला मिळते मात्र चार गुरु – शिष्य, बंधू, पिता – पुत्र अशा जोड्यांचे एकाच वेळी सादरीकरण हे ‘विरासत’चे खास वैशिष्ट्य असून असा दुर्मिळ योग पहिल्यांदाच घडणार आहे.\nReview : स्वतःच्या चुका शोधायला लावणारा ‘आपला मानूस’\n‘विरासत’ विषयी अधिक माहिती देतांना राहुल रानडे म्हणाले की देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात होत असलेली ‘विरासत’ ही फक्त सांगीतिक मैफल नाही तर यातून आपली पुणेरी परंपरा उलगडणार आहे. मुख्य रंगमंचाला शनिवारवाड्याचा लुक असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर नऊवारी साडीतील स्वागतिका संगीत मैफलीला येणाऱ्या संगीत रसिकांचे स्वागत करणार आहेत. येथील सजावट आणि एकूण प्रकाशयोजना अस्सल भारतीय संगीत परंपरेला साजेशी असणार आहे. निवेदनातही ‘विरासत’ जपलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन गाडगीळ ही पिता – पुत्राची जोडी करणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nजर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनवर हरित लवादाकडून १०० कोटींचा दंड\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा ��ाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://samatol.org/Encyc/2016/10/14/Diya-Painting-Workshop-for-the-Children.aspx", "date_download": "2018-11-17T03:30:51Z", "digest": "sha1:GTN2R7QSU3SRUO6XUA2TQZZEEA6A2HZZ", "length": 3060, "nlines": 26, "source_domain": "samatol.org", "title": "Volunteers conducting a Diya painting Workshop", "raw_content": "\nमनपरिवर्तन शिबीर हि संकल्पनाच मुळी मनाने परिवर्तन व्हावे अशी आहे. वेगवेगळे प्रयोग, कार्यक्रम मुलांबरोबर घेतले जातात. मुळातच मनापासून कला या मुलांमध्येच असते. परंतु ती बाहेर काढण्यासाठी समतोल सातत्याने प्रयोग करते. शिबिरातील मुले ५ ते १५ वयोगटातील असतात, शिवाय हि मुले बाहेर राहिली असल्यामुळे काम करण्याची सवय असते त्यामुळे आम्ही त्यांना काम न देता प्रशिक्षण म्हणून प्रयोग करतो.\nदिपावली सणाचे महत्त्व अनेक गोष्टींनी महत्त्वाचे आहेत. यामध्ये दिवा हा त्यातला मुख्य बिंदू आहे. या दिव्याला वेगवेगळे रंग, आकार, नक्षीकाम मुलांनी आपल्या विचारांनी करावेत म्हणून अभिजीत , रश्मी व त्यांच्या मित्रांचा समुह मागील २ वर्षापासून मुलांना मनपरिवर्तन शिबिरात प्रशिक्षण देत आहे. शिबिरात अनेक पणत्या आणल्या जातात यामध्ये काही पणत्या मुलांकडून खराबही होतात परंतु तेच अपेक्षित असते कारण मुलांना त्यामध्ये जास्त आनंद मिळतो त्यातूनच नवीन कलाकृती तयार होते. मुले मनाने त्यात रंग भरतात म्हणूनच या एकत्रीकरणाला नाव दिले आहे “मैत्री जीवांचे”.\nए शक्त्या चल पळ पायात वान्हा नको घालू पळ लवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Details?NewsId=5759232311908307194&title=kolhapurche%20ekke&SectionId=5558684710106539970&SectionName=%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3", "date_download": "2018-11-17T02:12:21Z", "digest": "sha1:26YBDDIZGWWUCP2KILVPNQICWAH55KU5", "length": 19027, "nlines": 111, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "काेल्हापूरचे एक्के", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nकोल्हापूरचे खेळाडू केवळ करवीरनगरीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मैदानं गाजवली आहेत. या यादीत रिची फर्नांडिस, सुरेश मंडलिक, शिवाजी पाटील, विजय कदम, किशोर खेडकर, कैलास पाटील, विश्वास कांबळे, अकबर मकानदार, सुधाकर पाटील, विक्रम पाटील अशा अनेक ज्येष्ठांची नावं घेता येतील. उदयोन्मुख खेळाडूंमध्ये अनिकेत वरेकर आणि प्रवीण कणसे यूथ ड्रिम क्लबकडून सध्या जर्मनीमध्ये खेळत आहेत. १७ वर्षांखालील वर्ल्डकप फूटबॉलमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेल्या अनिकेत जाधवनंही लक्ष वेधून घेतलं आहे. आता यंदाच्या इंडियन सुपर लीगमध्ये सुखदेव पाटील (दिल्ली डायनामोज) आणि निखिल कदम (नॉर्थ ईस्ट युनायटेड) हे दोन कोल्हापूरचे एक्के मैदानावर वेगळी छाप पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.\nदिल्ली डायनामोजचं ‘नाक’ असं म्हणतात, की गोली हे संघाचं नाक असतं. नाक जेवढं देखणं तेवढं व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं. तसंच गोलकीपरच्या परफॉर्मन्सचा संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा असतो. यंदाच्या इंडियन सुपर लीगमध्ये एक गोलकीपर कोल्हापूरचं आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार आहे. त्याचं नाव आहे सुखदेव पाटील. सुखदेव हा कोल्हापूरच्या गुणी खेळाडूंपैकी एक. पेनल्टी स्पेशालिस्ट अशीही त्याची ओळख आहे. सहा फूट दोन इंच उंच असलेला जिगरबाज सुखदेव गोलपोस्ट पुढे उभा राहिला, की पेनल्टी मारणाऱ्याचा निम्मा आत्मविश्वास गळून जातो.\nसुखदेव यंदा तिसऱ्यांदा इंडियन सुपर लीगमधून खेळणार आहे. सुरुवातीला एफसी गोवा आणि गेल्या वर्षीपासून दिल्ली डायनामोजचं तो प्रतिनिधित्व करतोय. सध्या भारतीय फूटबॉल टीमचा तो सेकंड गोलकीपर आहे. मात्र आयएसएलमध्ये तो दिल्ली डायनामोजचा आधारस्तंभ आहे. भारतीय संघातून खेळताना मिळणाऱ्या अनुभवाचा आयएसएलमध्ये फायदा होईल, असं सुखदेवला वाटत आहे.\nकागल तालुक्यातील वाळवे खुर्द इथं जन्मलेल्या सुखदेवनं २००७मध्ये पुण्याच्या क्रीडाप्रबोधिनीत प्रवेश मिळवला. शालेय राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेत विविध विजेतेपदं मिळवून देण्यात गोलरक्षक सुखदेवनं महत्त्वाची भूमिका बजावली. सुखदेव आयएसएल खेळणारा कोल्हापूरचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यामु���े त्याच्या कामगिरीकडे कोल्हापूरकरांचं अधिक लक्ष असतं. गोव्याकडून खेळताना तो अगदीच नवखा होता. सामन्यात मैदानावर उतरायची संधी फारशी मिळाली नाही. पण, दिल्ली डायनामोजकडून खेळताना मुख्य गोलकीपर म्हणून सुखदेव मैदानात उतरतो. जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल न्यूअरला तो त्याचा आयडॉल मानतो.\nसुखदेवला व्यावसायिक फूटबॉलचे दरवाजे खूप लवकर उघडले. आयएसएलमधील गोवा एफसी आणि दिल्ली डायनामोज तर आहेच, शिवाय डीएसके शिवाजीयन्स, मिनेरवा अॅकॅडमी आणि ओएनजीसीकडूनही सुखदेव फूटबॉलच्या मैदानात उतरला आहे. विशेष म्हणजे, १९ आणि २३ वर्षांखालील भारतीय फूटबॉलसंघातही सुखदेवचा समावेश होता. आता तो भारताच्या मुख्य फूटबॉलसंघाचा घटक आहे. भारतीय संघासोबत सुखदेव ऑस्ट्रेलियाला गेला होता. वीस दिवसांच्या दौऱ्यात भरपूर सामने खेळता आल्यानं चांगला अनुभव मिळाल्याचं सुखदेव सांगतो. विदेशातील व्यवसायिक फूटबॉलसंघांशी खेळताना व्यावसायिक फूटबॉल आणखी जवळून कळतो. त्याचा फायदा आम्हाला सॅफ इंटरनॅशनल स्पर्धेत झाला. बांगलादेशमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला होता. मालदिवविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला असला, तरी उपविजेतेपदही आत्मविश्वास वाढवणारं आहे, असं त्याला वाटतं. सुखदेवसह भारतीय संघातले चार खेळाडू दिल्लीच्या संघात आहेत. त्यामुळे आमच्या संघाचं पारडं थोडं जड आहे, असा दावा सुखदेवनं केलाय.\n‘नॉर्थ ईस्ट युनायटेड’चे ‘विंग्ज’\nफूटबॉलची थोडीफार जाण असलेल्या प्रत्येकाला मोहन बागान क्लब माहीत असतो. कोलकात्यातील हा क्लब देशातील सर्वांत जुन्या क्लबपैकी एक. या क्लबपर्यंत पोहोचणं अनेक फूटबॉलपटूंना शक्य झालं नाही, पण कोल्हापूरच्या निखिल कदमनं एक वर्ष या संघाचं प्रतिनिधित्व करून स्वतःला वेगळ्या उंचीवर नेलं. गेल्या वर्षी आय लीगमध्ये निखिल मोहन बागानकडून खेळला आणि त्या फरफॉर्मन्सच्या जोरावर या वर्षी तो इंडियन सुपर लीग खेळतोय. निखिलचा खेळ पाहून त्याला सुपर लीगसाठी अनेक संघांकडून ऑफर होती. अखेर गुवाहाटीच्या नॉर्थ ईस्ट युनायटेड क्लबकडून मैदानात उतरण्याचं त्यानं निश्चित केलं. सीझनमधील आणि आयएसएलच्या पहिल्याच सामन्यात निखिलला इमर्जिंग प्लेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे कोल्हापूरच्या मातीतला हा रांगडा गडी यंदाच्या ���ीझनमध्ये धुमाकूळ घालणार असं दिसतंय.\nमुळात फूटबॉल हा निखिलच्या रक्तातच आहे. वडील सुरेश कदम कोल्हापुरात एसटीच्या संघाकडून खेळायचे, तर काका राजेंद्र कदम यांनी कोल्हापूर पोलिस, महाराष्ट्र पोलिस आणि शिवाजी तरुण मंडळ या संघांचं प्रतिनिधित्व केलं. निखिल घडला काकांच्या तालमीतच. त्यांच्या हाताला धरून मैदानात जाताना निखिलला खेळाची गोडी लागली. आज, मी जे काही आहे, ते काका आणि वडिलांमुळे असं निखिल सांगतो. फूटबॉलमधील निखिलची गोडी लक्षात आल्यानंतर त्याला पुण्यातील क्रीडाप्रबोधिनीमध्ये पाठवण्यात आलं. तिथे निखिलमधून त्याच्यातला व्यावसायिक फूटबॉलपटू घडला.\nफूटबॉलमध्ये दोन्ही पायांनी त्यात ताकदीनं किक मारणं, काहीसं अवघड असतं. पण, निखिलनं हे अवघड सोपं करून दाखवलंय. मेस्सीला आदर्श मानणारा निखिल डावखुरा आहे. पण, संघात विंगर म्हणून तो उडव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंनी खेळू शकतो. हीच त्याच्या खेळाची ताकद आहे. त्यामुळे संघातील इतर दहा खेळाडूंमध्ये तो वेगळा ठरतो.\nक्रीडाप्रबोधिनीनंतर पुणे एफसीकडून खेळताना निखिलनं संघाला अनेक सामने एकहाती जिंकून दिले. आय लीगच्या एका सीझनमध्ये तर सर्वाधिक सहा गोल निखिलच्या नावावर होते. त्यानंतर डीएसके शिवाजीयन्स, मुंबई एफसी असा प्रवास करत तो मोहन बागानमध्ये दाखल झाला. या क्लबकडून खेळाताना तेथील समर्थकांनी निखिलला अक्षरशः डोक्यावर घेतलं. कोलकात्यातील तो सगळा अनुभव खूपच वेगळा असल्याचं निखिल सांगतो. तो म्हणाला, ‘मोहन बागाननं मला लोकप्रियता मिळवून दिली. तिथल्या प्रत्येक सामन्यागणिक माझा अनुभव वाढत गेला. मोहन बागानसारख्या व्यावसायिक क्लबकडून खेळण्याची संधी खूपच मोठी होती. गेल्या वर्षी मोहन बागानविरुद्ध ईस्ट बंगाल हा सामना मी खेळलो. हे दोन्ही क्लब एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी. पण, सामन्यानंतर ईस्ट बंगालच्या काही समर्थकांनी माझी प्रत्यक्ष भेट घेऊन कौतुक केलं. हे माझ्यासाठी खूपच वेगळं होतं.’ सुपर लीगसाठी आमच्या संघाची तयारी खूप चांगली झाली आहे. गुवाहाटीमध्ये आमचा प्री टूर्नामेंट कॅम्प झाला. आयएसएलमध्ये गोव्याविरुद्ध पहिला सामना बरोबरीत सुटला. मला अॅवॉर्ड मिळालं असलं, तरी अजून खूप सामने आहेत आणि गाजवायचे आहेत, असं निखिलनं सांगितलं.\nस्मृतीची जिद्द पुणे, नाशिक, जळगावात सुवर्णाध्याय सुपरमॉमला आस ग्रँडस्लॅमची दसऱ्यापासून पुन्हा रंगभूमीवर ‘झी मराठी अॅवॉर्ड्स’ नॉमिनेशन पार्टी - मालिका कलाकारांचा जल्लोष\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5655743651957707422", "date_download": "2018-11-17T03:08:09Z", "digest": "sha1:7HDMMVRP6GYRD5LFCBZNNAZ3KPMATWRR", "length": 3832, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nआपल्या अंतर्यामी वसलेल्या प्राणस्वरूपी ईश्वराची ओळख होण्याचा ॐकारसाधना हा राजमार्ग आहे. यातून निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी कंपने आणि स्पंदने यामुळे मेंदू, शीर्षस्थ व कंठस्थ ग्रंथी, विविध नाड्या, ज्ञानेंद्रिये यांना चैतन्य लाभते व त्यांचे ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD/", "date_download": "2018-11-17T02:04:47Z", "digest": "sha1:UA2BIZ4JEC6K6JFTOE7AT7SOXVMJGN2T", "length": 10070, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलीस बंदोबस्तात होणार भामा-आसखेडचे काम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोलीस बंदोबस्तात होणार भामा-आसखेडचे काम\nशेतकऱ्यांची जमिनीच्या बदल्यात जमिनीची मागणी : प्रश्‍न अधिकच बनला जटील\nपुणे – भामा-आसखेड पाणी योजनेचा तिढा काही सुटण्यास तयार नाही. जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली पाहिजे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केल्यामुळे हा प्रश्‍न अधिकच जटील बनला आहे. आता महापालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोस्तात प्रकल्पाचे काम करण्याचा निर्णय घेतला असून, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडून बंदोबस्त मागवण्यात आला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून भामा-आसखेड प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले आहे. पावसामुळे काम बंद ठेवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती होती. प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त काम बंद केल्याचे समोर आले आहे. 2014 साली सुरू झालेला हा प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. जुलै 2018 ही प्रकल्पासाठी अंतिम मुदत आहे.\nजिल्हाधिकारी नवलकुमार राम यांनी भामा-आसाखेड प्रकल्पाविषयी बैठक बोलावली होती. प्रकल्पबाधितांना जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याची मागणी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केली आहे. खेड तालुक्‍यामध्येच प्रकल्पबाधितांना जमीन हवी आहे. एकूण 1 हजार 800 प्रकल्पबाधित असून, सुमारे दोन हजार 500 हेक्‍टर जमीन पुनर्वसनासाठी लागणार आहे. येथील नागरिकांना रोख मोबदला नको आहे. त्यामुळे ते काम करू देत नाहीत. मात्र, आता पोलीस बंदोबस्तामध्ये काम करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी सांगितले.\nप्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पोलीस आयुक्त के. वेंकटेशन यांची भेट घेवून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यानुसार बंदोबस्त देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसामध्ये प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प प्रमुख प्रवीण गेडाम यांनी दिली.\n380 कोटींचा प्रकल्प 600 कोटींवर\nवारंवार प्रकल्पाला विरोध होत असल्यामुळे 380 कोटी रुपयांचा प्रकल्प 600 कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे वडगावशेरी भागातील 14.50 लाख नागरिकांना पाणी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूर्व भागाला योग्य पाणीपुरवठा होत नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. वारंवार प्रकल्पग्रस्तांची आंदोलने होत असल्यामुळे जुलै 2018 काम पूर्ण होण्यासाठी उजाडणार आहेत. नगररस्ता, कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी या भागाला 2041 पर्यंत पाणीपुरवठ्याचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleट्रम्प यांचे निर्णय देशाला हानिकारक – अमेरिकन अधिकारी\nNext articleसर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वागतार्ह\nडीएसके प्रकरण : जमा रक्कमेचे वाटप कसे करता येईल, याचा आराखडा सादर करा\n389 प्राध्यापकांना मानधन वाढीचा लाभ\nपर्यावरण एनओसीचे अधिकार स्थानिक स्वराज संस्थांकडे\nखटले तडजोडीत निकाली काढण्याचे प्रयत्न\nहोर्डिंग दुर्घटनेचा अहवाल आठवडाभरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/BJP-ShivSena-alliance-need-for-overall-development-of-the-state/", "date_download": "2018-11-17T02:23:21Z", "digest": "sha1:7RRTFWE3ZJLZKX5VYDRP5R3S6ZARL4NW", "length": 4326, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-शिवसेना युती गरजेची | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-शिवसेना युती गरजेची\nराज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-शिवसेना युती गरजेची\nराज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-सेना युती होणे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार केले.\nत्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्‍वर येेथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी (दि.12) भेट दिली. त्र्यंबकराजाच्या मंदिरात दोघांनी पूजा, अभिषेक केला. ना. मुनगंटीवार व केसरकर यांनी मंदिराच्या परंपरेची तसेच पौराणिक माहात्म्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अधिकार्‍यांच्या कडून घेतली.\nयाप्रसंगी ना. केसरकर म्हणाले की, मागील पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्याचे वाटोळे केले. तेव्हाचा 4.5 टक्क्यांवर असलेल्या विकासाचा दर हा गेल्या तीन वर्षांत 9 टक्क्यांपर्यंत आला आहे. यामुळेच सर्वसामान्य, शेतकरी, दलित, आदिवासी या सर्वांसाठी सरकार उत्तम काम करत असून ही विकासाची गती वाढविण्यासाठी येत्या आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षाची युती होणे आवश्यक आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/no-helmet-no-petrol-issue-in-belgaum/", "date_download": "2018-11-17T02:23:19Z", "digest": "sha1:M64QMPIOEUULXNO4ZERMLWAX23C7NRUU", "length": 7057, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ने काय साधले? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ने काय साधले\n‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ने काय साधले\nहेल्मेटसक्तीला दुचाकीस्वारांकडून दाद मिळत नस��्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस प्रशासनाने शहर उपनगरासह जिल्ह्यात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहीम सुरू केली. मोहिमेस अपेक्षित यश मिळालेच नाही. बुधवार 21 फेब्रुवारपासून मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. बुधवार दि. 7 मार्चला पंधरवडा उलटला. मोहिमेतून पोलिस प्रशासनाने पंधरवड्यात काय साधले मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन हतबल ठरले का मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन हतबल ठरले का असा सवाल शहरवासीयांतून केला जात आहे.\nउच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धारवाड येथे हेल्मेट सक्तीच्या मोहिमेनंतर बेळगावातही पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजाप्पा यांच्या आदेशानुसार ती सुरू झाली. याला दुचाकीस्वारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने काही दिवसात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अशी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.\nयासाठी मंगळवार दि. 20 फेबु्रवारी रोजी पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, वाहतूक पोलिस उपायुक्त महानिंग नंदगावी, वाहतूक एसीपी महांतप्पा मुत्तीनमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पेट्रोल पंप मालकांची बैठक घेतली. या बैठकीत नो हेल्मेट नो पेट्रोल मोहीम जाहीर केली. यासाठी दि. 21 फेबु्र. पासून शहरातील काही पंपांवर 1 पोलिस कॉन्स्टेबल दिला. मात्र केवळ चार दिवसातच बंदोबस्त हटविल्याने पेट्रोल पंप व्यवस्थापकानीही सक्‍तीकडे दुर्लक्ष केले. दारात आलेले ग्राहक का सोडावेत, अशा मानसिकतेत पंप व्यवस्थापन आहे.\nपोलिस प्रशासनाने पंप प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की, बंदोबस्त हटविला तरी पंपावर असणार्‍या सीसीटीव्हीचा आधार घेऊन विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल दिल्यास व्यवस्थापनासह दुचाकीस्वारांवर कडक कारवाई केली जाईल. मात्र पंधरा दिवसात अशा कारवाईबाबत काहीच झाले नाही. यामुळे पंप प्रशासनाने व दुचाकीस्वारांनी मोहिमेस हरताळ फासला आहे.\nपहिल्या दोन-तीन दिवसात पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजाप्पा यांनी काही पंपांवर जाऊन पाहणी केली. मात्र त्यांनी कारवाईबाबत दिलेला इशारा हवेतच विरला आहे. वाहतूक पोलिसही आपल्या सवडीप्रमाणे कारवाई करत आहेत. यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार मोकाट आहेत. शहरातून बाहेर जाणार्‍या काही मार्गावर वाहतूक पोलिसांचे पथक कधी-कधी कारवाई करत आहे. या कारवाईत सातत्य हवे. कारवाईत सातत्य नसल्याने विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर जरब बसेल. मात्र नव��याचे नऊ दिवस होऊ नयेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Chhota-Shakeels-death-Discuss-in-the-Underworld/", "date_download": "2018-11-17T03:06:00Z", "digest": "sha1:TFKBMJEFND6336A5SXRCEZKGJW6XODDO", "length": 9321, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छोटा शकीलच्या मृत्यूची अंडरवर्ल्डमध्ये चर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › छोटा शकीलच्या मृत्यूची अंडरवर्ल्डमध्ये चर्चा\nछोटा शकीलच्या मृत्यूची अंडरवर्ल्डमध्ये चर्चा\nकुख्यात मोस्टवॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम याचा खास हस्तक मोहम्मद शकील बाबू मियान शेख उर्फ छोटा शकील (57) याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने अंडरवर्ल्ड जगतामध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच शकील हा दाऊदपासून वेगळा झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने अफवांचा बाजार गरम झाला आहे. मात्र, ही शुद्ध अफवा असल्याचा निर्वाळा ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी दिला आहे.\nछोटा शकील हा त्याची दुसरी बायको आयेशा हिच्यासोबत कराचीतील डीएचए कॉलनीमध्ये असलेल्या क्रमांक डी 48 मध्ये वास्तव्य करत होता. 6 जानेवारीला इस्लामाबादमध्ये काही साथीदारांची बैठक घेण्यासाठी गेला असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तात्काळ त्याला रावळपिंडीतील कंबाईन वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अशी एक माहिती समोर येते आहे.\nदुसर्‍या माहितीनुसार, छोटा शकीलसोबत संबंध ठेवणे जड जाऊ लागल्याने आयएसआयने त्याला ठार केले. दोन दिवस त्याचा मृतदेह शवागरामध्ये ठेवल्यानंतर विमानाने कराची येथे नेण्यात आला आणि तेथेच त्याचा दफनविधी पार पडला. दफनविधीनंतर त्याची दुसरी बायको आयेशा आणि कुटुंबातील इतर सदस्यांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे.\nशकीलच्या खास साथिदाराचे त्याच्यानातेवाईकां��ोबत बोलणे होत असलेले एक रेकॉर्डींग हाती लागल्याचा दावा करण्यात येत असून यातून शकीलच्या मृत्यूचे वृत्त बाहेर आले आहे.\nछोटा शकीलने आपल्यासारखाच दिसणारा कराचीमधील रहीम मर्चंट उर्फ डोगला याला आपल्यासारखे बोलणे, वागणे आणि वावरण्याचे प्रशिक्षण दिले होते. गेल्या दोन दशकापासून डोगलाच सर्व हस्तकांशी आणि प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होता. आयएसआयच्या मदतीनेच शकील सर्व शस्त्रास्त्रांचे व्यवहार करत होता. शकीलच्या जाण्याने दाऊदला हादरा बसला आहे. जानेवारी महिन्यात त्याला उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते.\nशकीलचा हस्तक बिलाल, मोहम्मद राशीद, इक्बाल सलीम, युसूफ राजा आणि परवेश खवजा याच्यासह पाकिस्तानातील साथिदार डी कंपनीपासून वेगळे झाले आहे. त्यामुळे भारतामध्ये परतण्याचा दाऊदने मन बनविल्याचीही माहिती समोर येत आहे. छोटा शकीलच्या मृत्यूच्या बातमीला आयएसआय किंवा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दुजोरा दिला नसल्याने वेगवेगळ्या चर्चांंंना उधाण आले आहे.\nदाऊदचा भाऊ अनिस इब्राहीमसोबत असलेले वाद आणि त्याचा टोळीमध्ये वाढलेला हस्तक्षेप यामुळे शकील हा दाऊदपासून वेगळा झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. शकील वेगळा होऊन पाकिस्तानाच दुसर्‍या ठिकाणी राहात आहे. तसेच त्याने पाकिस्तान सोडून अन्य देशात बस्तान थाटल्याचीही माहिती समोर येत आहे. या माहितीमुळेच शकीलचा शोध घेण्यासाठी त्याच्या मृत्यूची बातमी पसरवली जात असल्याचेही बोलले जाते.\nछोटा शकीलच्या मृत्यूची अंडरवर्ल्डमध्ये चर्चा\nकाळ्या जादूने बरे करण्याच्या नादात आईने घेतला मुलीचा बळी\nहिवाळी नव्हे, पावसाळी अधिवेशन नागपुरात\nहोय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे\nमराठी सिनेमांना मल्‍टिप्‍लेक्‍सचा नकार का\nहिंदीवाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही : मनसे\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्���व्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pmpl-city-bus-fire-issue-in-pune/", "date_download": "2018-11-17T02:25:57Z", "digest": "sha1:RVU4PXP4NE56CPTAPEB7JMRY5IGBAXUG", "length": 2623, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे :पीएमपीएल बस आगीत भस्मात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे :पीएमपीएल बस आगीत भस्मात\nपुणे :पीएमपीएल बस आगीत भस्मात\nहडपसर गाडीतळ येथे उभा केलेल्या पीएमपी बसला भीषण आग लागली. या आगीत बस भस्मात पडली आहे. दरम्यान ही बस सीएनजी गॅसची होती. अग्निशामक दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. आज सकाळी हा प्रकार सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. आगीचे कारण समजू शकले नाही.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Leopard-in-phaltan-city/", "date_download": "2018-11-17T03:13:50Z", "digest": "sha1:ISRRLCVH7UJM7N3D3GWC7AJWYU4GABWC", "length": 7697, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " होय, तो बिबट्याच...! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › होय, तो बिबट्याच...\nफलटण शहरात मंगळवारी रात्री 1.30 वाजता सिटी प्राईड सिनेमाच्या आवारात सीसीटीव्हीत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी शहरात विविध ठिकाणी बिबट्या आढळल्याचे दै. पुढारीने प्रसिद्ध केल्यानंतर बिबट्याबाबत माहिती घेतली जात होती. दरम्यान, वनखाते, पोलिस, नगरपालिका यांनी त्याच्या शोध मोहिमेला सुरुवात करण्याबरोबर नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.\nफलटण शहरात दि. 28 रोजी सकाळी 5.30 वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ येथे शहराच्या मध्यवर्ती भागात एक व्यापारी परगावी निघाले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर वनखात्याच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी शहरासह परिसर अक्षरश: पिंजून काढला. मात्र त्यांना कोठेही बिबट्या आढळला नाही. तथापी, विमानतळ परिसरात काहीं��ी बिबट्या पाहिल्याचे त्यांना सांगितले.\nबुधवार दि. 29 रोजी सकाळी बारस्कर चौकातील एका मंदिरात बिबट्याने दर्शन दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याची खातरजमा होवू शकली नाही दरम्यान, शहरातील गजानन चौक येथील सिटीप्राईड (जुने नामवैभव) थिएटरच्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात रात्री 1.30 वाजता बिबट्या थिएटर आवारात फिरताना व त्यानंतर कुंपण भिंतीवरुन उडी मारुन बाहेर जाताना चित्रीत झाल्याचे दिसले. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून बिबट्या फलटण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान, वन खाते व पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जात असून नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जावू नये, मात्र सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना बिबट्या आढळून आलेल्या सिटी प्राईड सिनेमा येथे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी जावून सीसीटिव्हीत कैद झालेला बिबट्या पाहिल्यानंतर रखवालदार व अन्य कर्मचार्‍यांशी चर्चा चर्चा केली.\nयानंतर रघुनाथराजे यांनी वनखात्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी व नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, मिलिंद नेवसे, पालिका अधिकार्‍यांशी चर्चा करुन नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना दिल्या. पालिका व वनखात्याच्या वाहनातून फलटण शहर व कोळकी, जाधववाडी, ठाकुरकी, फरांदवाडी, अलगुडेवाडी ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती देवून सकाळी फिरावयास जाणारे नागरिक, विद्यार्थी-पालक व नागरिकांनी सावध करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.\nएड्स हद्दपारीसाठी आता निर्णायक लढा\nमुजवलेल्या विहिरीवरील मोटारीचेही वीज बिल\nमहामार्गावर सुसज्ज रुग्णालयाची मागणी\nसातारा : खंबाटकी बोगद्यानजीक अपघात, १४ विद्यार्थी जखमी\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/474297", "date_download": "2018-11-17T02:59:28Z", "digest": "sha1:EMIAK4QO3NS5DOLAR3YMSFY3EZDFYP4G", "length": 4320, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ईपीएफ वेतन मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव मागे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ईपीएफ वेतन मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव मागे\nईपीएफ वेतन मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव मागे\nकर्मचारी निर्वाहनिधी संघटनेने ईपीएफओने सध्याचे वेतन मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव मागे घेतला. सध्या 15 हजार रुपयांचे वेतन असणाऱयांकडून पीएफ जमा करण्यात येत होता. ही मर्यादा 25 हजारापर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव होता. यामुळे देशातील 1 कोटी कर्मचाऱयांना पीएफचा लाभ मिळणार होता. अर्थ मंत्रालयाच्या दबावातून हा निर्णय ईपीएफओने मागे घेतला अहा कामगार संघटनांचा आरोप आहे. सध्या 15 हजार रुपये मूळ वेतन आणि डीए असणाऱया कर्मचाऱयांना पीएफ देणे अनिवार्य आहे. सीबीटीच्या अजेंडय़ावर अनेक महिन्यापासून हा प्रस्ताव होता. अर्थ मंत्रालयाच्या दबावातून हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.\nआशियाई संकेताने बाजारात दमदार तेजी\nऍपल इंडिया प्रमुखांचा राजीनामा\nएअर इंडियाचे ‘किंगफिशर’ होऊ देणार नाही \nसोने-चांदी दरात अल्प घसरण\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/21.html", "date_download": "2018-11-17T02:21:54Z", "digest": "sha1:WOAKUBT52DLQRWHHQOCXUT3KG522KQCO", "length": 4818, "nlines": 92, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन २१ नोव्हेंबर २०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन २१ नोव्हेंबर २०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन २१ नोव्हेंबर २०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nधुराडे पेटविण्याचे काम मी केले, आता ऊस देण्याचे काम सभासदांचे - डॉ सुजय विखे.\nरस्त्यात कुठेही स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावरच लघुशंकेला जावे लागले - प्रा.राम शिंदे.\nकोपरगावात भररस्त्यात विद्यार्थिनीच्या डोक्याला लावली बंदूक \nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nमंदिरांसंदर्भात मनपाच्या भुमिकेचा निषेध.\nआश्वीच्या राम मंदिरात चोरीने उडाली खळबळ.\nअंजली व नंदिनी गायकवाडच्या सुरांची मैफील.\nगैरप्रकारात सामील लाभार्थी, अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashikites-welcomed-cp-ravindra-singal/", "date_download": "2018-11-17T02:20:24Z", "digest": "sha1:VYYDO62FRVYBTKDMCHDK4Z36C4YH6SFX", "length": 8961, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आयर्नमॅन रविंद्र सिंगल यांचे नाशकात जंगी स्वागत | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nआयर्नमॅन रविंद्र सिंगल यांचे नाशकात जंगी स्वागत\nनवीन नाशिक | फ्रान्समध्ये नुकतीच पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पूर्ण करत आर्यनमॅन किताब मिळवला.\nया किताबानंतर नाशिकचे नाव जगभर पोहोचवल्याने भारावलेल्या नाशिककरांनी आज दुपारी शहरात परतलेल्या आयुक्त रवींद्र सिंगल यांचे जल्लोषात स्वागत केले.‍\nपाथर्डी फाटा येथे या स्वागतासाठी खास मंच उभारून पायघड्या अंथरल्या होत्या. यावेळी नाशिककरांसोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.\nपोलिस आयुक्त सिंगल यांनी फ्रान्समधील ही स्पर्धा १७ तासांत पूर्ण करावयाची असते. मात्र डॉ. सिंगल यांनी ही स्पर्धा १५ तास आणि १३ मिनिटातच पूर्ण केली. याआधी सुपर मॉडेल मिलिंद सोमण, आयजी कृष्णप्रकाश यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. ४ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग व ४२ किमी रनिंग अशा या स्पर्धेचे स्वरूप असते.\n२०१८ च्या स्पर्धेत नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी ही स्पर्धा जिंकल्यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला.\nPrevious article‘स्त्री’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई\nNext articlePhoto Gallery : बॉलीवूड थीमपार्कमध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/beauty-in-konkan/", "date_download": "2018-11-17T03:13:47Z", "digest": "sha1:BJH4NQCIKY5KI6RSE3LLS2BFOK2HS4WH", "length": 27303, "nlines": 271, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिंधुदुर्गात येवा!पॉटभर खावा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nआज अनेक पर्यटक कोकणात फिरायला येतात… त्या सर्वांची रसवंती पूर्ण करण्याची जबाबदारी येथील स्थानिकांनीच उचलली आहे. आज तळकोकणातील प्रत्येक घरातून पर्यटकांना त्यांच्या आवडीचे अस्सल कोकणी पदार्थ अगदी ताजे आणि माफक दरात पुरविले जातात..\nकोकण…निसर्गसौंदर्याने पुरेपूर…समृद्ध…पण ही समृद्धी केवळ पाहण्यापुरतीच मर्यादित नाही, तर कोकणची खाद्यसंस्कृतीही तितकीच वैविध्यपूर्ण… समृद्ध… केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक अमराठी पर्यटकही कोकण फिरायला… खास कोकणी पदार्थ चाखायला कोकणात येतात. आज कोकणात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स उभी राहिली आहेत. उत्तम प्रतीची निवासस्थाने आहेत. पण तेथे अस्सल कोकणी पदार्थ मिळतातच असे नाही. किंबहुना खरे तर मिळतच नाहीत.\n‘येवा, कोकण आपलोच आसा’ या सिंधुदुर्गवासीयांच्या हाकेने सर्वांनाच भुरळ घातली. निसर्गदेवतेने भरभरून दिलेले विपुल सृष्टीसौंदर्य नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले. प्रत्येक तालुक्यातील मिठास अशी बोलीभाषा, खाण्याजेवणाची पद्धत फार वेगळी आहे. येथील पर्यटन हे एक रोजगाराचे साधन बनले असून जिल्हय़ात दाखल होणाऱया पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी आता घरोघरी खानावळी, भोजनालये उभी राहिली आहेत. सध्या सुट्टीचा मोसम असल्याने पर्यटनालाही जोर चढला आहे. विविध स्थळांना भेटी देताना खाण्यापिण्याची हौस तर यांच्याकडून पूर्ण होऊ लागली आहे.\nसिंधुदुर्ग किंवा संपूर्ण कोकणातच स्थानिक लोक आपापल्या धंदा व्यवसायात मग्न होते. पण कोकणात येणाऱया पर्यटकांना त्याच ठिकाणचे खास जेवण हवे असते. खास त्या मातीतला स्पेशल मेन्यू शोधत हे पर्यटक सिंधुदुर्गात येतात तेव्हा मोठमोठय़ा हॉटेलांमध्ये जाण्यापेक्षा त्यांना स्थानिकांकडे तो खास मेन्यू मिळू लागला. म्हणून मग या स्थानिकांनी आपापले व्यवसाय सांभाळून पर्यटनाचा हंगाम आला की पर्यटकांसाठी स्थानिक पद्धतीचे जेवण उपलब्ध करून देण्याचा धंदाच सुरू केला. इतर वेळी त्यांचा व्यवसाय सुरूच राहातो. ‘पॉटभर खावा नि मस्त ऱहवा’ असं सांगत सिंधुदुर्गवासी याच उद्देशाने आता या पर्यटन उद्योगात उतरू लागला. एक वेळ अशी होती वर्षातून एकदाच शेती, मासेमारी करायची किंवा इतर कामधंदे करून आपली उपजीविका करायची, कुटुंबातील काही सदस्य नोकरीधंद्यानिमित्त शहरात असायचे. त्यामुळे पैशाचे पाठबळ असायचे. मात्र आता सुशिक्षित तरुणांनी आपापल्या गावातच उद्योग-व्यवसाय करण्यावर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आपली चटकदार खाद्यसंस्कृतीतूनच पैसा कमवायचे त्यांनी ठरवले आहे.\nवैभववाडीतील वाभवे गावात वैजयंती कदम यांनी आपला शेतीव्यवसाय सांभाळून हा खानावळीचा जोडव्यवसाय सुरू केला. वैभववाडीत नापणे, सैतवडा धबधबा प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांतून पर्यटकांचा या ठिकाणी ओढा असतो. कदम यांनी तयार केलेली नाचणीची भाकरी आणि डांगर, पिठी-भाताची चव जिभेवर रेंगाळतच राहाते. याशिवायही सातकाप���याचे घावणे, आंबोळी चटणी, मांसाहारीमध्ये वडे-मटण यांसारखे इतरही मेनू तेवढेच उत्कृष्ट बनवतात.\nसारंग यांचे ‘खेकडय़ाचे सार’\nवेंगुर्ले तालुक्यातील कोरजाई गावात अजय सारंग यांनी पर्यटकांसाठी खास घरगुती जेवणाची सोय केली आहे. त्यांनी तयार केलेले खेकडय़ाचे सार हा मेनू सध्या खूपच प्रसिद्ध झाला आहे. शाकाहारी तशीच मांसाहारी जेवणाची हौस या ठिकाणी पूर्ण होते. साधारण १५० ते १८० या माफक दरात भरपेट जेवण देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. पर्यटकांसाठी नदीतील होडी सफरही ते घडवतात. सातजणांच्या ग्रुपला होडीतून काही ठराविक दर आकारून मालवणच्या देवबाग संगमापर्यंत ते फेरफटका मारून आणतात.\nवेंगुर्ले रेडीमधील बोंबडोजीची वाडीमधील बागायतकर यांची दत्तनिवारा खानावळ सध्या सात्त्विक जेवणासाठी प्रसिद्ध आहे. येथील द्विभुज गणपती मंदिरात येणाऱया भाविकांसाठी संकष्टीनिमित्त उकडीचे मोदक, तांदळाची भाकरी, वरणभात, ताक, सोलकढी असे शुद्ध शाकाहारी जेवण ८० रुपयांत दिले जाते. पर्यटकांनी मागणी केलेली चून (खोबऱयाची) कापे येथील प्रसिद्ध मेवा आहे.\nकोकणातील प्रत्येक घर आपापल्या परंपरेनुसार एकेका खाद्यपदार्थामध्ये तरबेज असते. नगर परिषदेच्या कार्यालयासमोर एका गाळय़ात पेडणेकर यांनी घरगुती पद्धतीचे तयार केलेले चिकन पर्यटकांच्या आवडीचा विषय बनले आहे. आपली शेतीवाडी सांभाळून खास पर्यटकांसाठी त्यांनी हा मेनू तयार केला आहे. घरात चिकन तयार करायचे असेल तर अगोदर काही दिवस बेत आखला जातो. मात्र सावंतवाडीत सकाळी ७ वाजल्यापासून चिकन-पाव ही अलीकडे फेमस झालेली डिश उपलब्ध आहे.\nमालवण तालुक्यातील चिवला बीचवरील असलेले बंडू कांबळी यांच्या ‘किल्ला रिसॉर्ट’ने पर्यटकांच्या पोटापाण्याची चांगलीच व्यवस्था केली आहे. ‘मागाल ते मिळेल’ अशी येथील पद्धत आहे. सकाळी घावने, चटणी-आंबोळी, शेवया आणि रस नाश्त्यासाठी मिळतोय. दुपारच्या जेवणाला बांगडा, सुरमई, पापलेट फ्राय अशा आपल्या पसंतीच्या डिशही उपलब्ध आहेत. बाहेरील हॉटेलपेक्षा येथील दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत. कांबळी यांची नम्र आणि विनयशील वागणूक पर्यटकांना त्यांच्याकडे ओढून घेण्यात यशस्वी ठरलीय. त्यामुळे लोकही दूरदूरवरून येतात ते बंडू कांबळी यांचं नाव घेऊनच… बऱयाचदा काही हॉटेल्सही त्यांच्याकडून खास मालवण�� पद्धतीचे जेवण मागून घेतात.\nखाडी सफर आणि मच्छीचा आस्वाद\nवेंगुर्ले दाभोसवाडा येथील स्वामिनी महिला बचत गटाने मॅनग्रोव्हस् इको टूरिझम तयार केले आहे. या ठिकाणी होडय़ांमधून पर्यटकांना खाडीची सफर घडवली जाते. शिवाय कांदळवनाची माहिती, खाडीत असलेले लहान मासे, पाणमांजर यांचीही ओळख करून दिली जाते. याशिवाय त्यांच्या आवडीचे खाडीतील मासे सौंदाळे, हलवा, कोळंबी, तिसरे असलेले मांसाहारी जेवण १५० तर शाकाहारी साधारण १०० रुपये थाळी उपलब्ध करून दिली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचेन्नई समोर दिल्लीचं १६५ धावांचं आव्हान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/530277", "date_download": "2018-11-17T02:57:52Z", "digest": "sha1:DMDH46QW3GAQEUMXCZCQXHDMPFIUJSKN", "length": 4387, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शनिवार दि. 4 नोव्हेंबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 4 नोव्हेंबर 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 4 नोव्ह���ंबर 2017\nमेष: नोकरी व्यवसायानिमित्त राहत्या जागेत बदल कराल.\nवृषभः ऐनवेळी विचारात बदल पण धाडसाचे निर्णय घेऊ नका.\nमिथुन: प्राप्त परिस्थितीचा फायदा घ्या, लाभदायक घटना घडतील.\nकर्क: अनैतिक बाबीत गुंतू नका, संकटे निर्माण होतील.\nसिंह: हातचे सोडून पळत्यामागे लागल्याने नुकसान होण्याची शक्मयता.\nकन्या: घर, शेत किंवा जमीन विकण्याचा विचार कराल.\nतुळ: जगाला सुधारणे शक्मय नसते, आपण सुधारणे चांगले.\nवृश्चिक: नोकरी, व्यवसाय व विवाहातील अडथळे दूर होतील.\nधनु: अपेक्षित व योग्य ठिकाणी नोकरी मिळेल, विवाहाच्या दृष्टीने फायदेशीर.\nमकर: मध्यस्थी अंगलट येईल, कुणाशी वादावादी करु नका.\nकुंभ: वस्त्रप्रावरणे आणि वाहन खरेदी करताना फसवणुकीची शक्मयता.\nमीन: कोणाच्याही खाजगी मर्मावर बोट ठेवू नका.\nआजचे भविष्य सोमवार दि. 1 मे 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 10 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 2 फ्रेब्रुवारी 2018\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/motherhood-be-ubiquitous-22858", "date_download": "2018-11-17T03:03:52Z", "digest": "sha1:TLNPVMFAMKNDF5CSDV66HSB5FHKHPIYJ", "length": 14337, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Motherhood to be ubiquitous मातृभाव सर्वव्यापक व्हावा - सुमित्रा महाजन | eSakal", "raw_content": "\nमातृभाव सर्वव्यापक व्हावा - सुमित्रा महाजन\nरविवार, 25 डिसेंबर 2016\nनागपूर - मातृत्वाची कल्पना ही केवळ स्त्री पुरूष एवढी मर्यादित नाही. सर्वांमध्ये मातृभाव जागृत होणे व तो सर्वव्यापक असणे हे मातृत्वाला अभिप्रेत असल्याचे प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शनिवारी नागपूर येथे केले.\nरेशीमबाग मैदानात धर्मसंस्कृती महाकुंभ अंतर्गत विश्‍वम���ंगल्य सभेद्वारे आयोजित ‘मातृसंसद’ कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.\nमातृत्व शब्दाची कल्पना करताना त्यामध्ये पोषण, संरक्षण, संवर्धन, संस्कार या सर्व गोष्टींचा भावार्थ समाविष्ट होतो.\nनागपूर - मातृत्वाची कल्पना ही केवळ स्त्री पुरूष एवढी मर्यादित नाही. सर्वांमध्ये मातृभाव जागृत होणे व तो सर्वव्यापक असणे हे मातृत्वाला अभिप्रेत असल्याचे प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शनिवारी नागपूर येथे केले.\nरेशीमबाग मैदानात धर्मसंस्कृती महाकुंभ अंतर्गत विश्‍वमांगल्य सभेद्वारे आयोजित ‘मातृसंसद’ कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.\nमातृत्व शब्दाची कल्पना करताना त्यामध्ये पोषण, संरक्षण, संवर्धन, संस्कार या सर्व गोष्टींचा भावार्थ समाविष्ट होतो.\nभूमी या शब्दात भूमातेला जननी मानण्याची भावना फक्‍त भारत देशामध्येच संस्कारामुळे दिसते. त्यामुळे, मातृत्वाची कल्पना ही सर्वव्यापक आहे. महिलांमध्ये मातृत्व स्वभावत:च असते, असेही महाजन म्हणाल्या. शेतकरी, मजदूर यांचा उल्लेख करताना स्त्रियांना वगळता येत नाही, कारण आता अर्ध्यापेक्षा जास्त महिला शेतीमध्ये काम करतात. सामान्य गृहिणी आपल्या परिवाराला योग्य दिशा देण्याचे कार्य करून एका सारथीची भूमिका सक्षमपणे बाजवत असल्याचे सुमित्रा महाजन यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाला संतवृद्य, विविध पिठांचे पीठाधीश, विश्‍वमांगल्य सभेचे पदाधिकारी व देशाच्या विविध भागांतून आलेले भाविक, नागरिक उपस्थित होते.\nभारतीय संस्कृतीत स्त्रियांचे कर्तृत्व व सौंदर्यापेक्षा तिच्या मातृत्वाची श्रेष्ठता जास्त मानली जाते. मातृत्वाचा सन्मान हा सर्वोच्च मानला जातो. महिलांनी कुटुंबाप्रमाणेच समाज व राष्ट्राच्या कल्याणासाठी जबाबदारीसुद्धा सांभाळली पाहिजे. स्त्रियांच्या वात्सल्यामुळे त्यांना बहुआयामी कार्य करण्याचे सामर्थ्य मिळत असते. त्यामुळेच त्या सर्व परिवाराचे पालन पोषण करण्यास तयार असतात. मातृसंसदेच्या माध्यमातून महिलांचे संबोधन, सशक्‍तीकरण व परिवार प्रबोधन करण्याची आवश्‍यकता आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने द��शभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4754865565119520704&title=Lecture%20In%20Dr.%20Ambedkar%20College&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-11-17T02:50:19Z", "digest": "sha1:WFAABUIUDVRZF5LKMQRKASHAS2XH4AZH", "length": 16905, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘शैक्षणिक संस्थांनी स्वतंत्रपणे कार्य करणे गरजेचे’", "raw_content": "\n‘शैक्षणिक संस्थांनी स्वतंत्रपणे कार्य करणे गरजेचे’\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र\nऔंध : ‘बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार करताना प्रत्येक संस्थेने विद्यापीठावर अवलंबून न राहता, स्वतंत्रपणे कार्य करणे गरजेचे आहे. म्हणूनच शासनाने स्वायत्त धोरणाचा अवलंब केलेला दिसून येतो. अभ्यासक्रम हा शिक्षणाचा गाभा आहे. शिक��षणाला मर्यादा नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.\nयेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी व इंग्रजी विभागातर्फे ‘बदलती शैक्षणिक धोरणे व रयत शिक्षण संस्थेची वाटचाल’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च शिक्षण (पुणे विभाग) सहसंचालक डॉ. विजय नारखेडे होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे, ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. दीपक बोरगावे, मीनल सासणे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे उपस्थित होत्या.\nडॉ. विद्यासागर म्हणाले, ‘शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणींचे रूपांतर संधीमध्ये करायला पाहिजे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करावा; तसेच शिक्षकाने पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण द्यायला पाहिजे. विद्यार्थ्याने संकल्पनात्मक आणि कृतीपूर्ण शिक्षण घ्यायला हवे. आपण सर्वांनी बदलत्या शैक्षणिक धोरणांचा अवलंब करायला पाहिजे; तसेच विद्यार्थी प्राध्यापकांनी गुणात्मक आणि मूल्यात्मक संशोधन करायला पाहिजे.’\nमीनल सासणे यांनी कर्मवीर आण्णांच्या आयुष्यातील खाजगी आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ‘पवार कुटुंबाची नाळ बहुजन समाजाशी जोडली गेली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ती अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसून येते. आम्ही लहान असताना कर्मवीर आण्णा आमच्या शेतात यायचे. शेतातील भाजीपाला वसतिगृहातील मुलांना घेऊन जायचे. ते आम्हाला शिक्षणासाठी वसतिगृहात घेऊन येत. तेव्हापासून आजतागायत रयत शिक्षण संस्थेची जोडलेली नाळ पवार कुटुंबाने टिकवून ठेवली आहे.’\nज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. दीपक बोरगावे म्हणाले, ‘बदलत्या शिक्षण पद्धतीत गरीबांपासून शिक्षण वंचित केले जात आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या ‘कमवा व शिका’ योजनेमुळे श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जात आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनगट आणि मेंदू यांचा विकास करायला हवा; तसेच समाजात सांस्कृतिक परिवर्तन होण्यासाठी आपण व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत.’\nकर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अॅड. कांडगे म्हणाले, ‘बहुजन समाजाच्या उद्धारासाठी चार ऑक्टोबर १९१९ रोजी काले सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शाहू बोर्डाची स्थापना केली. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की, भाऊराव जे मला साबरमती आश्रमात करता आले नाही. ते तुम्ही या ठिकाणी करून दाखवले. त्यामुळे तुमचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे; तसेच १९३२ साली गांधी-आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. या करारानंतर कर्मवीरांनी पांडवनगर या ठिकाणी युनियन बोर्डिंगची स्थापना केली. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेला त्यागाची आणि कष्टाची परंपरा असल्याचे दिसून येते. रयत शिक्षण संस्था ही सामाजिक परिवर्तनाची कार्यशाळा आहे.’\nमहाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय बदल झपाट्याने होत आहेत. त्यामुळे बदलती शैक्षणिक धोरणे कोणती आहेत. आणि रयत शिक्षण संस्थेची १९१९ पासून आजपर्यंतची वाटचाल या अनुषंगाने विचार मंथन करण्याच्या निमित्ताने हे चर्चासत्र घेण्यात आले. यासाठी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील विविध महाविद्यालयातील संशोधक, अभ्यासकांनी आपले शोधनिबंध सादर करून, बदलत्या शैक्षणिक धोरणांवर आणि रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला आहे.’\nया चर्चासत्राचे समन्वयक मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर आणि इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सविता पाटील यांनी हे चर्चासत्र यशस्वीपणे आयोजित केले. यात डॉ. सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. शोभा इंगवले, प्राचार्य डॉ. श्रीमती मगदूम, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. सुप्रिया पवार, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. किरण कुंभार, प्रा. मयूर माळी, प्रा. कुशल पाखले, प्रा. भक्ती पाटील, प्रा. सायली गोसावी, प्रा. नलिणी पाच���्णे, प्रा. हर्षकुमार घळके, प्रा. प्रदीप भिसे, डॉ. अतुल चौरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.\nTags: औंधरयत शिक्षण संस्थापुणेडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठनांदेडडॉ. मंजुश्री बोबडेAundhPuneNandedSwami Ramanand Teerth Marathwada UniversityDr. Babasaheb Ambedkar Collegeप्रेस रिलीज\nसर नमस्कार.. आपण दिलेली बातमी मिळाली.. खूप सुंदर बातमी दिलीत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद...\n‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१वी जयंती साजरी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात रिसर्च आविष्कार स्पर्धा ‘विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/trupti-toradmal-says-father-guidance-is-important/", "date_download": "2018-11-17T03:00:29Z", "digest": "sha1:LBOSOZLWVK56ZWYO76WWQFJ45AB6X264", "length": 19805, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "पप्पांचे मार्गदर्शन महत्त्वाचे! – तृप्ती तोरडमल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद ��ियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल प्रॉडक्शन सुरू करता करता अभिनेत्री बनली.\nभूमिकेचा जास्त अभ्यास करू नकोस. कारण त्यामुळे तुझ्यातला स्पॉन्टॅनिटी निघून जाईल… हा ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचा सल्ला घेऊन त्यांची कन्या तृप्ती आता मराठी सिनेमांमध्ये पाऊल ठेवतेय. तिची पहिलीच भूमिका असलेला ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल. ग्लॅमरस तर ती आहेच, पण तशा भूमिका मात्र आपल्याला करायच्या नाहीत यावर तृप्ती ठाम आहे. अभिनेत्री म्हणून आपल्याला ओळख मिळावी ही तिची महत्त्वाकांक्षा आहे. प्रत्येक रोल वेगळा आणि चॅलेंजिंग असला पाहिजे. परफॉर्मन्स ओरिएंटेड भूमिका असली पाहिजे यावर माझा भर असेल. ग्लॅमरस भूमिका करायच्या असत्या तर मॉडेलच झाले असते, अ���ंही तिने स्पष्ट केलं.\nतृप्तीला खरं तर प्रॉडक्शन कामात जास्त रस आहे. तिला मराठी सिनेमाची निर्मिती करायची होती. याबाबत ती म्हणते, जॉन अब्राहम माझे फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांना मी हे सांगितलं. तेही म्हणाले की मराठी सिनेमांचे विषय आता वेगवेगळे असतात. आपण दोघे मिळून ही निर्मिती करूया. त्यात अभिनयही तूच कर. त्यानंतर त्यांनीच दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांच्याशी भेट घालून दिली. प्रॉडक्शनच करायचं होतं, पण मग अभिनयही केलाय. भूमिका मला आवडली म्हणून या भूमिकेला हात घातला.\nपहिल्याच भूमिकेसाठी तृप्तीला खूप अभ्यास करावा लागला. याबाबत ती म्हणते, माझी भूमिका दुहेरी होती. त्यासाठी मला अभ्यास तर खूप करावा लागला. रिमाताईंचं नाव होतं. पप्पांचं नाव होतं. तशी मी लहानपणापासून खूप हुशार वगैरे नसले तरी अभ्यासू होते. खूप अभ्यास करून परीक्षेत पास व्हायचे. त्यामुळे पप्पांना विचारायचे की असं करू की तसं करू\nमधुकर तोरडमल यांची मुलगी तृप्तीला नक्कीच फायदा झाला असणार. याबाबत छेडले असता ती म्हणते, पप्पांना आपल्या मराठी सिनेमा नाटय़ इंडस्ट्रीत जो मान सन्मान आहे तो मला खूप आवडतो. त्यांचं नाव माझ्या नावामागे लागलंय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं तर आहेच, पण वडिलांचा वारसा पुढे घेऊन जातेय, याचा मला गर्व आहे. बरेचजण विचारतात पप्पांच्या नावाचे दडपण वाटते का… पण दडपण का वाटावं आईवडिलांकडून जे आपल्याला मिळतं त्याचा प्रेशर येऊच शकत नाही. त्यांचं नाव माझ्याशी जुळतंय म्हणून मलाही त्यांच्यासारखाच रिस्पेक्ट मिळतोय. हा रिस्पेक्ट पप्पांचा आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविशेष : आगीपासून स्वसंरक्षण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/batamya", "date_download": "2018-11-17T03:10:06Z", "digest": "sha1:42PNH2TTCC4TZ5T3WTDBJVHZ4SI5RQVY", "length": 7446, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi Articles, Marathi Opinion, Marath Culture, Marathi News Articles, Maharashtra Culture, Blog in Marathi, Marathi Cinema, Maharashtra Current Affairs, मराठी लेख | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त तेथील साधू-संत व सर्वसामान्य लोकांशी जवळून संपर्क आला. त्यांना शिवसेनाप्रमुख दिवगंत...\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा...\nश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरून वादग्रस्त झालेला माजी उपमहापाैर श्रीपाद छिंदम याने महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग नऊमधून आज अर्ज दाखल केला. यापूर्वी...\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने केली...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगानं शिफारस केलीय. मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉक्टर राजेश...\nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे...\nकार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान अतिरिक्त रेल्वे...\n'साम TV न्यूज'चं मोबाईल App लाँन्च; आता...\nसाम न्यूज मोबाईल टीव्हीच्या माध्यमातून आता प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहे. साम टीव्ही न्यूज तर्फे आज एका शानदार सोहळ्यात साम मोबाईल...\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा :...\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला असून, येत्या पंधरा दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे 1 डिसेंबर रोजी मराठा...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाणार आहे. दिवाळीपूर्वी ओला आणि...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार...\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा आरक्षणासह समाजाचे सर्व...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5558684710106539970", "date_download": "2018-11-17T02:18:42Z", "digest": "sha1:QCGXLMBNVCZUSP6JOZX3PELCLF6FIX2R", "length": 3768, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nप्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात आता खऱ्या अर्थानं रंगत वाढू लागली आहे. बुधवारी यू मुंबाने बेंगळुरू बुल्सचा दणदणीत पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ ��रद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/ranvir-sing-deepika-padukon-birthday-gift-294889.html", "date_download": "2018-11-17T02:19:33Z", "digest": "sha1:LAI2XCIKMTRJ7UKRANYGWN7QP4XQI6QM", "length": 2779, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - बर्थडे स्पेशल : दीपिका रणवीरला काय देणार गिफ्ट?–News18 Lokmat", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल : दीपिका रणवीरला काय देणार गिफ्ट\nआज अभिनेता रणवीर सिंग आपला 33वा वाढदिवस साजरा करतोय. सध्या रणवीर सिंबा सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये बिझी आहे. हा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी दीपिकाने प्लॅनिंग केलं आहे. टाइम्स नाउ मध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार दीपिकाने आजच्या दिवसासाठी विशेष प्लॅन केला आहे आणि तिने आजचा संपूर्ण दिवस रणवीरसोबत घालवण्याचे ठरवले आहे.\nहे लग्न इटलीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत एक दिमाखदार रिसेप्शनही ठेवले जाणार आहे. विवाह कुठेही झाला तरी 'दीपवीर' फॅन्ससाठी हा मोठा इव्हेंट असणार आहे.\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/nasa-launches-parker-solar-probe-on-second-attempt-300177.html", "date_download": "2018-11-17T02:20:20Z", "digest": "sha1:MQDGEYKHMUJQRPFMSUTFI6IIYRJPYZ5E", "length": 13413, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सूर्याच्या सगळ्यात जवळ जाणारं नासाचं 'सोलर प्रोब' अवकाशात झेपावलं !", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारह��ण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nसूर्याच्या सगळ्यात जवळ जाणारं नासाचं 'सोलर प्रोब' अवकाशात झेपावलं \n12 ऑगस्ट : ही बातमी आहे नासाच्या क्षितीजावर उगवणाऱ्या नव्या सूर्योदयाची. सूर्याचा सर्वात जवळून अभ्यास करण्यासाठी नासातर्फे आज पार्कर सोलर प्रोब हे यान सोडण्यात आलं आहे. खरतरं हे यान काल अवकाशात झेपावणार होतं. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे ते आज करण्यात आलं. सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नासाने हे रोबोटिक यान पाठवलं आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप केनेरवल इथून हे यान प्���ेक्षपित केलं गेलं. नासाच्या या महत्वाकांक्षी मोहिमेचा खर्च 1.5 अब्ज डॉलरएवढा आहे.\nनासाच्या क्षितीजावर नवा सूर्य\n- सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी नासाचा 1.5 अब्ज डॉलरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प\n- सूर्याचा सर्वात बाहेरचा भाग 'कोरोना'तून प्रवास करणारं पार्कर पहिलंच यान असेल\n- 1976 मध्ये सोडलेल्या हेलिओज 2 या यानापेक्षा पार्कर सातपट सूर्याच्या जवळ पोहोचेल\n- सूर्याजवळ पोहचण्यासाठी पार्कर 61,15,508 किमीचा प्रवास करणार\n- मंगळ मोहिमेसोठी लागणाऱ्या ऊर्जेच्या 55 पट ऊर्जा पार्करसाठी लागणार\n- 2024, 2025 मध्ये पार्करच्या शेवटच्या तीन कक्षा सूर्याच्या अधिक जवळ असतील\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AE/all/page-7/", "date_download": "2018-11-17T02:21:05Z", "digest": "sha1:V44HZKQFHXQNOQK775WYV6KPWJ3EBGFJ", "length": 10792, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संजय निरुपम- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची ��िफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nराष्ट्रवादीची भाजपला छुपी आणि जाहीर मदत - पृथ्वीराज चव्हाण\nसेनेचा वचननामा फेकुगिरीची हद्द,आव्हाडांचं टीकास्त्र\nमुंबईचे काँग्रेसचे प्रवक्ते कृष्णा हेगडे भाजपमध्ये\nवरिष्ठांचं ऐका, काँग्रेसच्या बैठकीत निरुपमांना खडसावलं\nमुंबई महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार, कृपाशंकर सिंहांचा दावा\n'आघाडी न करणं महागात पडेल'\nसंजय निरुपम यांचा अति आत्मविश्वास काँग्रेसला महागात पडणार - सचिन अहिर\nमनपा निवडणुकीत काँग्रेसच क्रमांक एकचा पक्ष राहील, संजय निरुपम यांचा दावा\n'मेरा पंतप्रधान रिश्वतखोर हैं'\nमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम पोलिसांच्या नजरकैदेत\nयुती तोडा मग आम्ही सर्जिकल स्ट्राईक दाखवतो -उद्धव ठाकरे\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/muslim/all/page-5/", "date_download": "2018-11-17T03:13:37Z", "digest": "sha1:YKCPQGIOWAUFURZPZ3OPUKHI3BJ6VBVT", "length": 10836, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Muslim- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' ह��कूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nहा सुटकेचा नि:श्वास ठरेल का\n'हे एक ऐतिहासिक पाऊल आहे'\n'मुस्लिम महिलांसाठी समानतेच्या युगाची सुरूवात'\nमहाराष्ट्र Aug 9, 2017\n'605 शिष्यवृत्त्या मुस्लिमांनाही मिळणार'\nहिंदू-मुस्लीम जवानांचा सलोखा,फोटो व्हायरल\nत्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सोयीचा रंगवला - शरद पवार\n...तर तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणारा कायदा आणणार, केंद्राची कोर्टात भूमिका\nलग्न असावं तर असं...\nमुस्लिमांनीच पुढे येऊन 'तीन तलाक' प्रथा संपवावी -पंतप्रधान मोदी\nमुस्लीम समाजात सामूदायिक विवाह सोहळा\nसोनू निगम यांच्या वक्तव्यानं ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय का\nमशिदीवरच्या भोंग्याबद्दल सोनू निगमचा नाराजीचा सूर\n'मी तुम्हाला मत दिलं,आता तिहेरी तलाक बंद करा'\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/health-wellness/social-media-doing-negative-effect-on-youth-3216.html", "date_download": "2018-11-17T02:19:42Z", "digest": "sha1:VZECJ4H6AHQ5Y746WLIEZ3VNUMFHJQXY", "length": 23317, "nlines": 164, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "डीप्रेशन: तरुणाईला सोसवेना 'सोशल मीडिया'चा भार; अनेक वेडेपीसे, काहींवर उपचार सुरु | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपया��मध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; य�� फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nडीप्रेशन: तरुणाईला सोसवेना 'सोशल मीडिया'चा भार; अनेक वेडेपीसे, काहींवर उपचार सुरु\nआरोग्य अण्णासाहेब चवरे Oct 11, 2018 04:08 PM IST\nसोशल मीडिया (संग्रहित प्रतिमा)\n'सोशल मीडिया', खास करुन फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पडीक असणाऱ्या मंडळींचे आमाप पीक गेल्या काही काळात इंटरनेटवर आले आहे. ही मंडळी सातत्याने 'सोशल मीडिया' वापरतात. आपले फोटो, पोस्ट, विचार आदींच्या माध्यमातून या मंचावर व्यक्त होणे हा या मंडळींचा स्वभाव बनला आहे. या प्रकाराचा इतका अतिरेक झाला आहे की, आपल्या पोस्टवर जर कोणी लाईक, कमेंट केली नाही तर, लोकांना नैराश्य (डिप्रेशन) आल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरनेट उपलब्ध नसेल तर, ही मंडळी प्रचंड अस्वस्थ होतात. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या लोकांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेश आणि मानसोपचारतज्ज्ञांची मोठी गरज भासत आहे. इंटरनेटच्या आहारी गेलेल्या मंडळींना वेळीच सावरले नाही तर, त्याचा मानवी वर्तन व्यवहारांवर मोठा परिणाम पहायला मिळेल असा इशारा अभ्यासक देऊ लागले आहेत. अर्थात, 'सोशल मीडिया' वापरणाऱ्या सर्वंच मंडळींना सरधोपटपणे इंटरनेटच्या आहारी गेले असा शिक्का लावता येत नाही. पण, अपवाद वगळता वास्तव नाकारता येत नाही.\n'सोशल मीडिया'च्या अतीवापराचे मानसिक परिणाम\n'सोशल मीडिया'चा अतिवापर केल्याने निर्माण होणारे बहुतांश आजार हे मानसिक आहेत. ज्यमध्ये कारणाशियाव चिडचिडेपणा, हृदय धडधडणे, हात-पाय थरथरणे, हात-पायांसह शरीराच्या इतर भागांवरही घाम येणे असे प्रकार सुरु होतात. विशेषत: 'सोशल मीडिया'च्या अतिवापरामुळे आत्मविश्वास प्रचंड प्रमाणावर कमी झाल्याचीही उदाहरणे आहेत. नात्यांमधील संवाद कमी होऊन तो अबोला येण्यापर्यंत पोहोचणे. मनात न्यूनगंड तयार होणे. विक्षिप्तपणा वाढणे. बोलताना ताळतंत्र सुटणे, असंबद्ध बडबडणे असे प्रकार 'सोशल मीडिया'च्या आहारी गेलेल्या मंडळींमध्ये पहायला मिळतात. 'सोशल मीडिया'च्या अतिवापरामुळे बुद्धीची नैसर्गिक वाढही खुंटते.\n'सोशल मीडिया'च्या अतीवापराचे शारीरिक परिणाम\n'सोशल मीडिया'वापरताना तुम्ही माध्यम कोणते वापरता व त्याचा वापर कसा करता यावर होणारा शारीरिक त्रास अवलंबून आहे. मोबाईलवरुन 'सोशल मीडिया' हाताळताना सातत्याने मान खाली झुकली जाते. त्य���मुळे मान आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास होतो. हा अजार पुढे स्पॉंडेलायसीसचे रुप धारण करु शकतो. सातत्याने मोबाईल विशिष्ट पद्धतीने पकडून ठेवल्याने हाताची बोटे आणि मनगटांचे दुखणे वाढते. मोबाईलवरुन टाईप करत असताना हाताच्या आंगठ्यांवर अकारण ताण होतो. सातत्याने एकाच ठिकाणी नजर खिळल्याने डोळ्यांचे विकारही होतात. संगणकाच्या माध्यमातूनही 'सोशल मीडिया'चा अतिवापर केल्यास शारीरिक समस्या निर्माण होतात. (हेही वाचा, लिव्ह-इन मध्ये राहताय या गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल)\n'सोशल मीडिया'च्या वापराचा अतिरेक\nदरम्यान, गेल्या काही वर्षांत 'सोशल मीडिया'च्या वापराचा अतिरेक झाल्याने युजर्समध्ये नैराश्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. खास करुन, पुणे, मुंबईसारख्या शहरांत हा आकडा मोठा आहे. यात महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पण, अलिकडे अल्पवयीन मुले आणि वृद्ध मंडळींमध्येही 'सोशल मीडिया'चा अतिवापर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्यातही नैराश्य, मानसिक आजार बळावत आहेत. केवळ 'सोशल मीडिया'चा अतिवापर केल्यामुलेच मानसिक आजारांची लागण झालेल्यांची संख्याही वाढत आहे.\nTags: negative effect social media youth तरुणाई नकारात्मक सोशल मीडिया नैराश्य सोशल मीडिया\nहवेत गोळीबार करुन वाढदिवस साजरा; ठाणे येथील शिवसेना नगरसेवक पुत्राचा प्रताप\nसोशल मीडियावर 'विराट' संघर्ष; कोहली विरुद्ध चाहते, एकमेकांना केले ट्रोल\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-the-membership-of-three-thousand-peoples-representatives-was-canceled/", "date_download": "2018-11-17T03:14:27Z", "digest": "sha1:YHWH6TEASXQCCFKAA4G7QVU7U4IPUJ5D", "length": 14253, "nlines": 191, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तीन हजार लोकप्रतिनिधींचे सदस्यत्वावर कुर्‍हाड | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतीन हजार लोकप्रतिनिधींचे सदस्यत्वावर कुर्‍हाड\n सहा महिन्यांची मुदत उलटूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसे निर्देशच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षित जागांवर निवडून आलेल्या तब्बल 3 हजार 49 लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहे.\nजात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने कोल्हापूर महापालिकेच्या 19 सर्वपक्षीय नगरसेवकांवर पद गमावण्याची नामुष्की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओढवली. न्यायालयाच्या या दणक्यानंतर खडबडून जागे झालेल्या निवडणूक आयोगाने सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या राखीव उमेदवारांच्या जात वैधतेची माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले होते.\nत्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, महापालिका व ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची माहिती संकलित केली. यात अपात्र ठरणारे जिल्हा परिषदेचे 3, पंचायत समितीचे 10 आणि ग्रामपंचायतीचे 3 हजार 32 लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेले व जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांत सादर न केल्यामुळे अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.\nदिंडोरी तालुक्यात सर्वाधिक 387 आहेत. तर नाशिक तालुक्यात 231, इगतपुरी 12, त्र्यंबकेश्वर 274, पेठ 269, सुरगाणा 53, देवळा 49, बागलाण 261, कळवण 64, मालेगाव 176, चांदवड 327, येवला 216, नांदगाव 301, निफाड 133, सिन्नर 266 असे एकूण 3 हजार 19 लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होणार आहे.\nजिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदेतील 17 नगरसेवकांचे सदस्यत्व निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळेचांदवडच्या नगराध्यक्षा रेखा गवळी यांचा समावेश आहे. तसेच यात मनमाडचे 1,येवला 1,नांदगाव 1, सटाणा 3, सिन्नर 2, इगतपुरी 3, पेठ 1, सुरगाणा 3, देवळा 1 अशा 17 नगरसेवकांवर ही अपात्रतेची टांगती तलवार आहे.\nमुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांनी विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा सदस्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावे. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला आहे.\nPrevious articleजळगाव ई पेपर (दि 8 सप्टेंबर 2018)\nNext articleग्रामीण पोलिसांकडून सुविधा गणेश मंडळांना ‘ऑनलाईन’ परवाने\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nनाशिक, दिंडोरी, धुळे मतदारासंघावर काँग्रेसचा दावा\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nनिरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम\nपुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा\nब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\n‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\nगोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले\nकुकडीचे आवर्तन श्रीगोंद्यात दहा दिवस लांबणीवर\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसा�� राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/smart-village-project-39782", "date_download": "2018-11-17T03:28:12Z", "digest": "sha1:TFE7XKGXCA7R6GDRDGAMKJNSIRDLB3AA", "length": 15205, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Smart Village project ‘स्मार्ट ग्राम’साठी रस्सीखेच | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 एप्रिल 2017\nसातारा - राज्य शासनाने नव्याने सर्व जिल्ह्यांसाठी स्मार्ट ग्राम योजना राबविली आहे. त्यात तालुकास्तरावर स्मार्ट ग्रामचा निकाल नुकताच लागला असून, आता ‘जिल्हा स्मार्ट ग्राम’साठी रस्सीखेच सुरू झाली आहे. १५ ते २१ एप्रिलपर्यंत जिल्हास्तरीय समितीमार्फत गुणांकन देऊन स्मार्ट ग्रामची घोषणा केली जाणार आहे. त्यास ४० लाख रकमेचा पुरस्कार मिळणार आहे.\nसातारा - राज्य शासनाने नव्याने सर्व जिल्ह्यांसाठी स्मार्ट ग्राम योजना राबविली आहे. त्यात तालुकास्तरावर स्मार्ट ग्रामचा निकाल नुकताच लागला असून, आता ‘जिल्हा स्मार्ट ग्राम’साठी रस्सीखेच सुरू झाली आहे. १५ ते २१ एप्रिलपर्यंत जिल्हास्तरीय समितीमार्फत गुणांकन देऊन स्मार्ट ग्रामची घोषणा केली जाणार आहे. त्यास ४० लाख रकमेचा पुरस्कार मिळणार आहे.\nपर्यावरण संतुलित ग्राम योजनेतील निकष बदलल्याने नंतर राज्य सरकारने २०१६ मध्ये स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही या योजनेत जिल्ह्यातील गावांची तालुकास्तरावर निवड केली आहे. प्रत्येक तालुक्‍यातून एका गावाची निवड झाली असून, पुढे जिल्हास्तरावर याची निवड केली जाणार आहे. या निवडीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून, त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती १५ ते २१ पर्यंत ११ गावांची तपासणी करणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर स्मार्ट ग्रामची घोषणा होईल. तालुकास्तरावर नागठाणे गावास ९४, धामणेरला ९७, मान्याचीवाडीला ९४ गुण मिळाले आहेत. यामुळे या गावांत रस्सीखेच असणार आहे.\nस्वच्छतेसाठी (वैयक्‍तिक, सार्वजनिक शौचालये, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन) २० गुण, व्यवस्थापनासाठी (पायाभूत सुविधा, शिक्��ण सुविधा, केंद्र व राज्याच्या योजनांची अंमलबजावणी, प्लॉस्टिक बंदी, बचत गट) २५ गुण, दायित्वासाठी (करवसुली, पाणीपुरवठा, वीज बिलांचा नियमित भरणा, अपंगांवरील खर्च, लेखा परीक्षण पूर्तता, ग्रामसभा आयोजन, लेखा पूर्तता) २० गुण, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरणासाठी (एलईडी दिवे, सौर दिव्यांचा वापर, बायोगॅस यंत्रणा, कृषी लागवड, जलसंधारण) २० गुण आणि पारदर्शकता व तंत्रज्ञानास (ग्रामपंचायत अभिलेखांचे संगणकीकरण, ई-सुविधा, १०० टक्‍के आधार नोंदणी, ग्रामंपचायतीचे संकेतस्थळ, संगणकीय वापर) १५ गुण असे १०० गुणांकन होईल.\nनागठाणे (ता. सातारा), धामणेर (ता. कोरेगाव), पांगरखेल (ता. खटाव), लोधवडे (ता. माण), खराडेवाडी (ता. फलटण), साळव (ता. खंडाळा), वयगाव (ता. वाई), मेटगुताड (ता. महाबळेश्‍वर), हातगेघर (ता. जावळी), जखीणवाडी (ता. कऱ्हाड), मान्याचीवाडी (ता. पाटण).\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ ���ंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/477765", "date_download": "2018-11-17T03:07:10Z", "digest": "sha1:GWZ4NO5JIZEZNMX5ZWG6I4S4KC6EKTPO", "length": 16428, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हापूसला स्वतंत्र मानांकनाचा साज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हापूसला स्वतंत्र मानांकनाचा साज\nहापूसला स्वतंत्र मानांकनाचा साज\nदेवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो. जी. आय. मानांकनामुळे देवगड हापूसचा विशिष्ट ब्रॅण्ड असणार आहे. ग्राहकांनाही हा ब्रॅण्ड पाहूनच आंबा घेता येणार आहे.\nफळांचा राजा असा मान हापूस आंब्याकडे जात आला आहे. त्यातही कोकणात निर्माण झालेल्या हापूस आंब्याला तोड नाही. जागतिक पातळीला विक्री व्यवस्था करताना या फळांच्या राजाचा दिमाख कायम रहावा म्हणून बौद्धिक संपदा कायद्याअन्वये असलेला विशेष दर्जा या हापूस आंब्याला देण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. कोकणातल्या लाल मातीतील वेगळ्या स्वादाचा आंब्याला स्वतंत्र भौगोलिक उपदर्शन म्हणून जीओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) देण्याचा मुद्दा निर्णित झाला आहे. रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस अशी नावे यापुढे ठरावीक प्रक्षेत्रात तयार झालेल्या हापूस आंब्यासाठी वापरता येणार आहेत.\nहापूस आंब्याला जीआय मानांकनासाठी तीन अर्ज केंद्र सरकारच्या कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या राष्ट्रीय संस्थेकडे आले होते. त्यामध्ये ‘रत्नागिरी हापूस’, दापोली कृषी विद्यापीठामार्फत ‘हापूस’ व देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्यावतीने ‘देवगड हापूस’ असे तीन अर्ज होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठामार्फत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागातील आंब्याला ‘हापूस’ हे मानांकन देण्याबाबत अर्ज केला होता. मात्र, मुंबई येथे झालेल्या सुनावणीवेळी अर्जामध्ये निश्चित नाव आंब्याला न दिल्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातील अन्य एका संस्थेने ‘रत्नागिरी हापूस’ म्हणून दाखल केलेल्या अर्जाला कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या संस्थेने मान्यता दिली. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, ऍड. अजित गोगटे व त्यांच्या सहकाऱयांनी देवगड हापूसला जीआय मानांकन मिळविण्यासाठी सात वर्षे प्रयत्न केले.\nदेवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे देवगड हापूस नावाखाली कर्नाटक हापूस व अन्य हापूस आंबे विक्री केले जात होते. त्याला आता आळा बसणार आहे. जी. आय. मानांकनामुळे\nदेवगड हापूसचा विशिष्ट ब्रॅण्ड असणार आहे. ग्राहकांनाही हा ब्रॅण्ड पाहूनच आंबा घेता येणार आहे.\nभौगोलिक उपदर्शनाच्या निर्णयामुळे बाजारपेठेत या आंब्याची जाहिरात रत्नागिरी किंवा देवगड हापूस अशीच होऊ शकणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरी किंवा देवगड येथील हापूस आंब्याच्या निर्यात व विक्री करता विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील हापूस आंब्याचे उत्पादन होणे गरजेचे राहणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील नोंदणीकृत बागांमध्येच हा हापूस आंबा तयार झाला असल्याबद्दल पुरावा देता आला तरच त्या आंब्याला रत्नागिरी अथवा देवगड हापूस आंबा म्हणता येणार आहे.\nआजही श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग या क्षेत्रात हापूस आंबा होतो. हा प्रदेश देखील कोकणीच आहे. या प्रदेशातील लोकांना भौगोलिक उपदर्शन नोंदीचा उपयोग होणार नाही. त्यांना स्वतंत्र नोंदीची गरज आहे. शिवाय कर्नाटक मधील विविध गावे आपापल्या नावाच्या पुढे हापूस आंबा जोडून वेगळ्या उपदर्शन नोंदीची मागणी करू शकतात आणि देशभरात कित्येक गावांच्या नावापुढे हापूस असे लावण्यास बौद्धिक संपदा कायद्याचा अडथळा राहणार नाही.\nमहाराष्ट्रातील कोकणात तयार होणाऱया हापूस आंब्याला केवळ हापूस म्हटले जावे, गोवा, कर्नाटक, गुजरात, केरळमध्ये तयार होणाऱया कोणत्याही आंब्याला केव्हाही हापूस हे नाव लावता येऊ नये एवढेच काय रत्नागिरी किंवा देवगडमध्ये तयार झालेली हापूस आंब्याची कलमे परदेशात नेऊन लावली तरी त्याला हापूस हे नाव मिळता कामा नये अशी विनंती कोकण कृषी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय परिणामांचा अभ्यास करून पेटंट विषयक मंडळाला केली होती. पेटंट विषयक मंडळाने गांभीर्याने व दूरगामी विचार न करता लोकानुयासाठी उपदर्शन मागणी मान्य केली आहे. उद्या धारवाड हापूस सोबत मलेशिया हा��ूससारखे आंबे भारतीय बाजारात अथवा जागतिक बाजारात येऊ शकतात आणि त्याला अडथळा करणे अशक्य होणार आहे. म्हणून गावाच्या नावाच्या प्रेमात पडण्यापेक्षा हापूस या नावाचे संरक्षण झाले पाहिजे, असा विचार कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱयांनी केला होता. परंतु त्यांचा प्रस्ताव अमान्य झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्य कोणालाही हापूस हे नावे घेता येऊ नये असा विद्यापीठाचा विचार दीर्घकालिक वाटचालीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणारा होता परंतु इतक्या तपशिलामध्ये लोकांनी विचार केला नाही. असेच म्हणावे लागेल.\nआंबा निर्यातीच्या टप्प्यावर यावर्षी थोडे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. एकीकडे मुंबई-वाशी मार्केटमध्ये हापूसला पर्यायी आंब्याची स्पर्धा वाढल्याने तेथील हापूसचे दर घसरले आहेत. वाशी मार्केटमध्ये हापूससाठी डझनाला 300 ते 400 रु. दर मिळत आहे. स्थानिक बाजारपेठांबरोबरच परदेशातील निर्यातही तेथून होते. आखाती देशांबरोबरच दुबई, युरोप, अमेरिका, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया येथेही वाशी मार्केटमधून आंबा निर्यात सुरू झाली आहे.\nयुरोपिअन युनियन तसेच अमेरिका, चीन, पॅनडा इत्यादी विविध देश सध्या कृषिमाल आयात करताना संबंधित मालाच्या कीडरोगमुक्त व किडनाशक उर्वरित अंशमुक्त हमी बरोबरच अन्य पूर्व इतिहासाबाबत मागणी करत आहे. उत्पादकाने ठेवलेले अभिलेख, वापरलेली कार्यपद्धती, स्वच्छताविषयक घेतलेली काळजी उत्पादन प्रक्रियेत अवलंब करण्यात आलेले तंत्रज्ञान आदी माहितीचा आग्रह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत धरला जात आहे.\nरशियात मात्र आंबा निर्यातीसाठी असे निकष नसल्याचे सांगितले जात आहे. रशियात निर्यातीसाठी आंब्याच्या फळाचे वजन 270 ग्रॅम पेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. त्यामुळेच यावर्षी प्रथमच रशियात रत्नागिरीतील पॅक हाऊसमधून हापूसची निर्यात करण्यात आली आहे. इमेजिन इंडस्ट्रीज कंपनीमार्फत मँगोनेट प्रणालीअंतर्गंत 12 मार्च रोजी 1,200 किलो, तर 23 मार्च रोजी 500 किलो हापूसची निर्यात करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. रत्नागिरीतून मुंबई, तेथून अमृतसर ते रशिया असा हापूस निर्यातीचा प्रवास झाला आहे. या आंब्याला प्रति डझन 800 रु. असा समाधानकारक दरही मिळाला आहे. अजून नेदरलँडमधूनही हापूससाठी सुमारे 1500 किलोची मागणी आहे.\nमराठा पाऊल पडते प���ढे\nगारेगार नको, सुखद प्रवास हवा\nसमग्रता आणि जागतिक व्यवस्था\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/gallery/photos/154", "date_download": "2018-11-17T02:18:08Z", "digest": "sha1:IZFXLECGKOEOWMZLY7V466ZXQ35J33VB", "length": 3786, "nlines": 85, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "पुरस्कार व यश | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-17T02:07:29Z", "digest": "sha1:HUT2WI55525QB4HUU3T4R22KTWQ5ZFN5", "length": 5550, "nlines": 78, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "(बालदिनानिमित्त) : जराशी मजा – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nHomeMarathi Poems(बालदिनानिमित्त) : जराशी मजा\n(बालदिनानिमित्त) : जराशी मजा\nदोघांची शेपटी झाली ताठ\nबोक्यानं नख्यांचा पंजाच मारला .\nदोघांचे होतायत लाडच लाड\nघायल धरती रो रही (हिन्दी)\nमहर्षी व्यास, आणि महाभारतकालीन जीवनाचे कांहीं पैलू\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-म���ध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-143183.html", "date_download": "2018-11-17T02:22:28Z", "digest": "sha1:72AL4HKCTUFL3FYJLWVIUSFJUMIY5VFX", "length": 17658, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मसालेदार 'हॅपी न्यू इयर'", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना च���धरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमसालेदार 'हॅपी न्यू इयर'\n'हॅपी न्यू इयर'या नावाचा कसलाही संबंध नसलेला फराह खानचा हा एक सिनेमा...सिनेमात शाहरुख खान असला की मग प्रेक्षकांना गृहित धरुन हव्या त्या कथेवर कसाही सिनेमा बनवला तरी तो सुपरहिट होऊ शकतो असा फराह खानला ठाम विश्वास असावा. 'तीस मार खान' नंतर जशी टीका, तशी पुन्हा होऊ नये म्हणून तिने सगळी खबरदारी घेतलेली आहे. शाहरुख असूनही बड्या कलाकारांची फौजही सिनेमात आहे. इंग्लिश सिनेमांमध्ये नेहमी चालणारा हिरेचोरीचा फॉर्म्युला तिने वापरलाय आणि 'ओशन्स इलेव्हन'सारख्या सिनेमांची देसी आवृत्ती तिने सादर केलीये. भव्यता हे एक सिनेमाचं वैशिष्ट्य ठरू शकेल, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी दुबईचा सुंदर नजारा पेश करण्यात आलाय. पण जसा भव्यतेचा विचार केलाय तसाच कथेवरही केला असता तर बरं झालं असतं. हिर्‍यांची चोरी करणं, त्याचं प्लॅनिंग, प्रत्यक्ष चोरी हे सगळंच पोरखेळासारखं वाटतं. येणारा प्रेक्षक हा बालबुद्धी असलेला आहे अशाच थाटात सिनेमा बनवण्यात आलाय. अर्थात, कितीही टुकार सिनेमा असला तरी तो 100 किंवा 200 कोटी रुपये आरामात कमावू शकतो हे आपल्याच प्रेक्षकांनी यापूर्वी सिद्ध केलंय त्याचाही हा परिणाम असावा...\nवडिलांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी चार्ली अर्थात शाहरुख खान हिरे चोरीचा आणि व्हीलनला म्हणजे जॅकी श्रॉफला अद्दल घडवण्याचा एक प्लॅन बनवतो. हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी तो आणखी पाचजणांची फौज जमवतो. यात एक हॅकर आहे, तिजोरी फोडणारा एक्स्पर्ट आहे, बॉम्ब बनवणारा एक्स्पर्ट आहे, एक बार डान्सरसुद्धा आहे... बार डान्सर आहे कारण यात वर्ल्ड डान्स कॉम्पिटीशन आहे. म्हणजे या सिनेमात काय काय आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. अत्याधुनिक सुरक्षायंत्रणेला भेदण्यासाठी चार्ली जो प्लॅन आखतो तो अजिबात ब्रिलियंट नाहीये, पण लेखक-दिग्दर्शकाला ते सगळं खूप इंटेलिजंट वाटलं असणार.. बरं, लिखाणात काही हुशारी नाहीच आहे, आणि त्यात इंटरव्हलनंतर सिनेमा खूप बोअर होतो. आता संपवा लवकर अशीच आपली अवस्था होते.\nसिनेमात शाहरुख आहे आणि सिनेमाचा प्रोड्यूसरही शाहरुखच आहे, त्यामुळे हा 'हॅपी न्यू इयर' फक्त आणि फक्त शाहरुखचाच सिनेमा आहे. शाहरुखच्या खालोखाल धमाल आणते ती दीपिका पदुकोण...सोनू सूद दिलेलं काम इमानदारीने करतो, बोमन इराणीने तर मिळालेला रोल फुल्ल एंजॉय केलाय. बिचारा वाटतो तो अभिषेक बच्चन... डबल रोल असूनसुद्धा त्याला दीपिकापेक्षा कमी स्क्रीन प्रेझेन्स मिळालाय. 'धूम'पेक्षाही वाईट अवस्था त्याची या सिनेमात झालीये. बाकी सिनेमाबद्दल बोलायचं तर कला दिग्दर्शक शशांक तेरे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.\nत्यांच्या टीमने खरंच कमालीचं काम केलेलं आहे. गाण्यांबद्दल बोलायचं तर 'मनवा लागे' हे गाणं अप्रतिम जमून आलंय. या सिनेमाच्या निमित्ताने एक सहज सुचलेली गोष्ट... जॅकी श्रॉफ आणि शाहरुख यांनी आत्तापर्यंत तीन सिनेमात एकत्र काम केलंय, 'किंग अंकल', 'त्रिमूर्ती', 'वन टू का फोर' आणि हे तीनही सिनेमे फ्लॉप होते. 'हॅपी न्यू इयर'सुद्धा त्या काळात आला असता तर नक्की फ्लॉ�� गेला असता, पण आता बॉलीवूडची गणितं बदलली आहेत.त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमानेसुद्धा करोडो रुपयांची कमाई केली तरी आश्चर्य वाटणार नाही.\nरेटिंग 100 पैकी 60\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nआराध्याच्या 7व्या वाढदिवसाला पप्पा अभिषेकनं दिली स्पेशल गिफ्ट\nदीपिका-रणवीरच्या लग्नात होती कढी, पहा सगळा मेन्यू\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T02:13:42Z", "digest": "sha1:4KWNSGD3RROVRUV2SWQKWQKSS56HAMK5", "length": 5595, "nlines": 237, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जॉर्जिया - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► जॉर्जियाचा इतिहास‎ (१ प)\n► दक्षिण ओसेशिया‎ (१ प)\n► जॉर्जियाचे पंतप्रधान‎ (१ प)\n► जॉर्जियन व्यक्ती‎ (१ क, १ प)\n► जॉर्जियामधील शहरे‎ (३ प)\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०१३ रोजी ००:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-3-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-17T03:05:33Z", "digest": "sha1:OZWTSKCPZUZSQTJL2TXIDLFISPZGZD7D", "length": 11540, "nlines": 115, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "आजचा अभ्या 3 ऑगस्ट – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्या 3 ऑगस्ट\nआजचा अभ्यास 17 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nStudy Simplified AJIT THORBOLE दिनांक= 03/08/2018 दिवस= 67 वा राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ विषय= अर्थशास्त्र [दिवस-28] अभ्यास घटक = <<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<< भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, गरज. सर्व क्रांती, कृषी विकासाच्या योजना,जलसिंचन सुविधा, अन्नधान्य उत्पादन. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ Study Together AJIT THORBOLE दिनांक= 03/08/2018 दिवस= 67 वा ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ विषय = अर्थशास्त्र पेपर 4 अभ्यास घटक=\nउद्योग गरजा- आर्थिक व सामाजिक विकासात उद्योगाचे महत्त्व व भूमिका वाढीचा अाकृतीबंध, विशेषतः महाराष्ट्राच्यावसंदर्भातील भारतातील मोठ्या उद्योगाची संरचना, लघुउद्योग, कुटीर व ग्रामोद्योग, त्यांच्या समस्या व दृष्टीकोन, शिथीलीकरण ,खाजगीकरण व जागतिकीकरण यांचे लघुउद्योगावरील परिणाम, लघुउद्योगांचा विकास, प्रचालन व संनियंत्रण याकरिता महाराष्ट्राचे धोरण, उपाययोजना व कार्यक्रम, लघुउद्योग व कुटिरोद्योग यांची निर्माण संभाव्यता,SEZ, SGVS. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ PSI मुख्य परीक्षा २०१८ विषय= महाराष्ट्राचा इतिहास [Revision] (दिवस- 03) अभ्यास घटक\nगदर आणि होमरुल चळवळ, गांधीजींचे प्रारंभिक कार्य, (प्रारंभिक सत्याग्रह), खिलापत आणि असहकार चळवळ,असहकार चळवळ ते चलेजाव अंदोलन,(चलवळी विविध टकांचा समावेश, महत्त्वाच्या घटना, यश, अपयश, त्यामध्ये सामील विविध नेत्यांचे योगदान),सशस्त्र क्रांतीकारी चळवळ, आझाद हिंद फेज पहिले आणि पहिले आणि दुसरे महायुद्ध काळातील भारत. भारताचे स्वातंत्र्य, राज्यांची फाळणी/निर्मिती, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र – संयुक्त महाष्ट्राचे आंदलोन, मराठावाडा मुक्ती संग्राम. *PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ STI मुख्य परीक्षा २०१८ विषय = कायदे (दिवस- 03) अभ्यास घटक =\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ ASST मुख्य परीक्षा २०१८ विषय= चालू घडामोडी (दिवस- 03) अभ्यास घटक=\nPrevious महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा मुख���य परीक्षा पुस्तकसूची व नियोजन\nNext कसा असावा तुमचा दिवस(स्पर्धा परीक्षा स्पर्धक)\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/forest-wild-animal-security-wood-production-umeshkumar-agarwal-114772", "date_download": "2018-11-17T03:06:48Z", "digest": "sha1:TKFDOCFWZQ2GRDIYCO6SX2ACYH2K7VUC", "length": 16796, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "forest wild animal security wood production umeshkumar agarwal वन, वन्यजीव संवर्धनासह लाकूड उत्पादनावर भर | eSakal", "raw_content": "\nवन, वन्यजीव संवर्धनासह लाकूड उत्पादनावर भर\nमंगळवार, 8 मे 2018\nनागपूर - वन व वन्यजीव संवर्धनासोबतच जंगलातील लाकडाची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देणार आहे. या माध्यमातून वनविभागाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.\nनागपूर - वन व वन्यजीव संवर्धनासोबतच जंगलातील लाकडाची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देणार आहे. या माध्यमातून वनविभागाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.\nवनांतील लाकडाचे उत्पादन कसे वाढविणार\nराज्यात वनांमधील लाकूड उत्पादन क्षमता कमी आहे. ती शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढविण्यावर भर राहणार आहे. मागणीच्या तुलनेत देशातील लाकडाची उत्पादन क्षमता कमी असल्याने विदेशातून लाकडाची आयात केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय चलन विदेशात जात आहे. राज्यातील इमारती लाकडाची गरज आठ ते दहा हजार घन मिटर आहे. हे लाकूड विदेशातून आयात केले जात आहे. वनांची उत्पादन क्षमता कमी असल्याने लाकडाची आयात करावी लागत आहे. ती कमी करणे व विदेशात जाणारे चलन थांबविण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील ९६ टक्के जंगल वनविभागाकडे आहे. वनविभागाच्या जमिनीची लाकूड उत्पादन क्षमता महाराष्ट्र वन विकास महामंडळापेक्षा कमी आहे. ती शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढविण्यावर भर राहणार आहे. एफडीसीएमचा उद्देश जास्त उत्पादन करणारी झाडे लावणे, संगोपन करणे, मशागत करणे आहे. शास्त्रीय पद्धतीने ते काम करीत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे.\nवन्यप्राण्यांसोबत माणसाची काळजी घेण्याचे काम शासनाचे आहे. त्यांना गरजेनुसार लाकडे उपलब्ध करुन देणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच भविष्यात काही भागात एफडीसीएमच्या धर्तीवर काम करण्याचा विचार आहे. अथवा एफडीसीएमकडे काही जमिनी देऊन नैसर्गिक वन विकसित करण्याचा प्रयत्न आहे. ही योजना शास्त्रीय पद्धतीने राबविल्यास जंगलाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.\nगवती कुरण योजना काय आहे\nराज्यात उजाड झालेल्या भागांमध्ये गवती कुरण योजना राबण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी वनस्पती अनुक्रमाचे विविध टप्पे हा कार्यक्रम राबविण्याचा विचार आहे. त्यात काही जिल्ह्यांचा समावेश करणार आहे. अद्याप तो प्रस्ताव प्राथमिक स्वरुपात आहे. हा कार्यक्रम राबविण्याचे निश्‍चित झाल्यास सोलापूर, जळगाव, नाशिक, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ही योजना राबविली जाईल.\nराज्यात जंगलाची स्थिती कशी आहे\nसरकारने भारतातील वनांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून अहवाल जाहीर केला आहे. त्यात चार क्षेत्रांत महाराष्ट्र देशात पहिला आला. त्यात वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनाशिवाय वनक्षेत्रात पाणस्थळ निर्माण करणे, बांबू लागवड आणि कांदळ वनसंरक्षण आणि संवर्धन याचा समावेश आहे. वृक्षलागवड मोहीम, जंगल लगतच्या गावकऱ्यांना श्‍यामाप्रसाद मुखर्जी वनयोजनेअंतर्गत एलपीजी गॅसचे वाटप करण्यात आले आहे.\n१३ कोटी वृक्ष लागवडीची तयारी कशी सुरू आहे \n१ ते ३१ जु��ै दरम्यान राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. त्यातील साडे सात कोटी वृक्ष लागवड वनविभाग करणार आहे. उर्वरीत वृक्ष इतर शासकीय विभाग, ग्रामपंचायत लावणार आहे. वनविभागाने सहा कोटी खड्डे खोदले असून या महिन्याच्या अखेरीस उर्वरीत खड्डे पूर्ण होतील. इतर विभागाचा पाठपुरावा सुरू असून त्यांनी आतापर्यंत ५० टक्के खड्डे केलेले आहेत. ग्रामपंचायतींचे काम संथ गतीने सुरू आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून पाठपुरावा केला जात आहे.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punezp.org/egovernas.html", "date_download": "2018-11-17T03:05:16Z", "digest": "sha1:7HHWG5WU7UBE7N6DA7WMLDYLSIPH2GJ4", "length": 9959, "nlines": 50, "source_domain": "punezp.org", "title": "Zilla Parishad Pune", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nपुणे जिल्हा परिषद मुख्यालया कडील सर्व संगणक लॅन व्दारे जोडले असून ते punezp.com या domain मध्ये असून सर्व संगणकाना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देणेत आली आहे.\nसर्व पंचायत समिती कार्यालयतील संगणक लॅन व ब्रॉड बॅड इंटरनेट ने जोडले असून त्याव्दारे ई-मेलचा, बीडीएस इत्यादी साठी वापर केला जातो.\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे हे दर सोमावारी skype चा वापर करुन जिल्हयातील सर्व गट विकास अधिकारी जि. प पुणे यांच्याशी विविध विकास कामाचो आढावा नियमीतपणे घेत आहेत.\nसंगणक कक्षा मार्फत सर्व पुणे जिल्हा परिषदे कडील अधिकारी / कर्मचारी यांना काही महत्वाचे तातडीचे संदेश देणे करिता (short message service) चा उपयोग्य केला जोतो त्यांमुळे वेळाची व दूरध्वनीवरील खर्चाची बचत होते.\nवित्त विभागातील ऑनलाईन कामकाजाबाबत\nhttp://www.arthsarthipunezp.org या ऑनलाईन संगणकीय आज्ञावली मध्ये जिल्हा परिषद निधी, शासन निधी व अभिकरण निधीचे प्राप्त अनुदान व झाल्‌ेल्या खर्चाची ऑनलाईन माहिती तात्काळ समजते. तसेच सदर आज्ञावली मध्ये योजनानिहाय निधी सर्व विभागांना उपलब्ध करून दिला जातो. त्यामध्ये सर्व विभागाकडून सदर आज्ञावलीमध्ये BDS स्लीप काढून देयक वित्त विभागास प्राप्त होते. वित्त विभागात सदरचे देयक पारित होऊन देयकाची रक्कम ECS व्दारे थेट संबंधीत एजन्सी, ठेकेदार व कर्मचारी यांचे बँक खात्यात जमा केले जाते.\nसबंधीत विभागाकडून प्राप्त झालेले देयक व प्राधिकार पत्रक तपासणी करून देयकातील रक्कमा सबंधीत पुरवठादार किंवा ठेकेदार यांचे नावे विहीत नमुन्यात अज्ञावलीच्या सहाय्याने तयार होणारे ECS बँकेत दिले जाते व तद्नंतर PDCC बँकव्दारे सदरच्या रकमा सबंधीतांना वर्ग केल्या जातात.\nhttp://www.arthsarthipunezp.org या वित्त विभागाच्या संकेतस्थळावर जिल्हा परिषद कर्मचारी यांचे ऑनलाईन भ.नि.नि. मासिक/वार्षिक विवरणपत्र (Gpf Slip) सर्व कर्मचाऱ्यांना घरबसल्या किंवा आपल्या कार्यालयातच ऑनलाईन पहाता येते व त्यामुळे सबंधीतांना दरमहाचे भ.नि.नि. वर्गणी वित्त विभागात जमा झाल��� किंवा नाही हे देखील समजु शकते.\nवित्त विभागामार्फत दरमहा जिल्हा परिषद सेवेतून जे कर्मचारी निवृत्त होतात त्यांना अदा करावयाच्या रकमा (उदा. पेन्शन/भ.नि.नि. इ.) माहिती दरमहा पुणे जिल्हा परिषद, पुणे चे संकेतस्थळ www.punezp.co.in वर प्रसिध्द केली जाते. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन मंजुरी आदेश व मंजुर झालेली भ.नि.नि रक्कम इ. माहिती तात्काळ समजू शकते.\nअर्थसारथी संगणकीय आज्ञावलीमध्ये सबंधीत ठेकेदार/पुरवठादार तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांना त्यांचे देयकाबाबतची सद्य:स्थितीची माहिती ऑनलाईन घरबसल्या किंवा आपल्या कार्यालयातच पहावयास मिळणार आहे. यासाठी सबंधीत ठेकेदार/पुरवठादर व जि.प. कर्मचारी यांनी याबाबत अर्थसारथी प्रणालीवर आपली माहिती रजिष्टर करणे आवश्यक आहे. रजिष्टर केले नंतर सबंधीतांचा A/C नंबर हा त्यांचा USER ID असेल तसेच Password सबंधीतांनी खालील प्रमाणे स्वत: तयार करावयाचा आहे. याबाबत सबंधीत ठेकेदार/पुरवठादार किंवा जि.प.कर्मचारी यांनी USER ID व PASSWORD वापरून त्यांना आपल्या देयकाची सद्यस्थिती माहिती मोबाईलवर पहावयास मिळेल.\nजिल्हा परिषद पुणेचे वित्त विभागामार्फत जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी परतावा / नापरतावा भ.नि.नि. च्या रक्कमा सुलभतेने व तात्काळ काढता येणेसाठी तसेच जिल्हा परिषद सेवतून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी यांना पेन्शन विषयी लाभ तात्काळ मिळणेसाठी अर्थसारथी प्रणालीवर ऑनलाईन 1. भविष्य निर्वाह निधी 2. गट विमा योजना 3. पेन्शन इ. बाबतची माहिती ऑनलाईन भरून सदरचे फॉर्म अज्ञावलीत आपोआप तयार होऊन कर्मचारी यांची माहिती वरून सबंधीतांना देण्यात येणारे लाभाबाबतचे नमुने तयार होणार आहेत.\nभारत सरकार | महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे | जि. प. ई-मेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-5131/", "date_download": "2018-11-17T02:20:08Z", "digest": "sha1:P2EVV4NDLYZNXRP2IOYC42RBLTZHZDYP", "length": 27295, "nlines": 183, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "# Blog # मानवी समृद्धीचा राजमार्ग/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n# Blog # मानवी समृद्धीचा राजमार्ग\nऔद्योगिकीकरण आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावरील हानीचे दुष्परिणाम अवघ्या जगाला भेडसावत आहेत. भारतातही पर्यावरणाच्या हानीचे प्रयत्न सुरूच आहेत. आपल्याकडे पर्यावरण रक्षणाच्या संदर्भात कडक कायदे अस्तित्त्वात असतानाही त्यांची अंमलबजावणी केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिल्याने पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहेत. या प्रश्नांचा गांभिर्याने वेध घेण्याची गरज आहे.\nभारत हा पर्यावरणसमृद्ध देश होता. परंतु, मानवाच्या कृतघ्न स्वभावामुळे आज या देशात पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होऊन एक प्रकारची भकास परिस्थिती निर्माण झाली आहे. खरे तर माणूस स्वत:च पर्यावरण साखळीचा एक महत्त्वाचा घटक असूनही प्रगती करण्याच्या अतिमहत्त्वाकांक्षेपोटी तो निसर्गावरच विजय मिळवण्याची अतिरेकी स्वप्ने पाहू लागला आणि इथेच पर्यावरणाची खरी शोकांतिका सुरू झाली.\nपरंतु, पर्यावरण संरक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून विकासाची संकल्पना रेटताना आता माणसाची प्रगतीच त्याची अधोगती ठरणार की काय, असे चित्र निर्माण होताना दिसत आहे. आज आपल्याला विकास किंवा पर्यावरण या दोनच पर्यायांभोवती गुरफटवले जात आहे. परंतु, शाश्वत विकास हा प्रगतीचा मूळ राजमार्ग असतानादेखील त्याबद्दल खरा विचार करताना कोणी दिसत नाही.\n‘शाश्वत विकास’ हा शब्द तसेच शाश्वत विकासाच्या संकल्पना केवळ दाखवण्यासाठीच वापरल्या जात आहेत. आज भारतातील पर्यावरणाच्या समस्यांवर दृष्टिक्षेप टाकला तर काही अपवाद वगळता पर्यावरणाला कोणी वाली राहिला नाही, असेच म्हणावे लागेल. ज्या भारतात निसर्गाच्या विविध अंगांना देवांचा दर्जा देण्यात आला, त्याच भारतात आज सर्व लोक नास्तिक झालेत की काय, अशी शंका निर्माण होते. आज निसर्गाला खर्‍या अर्थाने धर्म मानून त्याच्या बचावासाठी सार्‍यांनीच पुढे येण्याची आवश्यकता आहे. परंतु, तसे दिसत नाही. आपण सारेजण तसा निर्धार करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.\nआज आपल्याला सभोवतालच्या नदीत निर्माल्य टाकणे, सांडपाणी नदीत सोडणे, पाण्याचा अतिरेकी वापर करणे, ध्वनी, जल, वायू आदींच्या प्रदूषणात वाढ होणे या सार्‍या समस्या निर्माण होताना तसेच त्यांना हातभार लावला जात असताना पहायला मिळत आहे. परंतु, अशा प्रयत्नांना अटकाव करण्याचे वा असे प्रयत्न करण्यांवर कारवाईचे प्रयत्नही पुरेसे होत नाहीत. विशेष म्हणजे शासनाकडून अशा बाबींवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न तर दूरच राहिले, उलटअर्थी पर्यावरण संवर्धनापेक्षा तथाकथित ‘सबका साथ सबका विकास’ या भ्रामक विकासावर भर दिला जाताना पहायला मिळत आहे.\nपरंतु, यामध्ये पर्यावरण आपल्याला कुठपर्यंत ‘साथ’ देईल, याची शाश्वती कुठेही मिळणार नाही. औद्योगिक क्रांतीमुळे आपल्याला भांडवली सुखाचा उपभोग घेता आला. परंतु, त्यासाठी नैसर्गिक सुख गहाण टाकावे लागले या भांडवलशाही आधारित जीवनशैलीत आपण आनंदमय जीवनाची व्याख्याच बदलून टाकली.\nया पार्श्वभूमीवर आज आपल्याला पर्यावरणाच्या असंख्य समस्या निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न, वाढत्या कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्न, नद्यांमधील तसेच समुद्रातील वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न, जंगले तसेच वन्यजीवांचे प्रश्न, जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलाचा प्रश्न, ओझोनच्या थराचा प्रश्न तसेच आम्ल पर्ज्यन्यामुळे निर्माण होणार्‍या समस्या यांचा समावेश होतो.\nया पर्यावरणाच्या काही मुख्य समस्या आहेत. या शिवायही काही छोट्या-मोठ्या समस्या वेळोवेळी समोर येत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या देशात पर्यावरण रक्षणाच्या संदर्भात अत्यंत कडक कायदे अस्तित्त्वात आहेत. परंतु, त्यांची नीट अंमलबजावणी होत नसल्याने पर्यावरणाच्या प्रश्नांंचे निराकरण होण्याऐवजी हे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालले आहेत.\nभारतात पर्यावरणाच्या संदर्भात अनेक कायदे उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण कायदा 1986, जलप्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) 1986, हवा प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) 1986 या कायद्यांमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी काही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. परंतु, या कायद्यांची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. खरे तर या कायद्यांविषयीच एक प्रकारची उदासीनता निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.\nअत्यंत वेगाने सुरू असलेल्या औद्योगिकीकरणाच्या स्पर्धेमुळे कायदे आणि न्यायालयीन निर्णय धाब्यावर बसवून पर्यावरणविरोधी प्रकल्प सुरू ठेवण्याचे प्रकार सर्रास होत असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे ठरत आहे.\nआपल्या देशात पुरातन काळापासून नद्यांना धर्माचा अविभाज्य घटक मानण्यात आले असत��ना आणि त्यांच्या प्रती समाजाच्या मनात पवित्रतेची भावना असतानादेखील सध्या बहुतांश नद्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. नद्या ह्या मुळात जलवाहिनी असून स्वतःसोबतच सभोतालच्या परिसरालाही समृद्ध करत असतात. परंतु, विविध नद्यांवर अनेक धरणे बांधून आपण हा समृद्धीचा प्रवासच अडवून जिरवत आहोत. विशेष म्हणजे भारतात सगळ्यात जास्त धरणे महाराष्ट्रातच बांधली गेली आहेत. खरे तर नद्या कोणाच्याही मालकीच्या नसतात.\nत्यावर सर्वांचाच हक्क असतो, अशी संविधानातसुद्धा तरतूद आहे. तरीही केवळ मोजक्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी एखादी नदी अडवून तिच्यावरील उर्वरित लोकांचा हक्क काढून घेणे कितपत योग्य आहे आज महाराष्ट्रात एकूण 1845 धरणे आहेत. त्या खालोखाल मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. या राज्यात एकूण 905 धरणे आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशमधील एकूण धरणांपेक्षा महाराष्ट्रातील धरणांची संख्या दुप्पट आहे. तरीसुध्दा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अनेकदा पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याचे पहायला मिळते.\nमग एवढ्या संख्येने बांधलेल्या धरणातील पाणी जाते तरी कुठे, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच धरणे बांधणे हा काही पाणीटंचाई दूर करण्याचा उपाय असू शकत नाही, हे यातून स्पष्ट होते. नद्यांना स्वत:च्या भावना व्यक्त करता येत नाहीत. अशा परिस्थितीत आपण स्वतःहून त्यांची क्षमता ओळखली पाहिजे. असे असताना आज नद्यांना स्वतःची मालमत्ता समजून त्यांचा गैरवापर करणारे अनेकजण आपल्याला पहायला मिळतात.\nसांडपाणीच नव्हे तर अतिशय घातक असे रासायनिक पदार्थ, वैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा हे सारे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता नद्यांमध्ये बिनदिक्कतपणे सोडले जात आहे. या संदर्भात कायद्यात तरतूद असूनदेखील तिची फारशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.\nपर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर र्‍हास झाल्यामुळे काही भागातील लोकांना उन्हाच्या चटक्यांबरोबर पाणीटंचाईच्या समस्येलादेखील सामोरे जावे लागते. किंबहुना, जवळपास दर वर्षीचा उन्हाळा पाणीटंचाईचा सामना करतच काढावा लागतो. या काळात पाण्यासाठी अनेक ठिकाणी भांडण-तंटे होण्याच्याही घटना घडत असल्याचे पहायला मिळते. परंतु, ही परिस्थिती अचानक निर्माण नाही झालेली नाही तर ती आपण स्वतःवर ओढवून घेतली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या महत्त्वाच्या प्रश्नावर सरकार आपल्याला नेहमीच अनुत्तरीत करताना दिसते.\nवास्तविक, पाणीटंचाईच्या काळात त्या भागातील नागरिकांना सरकारकडून वेळोवेळी पाणीपुरवठा केला जायला हवा. परंतु, त्याबाबतही जनतेला समाधान मिळत नाही. पाणीटंचाईच्या काळात त्या भागात सरकारी टँकरपेक्षा खासगी टँकरच अधिक प्रमाणात पहायला मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे दुष्काळाच्या काळातही पाण्याची तस्करी करण्याचे प्रकार कमी नाही. जनतेच्या गंभीर समस्येच्या परिस्थितीतही आपला फायदा करून घेण्याचे काम सरकारी लोकांना चांगलेच जमते.\nआज आपण पाहतो की, ठिकठिकाणच्या नद्या कोरड्या पडल्या आहेत. अनेक ठिकाणी नद्यांचा आकार कमी करून सर्रास बांध, रस्ते बांधण्यात आले आहेत. उद्योगधंद्यासाठी नद्यांचे प्रवाह बदलण्यात येत आहेत. हे अजून किती दिवस चालणार, हा खरा प्रश्न आहे. एकंदर परिस्थिती पाहता, पाण्याचे संवर्धन करा, पाणी हेच जीवन हे धडे केवळ शाळेतील पाठ्यपुस्तकापर्यंतच मर्यादित ठेवायचे आहेत का, असा विचार मनात येतो.\nया सार्‍या बाबी लक्षात घेता पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न किती गरजेचे ठरतात, याची कल्पना येते. त्या दृष्टीने दरवर्षी पाच जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, मुळात पर्यावरण हा केवळ एका दिवसासाठी मर्यादित राहणारा विषय नाही. त्याचे गांभीर्य अधिक आहे. आज सार्‍यांनी पर्यावरण रक्षणासाठी खर्‍या अर्थाने एकत्रित येऊन पर्यावरण संवर्धन करण्याची नितांत गरज आहे.\nपर्यावरण संवर्धन म्हणजे केवळ वृक्षलागवड करणे नसून त्या वृक्षांना जगवणे आहे, हे सरकारने आणि आपणही मनात रूजवले पाहिजे. पर्यावरणाचे स्वरूप जागतिक असूनदेखील त्याच्या रक्षणाचे आव्हान मात्र सामाजिक आणि राजकीय आहे. परंतु, आपल्याकडे हे थोडे बहुत सामाजिक स्वरूपातच दिसून येते.\nअशा परिस्थितीत खर्‍या अर्थाने पर्यावरण संवर्धन करायचे तर हा विषय राजकीय आणि सामाजिक पातळीवर मांडण्याची प्रामुख्याने गरज आहे. पर्यावरणाला आपली गरज नसून आपल्याला पर्यावरणाची गरज आहे, ही बाब गांभीर्याने समजून घेणे हिताचे ठरणार आहे.\n– राकेश माळी (लेखक विधी अभ्यासक असून ‘पर्यावरण व कायदा’ या विषयाचे अभ्यासक आहेत.)\nPrevious articleसर्वांच्या प्रस्तावांंनंतर बघू : शरद पवारांच्या सूचनेवर उद्धव ठाकरे यांची गुगली\nNext articleमारवड शिवारात पहिल्याच पावसात माळण नदीवरील बंधारे तुडूंब\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/mugdha-pranayi-charukeshi/", "date_download": "2018-11-17T02:38:17Z", "digest": "sha1:DNC74O5JMZXQVH4KVEGM7G3VPTZFDX3P", "length": 27186, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मुग्ध प्रणयी चारुकेशी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeनियमित सदरेमुग्ध प्रणयी चारुकेशी\nSeptember 14, 2018 अनिल गोविलकर नियमित सदरे, राग - रंग\nआपल्या रागदारी संगीतातून ज्या भावना व्यक्त होतात, त्या बहुतांशी अतिशय संयत स्वरूपाच्या असतात. किंबहुना, “संयत” हेच रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. अगदी दु:खाची भावना घेतली तरी, इथे “तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे” असेच दु:ख स्वरांमधून स्त्रवत असते. इथे ओक्साबोक्शी भावनेला तसे स्थान नाही. भक्ती म्हटली तरी त्यात लीनतेला सर्वात महत्व. ईश्वराच्या नावाने काहीवेळा “टाहो” फोडला जातो पण ती एक छटा झाली, लक्षण नव्हे. प्रणयी भावना देखील, संयत, मुग्धपणे व्यक्त होते. एखादे भक्ष्य ध्यानात ठेऊन, ओरबाडण्याला इथे कधीही स्थान ���िळत नाही.\nया दृष्टीने पुढे विचार करता, कलाकार आणि रसिक यांच्यामधील संवाद देखील असाच मूकपणे साधला जातो. खरेतर, “एकांताने, एकांताशी एकांतवासात साधलेला अमूर्त संवाद” असे थोडे सूत्रबद्ध वाक्य इथे लिहिता यॆइल. त्यामुळे कलेशी एकरूप होणे, एकात्मता साधणे, अशा वृत्तींना इथे साहजिक अधिक महत्व प्राप्त होणे, क्रमप्राप्त ठरते.\nखरतर राग “चारुकेशी” आणि पूर्वीच्या संस्कृत ग्रंथात दिलेला समय आणि रागाची प्रकृती बघत, थोडा विस्मय वाटतो. सकाळचा दुसरा प्रहर, या रागासाठी उत्तम असे म्हटले आहे आणि या रागाचे “वळण” बघता, या काळात, प्रणयी भावना बाळगणे कितपत संय्युक्तिक ठरते, हा प्रश्नच आहे अर्थात, आधुनिक काळात, जिथे रागांच्या समयाबाबतचे संकेत आणि नियम, फारसे पाळले जात नाहीत तेंव्हा या मतांना किती महत्व द्यायचे, हे वैय्यक्तिक स्तरावर योग्य ठरते. आधुनिक जीवनशैली अशा संकेतांना साजेशी नाही, हेच खरे.\nआता रागाच्या तांत्रिक भागाकडे वळल्यास, या रागात सगळे स्वर लागतात परंतु, “धैवत” आणि “निषाद” हे स्वर कोमल घेतले जातात तर बाकीचे सगळे स्वर शुद्ध स्वरूपात, लावले जातात. याचाच अर्थ, रागाची जाती ही,”संपूर्ण-संपूर्ण” या प्रकारात जमा होते. या अनुरोधाने पुढे लिहायचे झाल्यास, “ध,नि,सा,रे,ग,म,ग,रे” किंवा “रे, ग,म,ध,प”, तसेच “रे,ग,म,रे,सा” अशा स्वरांच्या संगती, या रागाची बढत करताना, वापरल्या जातात.\nमुळात, हा राग कर्नाटकी संगीतातील परंतु रागांच्या चलनवलनामधून हा राग उत्तर भारतीय संगीतात आला आणि चांगल्यापैकी स्थिरावला. या रागाचा “तोंडवळा” बघता, कधी कधी या रागाचे, “भैरव” किंवा “दरबारी” रागाशी साहचर्य जाणवते. अर्थात, याला तसा अर्थ नाही कारण, असे साम्य, इतर अनेक रागांच्या बाबतीत देखील दर्शविता येईल.\nकवियत्री इंदिरा संत यांचे एक कविता आठवली.\nअशी एक सय व्हावी\nसंगीताच्या क्षेत्रात खरेतर शब्द माध्यम हे नेहमीच परके राहिलेले आहे पण तरीही काहीवेळा शब्दांची जोड, आपल्याला जाणवणाऱ्या नेमक्या भावनांना मोकळी वाट करून देते, हे देखील तितकेच खरे.\nआता आपण, या रागावर आधारित, उस्ताद शुजात खान यांनी सादर केलेली एक रचना आहे. उस्ताद विलायत खानसाहेबांचा पुत्र, त्यामुळे अत्यंत व्यापक संगीताचा पट, लहानपणापासून उपलब्ध. अर्थात, संगीत शिक्षणाचा स्त्रोत हा इमादखानी घराण्याशी संलग्न. त्यामुळे वा���नात, “गायकी” अंगाचा असर सहज समजून घेता येतो. काहीवेळा मात्र, गुरुभक्तीचा आंधळा स्वीकार केल्याचे जाणवते. वेगळ्या शब्दात, उस्ताद विलायत खानसाहेब, सतार वादन करताना, अधून मधून, “गायकी” दाखवत आणि त्या गायकीचे तंतोतंत प्रत्यंतर आपल्या वादनातून देत असत. हे सगळे, आपले वाद्यावर किती प्रभुत्व आहे, हे दाखवून देण्याचा प्रकार होता, याच सवयीची री ओढलेली, उस्ताद शुजात खान, यांच्या वादनात दिसून येते.\nया सादरीकरणात, आलापी खास ऐकण्यासारखी आहे. त्यात “गायकी” अंग स्पष्टपणे दिसते. वादनावर बरेचवेळा उस्ताद विलायत खान साहेबांची किंचित छाप जाणवते तरी देखील स्वत:ची ओळख ठेवण्यात, हे वादन यशस्वी होते. वरती जी स्वरसंहती दिली आहे, त्याचे प्रत्यंतर या वादनात आढळते. तसेच आलापीनंतर जोडून घेतलेला “झाला” फारच बहारीचा आहे. यात एक गंमत आहे, सुंदर गत चाललेली आहे, मध्येच सुंदर हरकत घेतली जाते आणि त्या हरकतीच्या विस्तारात तान अस्तित्वात येते आणि असा सगळा लयीचा आविष्कार चालू असताना,ज्याप्रकारे, हा वादक “समे”वर येतो आणि ठेहराव घेतो, त्यावरून, वादकाचे, वाद्यावर किती प्रभुत्व आहे, हे समजून घेता येते. आणखी खास ” बात”म्हणजे, द्रुत लयीत वादन चालत असताना, मध्येच एखादी “खंडित” तान घ्यायची आणि ती घेत आसनात, “मींड” काढायची वादनातील अतिशय अवघड भाग, इथे ऐकायला मिळतो.\nहिंदी चित्रपट जेंव्हा सत्तरीच्या दशकात शिरत होता, त्यावेळेस,चित्रपट संगीतावरील पाश्चात्य संगीताचा प्रभाव बराच गडद झाला होता. किंबहुना, आधुनिक वाद्यमेळाची रचना, ही पाश्चात्य वाद्यमेळावर बरीचशी आधारित असायची. तसे अधून मधून, भारतीय संगीतावर आधारित चित्रपट आणि संगीत रचना ऐकायला मिळायच्या पण त्याचे प्रमाण, साठीच्या दशकाच्या मानाने बरेच कमी झाले होते आणि अशा वेळेस, “दस्तक” चित्रपट आला. या चित्रपटातील संगीताने, संगीतकार मदन मोहनला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता (उल्लेखनीय बाब म्हणजे मदन मोहनला “फिल्मफेयर” पुरस्कार कधीच मिळाला नाही) याच चित्रपटातील, एक गाणे आपल्याला चारुकेशी रागावर आधारित, असे ऐकायला मिळते. “बैय्या ना धरो, ओ बलमा” हेच ते लताबाईंच्या आवाजातील एक अजरामर गीत. केरवा तालात बांधलेली रचना आहे.\n“बैय्या ना धरो ओ बलमा\nना करो मोसे रार\nबैय्या ना धरो ओ बलमा “\nया गाण्याची गंमत म्हणजे, या गाण्यात, सुरवातीच्या ओळीत “चारुकेशी” राग दिसतो पण पुढे रचना वेगवेगळ्या लयीची बंधने स्वीकारते आणि रागापासून दूर जाते.तसे बघितले तर, “बैय्या ना धरो” अशी लखनवी बाजाची ठुमरी प्रसिद्ध आहे आणि या गाण्याचा मुखडा, त्या ठुमरीच्या रचनेवर आधारलेला आहे. मजेचा भाग असा आहे, पहिल्या अंतरा जिथे संपतो, तिथून रागाला बाजूला ठेवले जाते आणि चाल स्वतंत्र होते. मदन मोहन, यांच्या रचनांचे हेच एक व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. त्यांच्या चाली, लयीला अवघड होतात, त्या याच प्रकारे “स्वतंत्र” होतात म्हणून हे असे विस्तारीकरण करणे, अतिशय कठीण असते. लताबाईंची गायकी, अशा रचनेत खास खुलून येते. शब्दागणिक निश्चित हरकत, दाणेदार तान आणि गायनातून, कवितेच्या आशयवृद्धीचा प्रत्यय हे असे विस्तारीकरण करणे, अतिशय कठीण असते. लताबाईंची गायकी, अशा रचनेत खास खुलून येते. शब्दागणिक निश्चित हरकत, दाणेदार तान आणि गायनातून, कवितेच्या आशयवृद्धीचा प्रत्यय चालीचे “मूळ” ठुमरीमध्ये दडले असेल म्हणून कदाचित, पण चाल फार अवघड झाली आहे. गाण्यात फार, बारीक हरकती आहेत, ज्याने गाण्याचे सौंदर्य वाढते पण, इतरांना गायचे म्हणजे एक परीक्षा असते\nप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अप्रतिम मराठी भावगीतांपैकी एक गाणे – “रिमझिम झरती श्रावण धारा” हे गाणे रसिकांच्या चांगल्याच परिचयाचे आहे. हे गाणे देखील चारुकेशी रागावर आधारित आहे. वास्तविक गाण्याचे शब्द मल्हार रागाचे भाव व्यक्त करतात,असे सत्कृतदर्शनी जरी भासले तरी एकूणच ही कविता, ही विरही भावनेकडे झुकलेली आहे. ज्याला “शब्दप्रधान गायकी” म्हणून गौरवावे लागेल, अशा ताकदीचे असामान्य गाणे म्हणता येईल. शक्यतो कुठेही “यतिभंग” झालेला आढळणार नाही. चाल तशी साधी आहे पण अवीट गोड आहे. बहुदा त्यामुळेच हे गाणे आपल्या भावभावनेशी निगडीत आहे.\n” रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात,\nप्रियावीण उदास वाटे रात”.\nसंगीतकार दशरथ पुजारी यांची चाल आहे. हा देखील असाच, थोडा दुर्दैवी संगीतकार म्हणता येइल. आयुष्यभर कितीतरी अप्रतिम रचना सादर केल्या परंतु संगीतकार म्हणून फारशी मान्यता पदरी पडली नाही आणि हळूहळू विस्मरणाच्या फेऱ्यात हरवून गेला\nहृदयनाथ मंगेशकर हे प्रामुख्याने संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत परंतु त्यांनी देखील काही अतिशय अनुपम अशी गाणी गायली आहेत. संग��तकार श्रीनिवास खळे निर्मित असेच एक सुंदर भावगीत मराठी रसिक मनांत ठाण मांडून बसले आहे.\n“वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले;\nएकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले”.\nकवी भवानीशंकर पंडित यांची कविता आहे. खळे साहेबांची चाल म्हणजे त्यात गायकी अंग असणे जणू ठरलेलेच असते. गाणे एका लयीत चालत असताना, त्या लयीतून वेगळी हरकत काढणे आणि गाण्याला अवघड जागी पोहोचवणे, हे खळे साहेबांच्या रचनांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य. या गाण्यात, चारुकेशी राग तसा सरळसोट दिसत नाही पण, काही हरकती या रागाशी जवळीक दाखवतात.\nउस्ताद गुलाम अली यांनी या रागाशी नाते सांगत अशीच एक अप्रतिम गझल पेश केली आहे.\n“दुख की लहेर ने छेडा होगा,\nयाद मे कंकर फेका होगा;\nआज तो मेरा दिल कहेता है,\nवोह इस वक्त, अकेला होगा”.\nगझलची सुरवात अगदी चारुकेशी राग डोळ्यासमोर ठेऊन केली आहे परंतु गुलाम अलींची कुठलीच रचना कधीही एकाच रागाला बांधून घेत नाही आणि तसेच इथे झाले आहे. केरवा तालात ही रचना बांधलेली आहे. अर्थात नेहमीप्रमाणे, या गायनात देखील, त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे पहिल्यापासून अवघड हरकती घेणे, किंवा अचानक एखादी अचंबित करणारी तान घ्यायची आणि ऐकणाऱ्याला अवाक करायची सवय आढळते.\nमी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच \"रागरंग\" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609852", "date_download": "2018-11-17T02:58:17Z", "digest": "sha1:RCGB66RG2MK36Z5OBK6QZVEBH7AT55FN", "length": 10837, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वैभववाडी, कणकवली, कुडाळला थांबा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडी, कणकवली, कुडाळला थांबा\nवैभववाडी, कणकवली, कुडाळला थांबा\nगणेशोत्सवातील 150 विशेष गाडय़ांचा समावेश : मनसे सरचिटणीस उपरकर यांना कोकण रेल्वेचे पत्र : कोकण रेल्वेच्या ‘एमडीं’कडे केली होती मागणी\nगणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरून 182 विशेष गाडय़ा धावणार आहेत. या पैकी 32 गाडय़ा रत्नागिरी स्टेशनपर्यंत, तर 150 गाडय़ा सिंधुदुर्ग जिल्हय़ापर्यंत जाणार आहेत. या विशेष गाडय़ांपैकी 132 गाडय़ांना वैभववाडी, 150 गाडय़ांना कणकवली व कुडाळला 140 गाडय़ांना सावंतवाडी स्टेशनवर थांबे देण्यात आले असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांना कळविल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nउपरकर यांची कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांशी 3 ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. यावेळी कोकण रेल्वे मार्गावरील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. उपस्थित केलेल्या समस्यांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती उपरकर यांना कळविण्यात आली आहे.\n150 गाडय़ा थांबणार कुडाळला\nउपरकर यांना कळविण्यात आलेल्या पत्रानुसार 182 विशेष गाडय़ांपैकी 176 गाडय़ा संगमेश्वर, 150 पैकी 138 राजापूर, 132 वैभववाडी, 150 कणकवली व कुडाळ, तर 140 गाडय़ा सावंतवाडीत थांबणार आहेत. 11 सप्टेंबर रोजी 8 व 12 रोजी 5 अतिरिक्त गणपती स्पेशल गाडय़ा सुटणार आ���ेत. 12 रोजी आणखी गाडय़ा सोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. विसर्जनानंतर 17 रोजी 4, तर 18 रोजी तीन स्पेशल गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या दिवशी आणखी गाडय़ा सोडण्याचा प्रयत्न असणार आहे.\nदिवा स्टेशनवर थांब्याचा निर्णय मध्य रेल्वेकडे\nदिवा स्टेशन हे मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येत आहे. या गाडय़ांना दिवा स्टेशनवर थांबा देण्यासंदर्भातील निर्णय हा मध्यरेल्वेचा आहे. आपल्या मागणीनुसार यासंदर्भात मध्य रेल्वेला कळविण्यात आले आहे. नेत्रावती 16346 ही गाडी कोकणकन्या 10111 या गाडीला क्रॉसिंगसाठी कणकवली स्टेशनवर थांबते. त्या गाडीला कणकवलीला थांबा मिळावा, या मागणीसंदर्भात गाडीला कणकवलीला क्रॉसिंग नाही, गाडय़ा वेळेत न निघाल्यास या गाडय़ा कणकवलीला क्रॉसिंग होतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nवैभववाडी स्टेशनवर टाऊन बूकिंग सुरू\nवैभववाडी स्टेशनवर देण्यात आलेले टाऊन बूकिंग 6 जूनपासून सुरू असून गेल्या दोन महिन्यांत तेथे 144 तिकीटे काढण्यात आली आहेत. कोकण रेल्वेत होणारी भरती प्रकल्पग्रस्तांमधून करावी, या मागणीसंदर्भात समीक्षा करून कार्यवाही करण्यात येईल. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या विवाहित मुलींना सेवेत भरती करण्यासंदर्भातही समीक्षा करून कार्यवाही करण्यात येईल, असेही कोकण रेल्वेकडून उपरकर यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.\nतुतारी एक्सप्रेसला जादा तीन डबे जोडा\nदरम्यान, या बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या पत्रानंतर बऱयापैकी मुद्दय़ांचे निर्णय लावण्यात आले आहेत. काही मुद्दय़ांवर गणेशोत्सवानंतर चर्चा करू. ठाणे येथील दिवा स्टेशनवर गाडय़ा थांबविण्याबाबत जनरल मॅनेजर सेंट्रल रेल्वेला कळविण्यात आले आहे. बांद्रा व विरार वेस्टर्न लाईनवरून गाडय़ा सोडण्याबाबत परवानगी देण्यासाठी वेस्टर्न रेल्वेला कळविले आहे. आपणही पाठपुरावा करावा, असे उपरकर यांनी कळविले आहे. दादरवरून सुटणारी तुतारी एक्सप्रेस ही गाडी सावंतवाडीपर्यंत असल्याने या गाडीला वेटींग लिस्ट मोठी असते. या गाडीला तीन जादा डबे लावल्यास कोकण रेल्वेचे उत्पन्न वाढेल व कोकणी माणसांना प्रवासही सुखकर होईल, याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.\nपर्यटन बोटीच्या थांब्यासाठी मालवण बंदराचा मार्ग मोकळा\nबांद्यात मत्स्यवि���्रेत्या महिलेचा मृतदेह\nवेंगुर्ल्यात पुन्हा तीन पर्ससीनवर कारवाई\nशिवसेना तालुकाप्रमुखांना जशास तसे उत्तर देऊ\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sangli/page/334", "date_download": "2018-11-17T02:58:20Z", "digest": "sha1:K3XXJMQ4Q5NCFGIAXVY3Q4VENYPB6PJL", "length": 9675, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगली Archives - Page 334 of 368 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nजिल्हा परिषदमध्ये कचऱयाला आग\nप्रतिनिधी/ सोलापूर सोलापुर जिल्हा परिषदेच्या आवारात रविवारी भर दुपारी मोठय़ा प्रमाणात आगीचे काळे धूर निघत होते. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले होते. पण कचरा पेटविण्यासाठी आग लावण्यात आले असल्याचे कळल्यानंतर अनेकांनी निश्वास सोडला. येथील दक्षिण पंचायत समिती कार्यालयांचे इमारती जिर्ण झाले असून, याच्या नूतनीकरणासाठी अनुमती मिळाली आहे. त्यामुळे सर्व जुने इमारती पाडण्यात येत आहेत. इमारती पाडताना अनावश्यक अशा कचरा, ...Full Article\nआता तरी घोटाळय़ाची प्रकरणे तडीस जाणार का \nविनायक जाधव / सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला भरघोस असे यश मिळाले आहे. गेल्या पंधरा वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता त्यांनी उलथवून टाकली आहे. सत्तेची मॅजिक फिगर गाठण्यासाठी ...Full Article\nराज्यात सर्वत्र शिवसेनेची भूमिका निर्णायक – आमदार डॉ. निलम गोऱहे\nप्रतिनिधी/ विटा आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत शिवसेनेने चांगले यश मिळवले आहे. पक्षासाठी हे यश समाधानकारक आहे. राज्यात सर्वत्र सत्ता स्थापनेत शिवसेनेची भूमिका ...Full Article\nसांगलीच्या रंगरेज बंधुंचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम\nकुपवाड / वार्ताहर राष्ट्रवादी पक्षातील वाढता जातीयवाद आणि गटबाजीला वैतागुन तसेच जिल्हा परिषद निवणुकीतील काही नेत्यांच्या असहकर्याच्या भुमिकेमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रवादीचा आणि पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सांगली ...Full Article\nजि.प.च्या सत्तेसाठी काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे उशिरा सुचलेले शहानपण\nकुपवाड / वार्ताहर जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असुन सत्तेसाठी राष्ट्रवादी इच्छुक नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी काँग्रेसने सुरु केलेला प्रयत्न म्हणजे उशिराने सुचलेले शहानपण आहे, अशी ...Full Article\n‘इंडोनिशाया’मध्ये गॅस 150 किलो तर भारतात 32 रुपये किलो\nसुमंत महाजन / शिराळा ‘सध्या देशात ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे गॅस व नैसर्गीक तेल’ आपल्या देशात पेट्रोलीयम उत्पादन केवळ 25 ते 30 टक्के होते. राहिलेले गॅस व पेट्रोलियम ...Full Article\nमराठी बांधवांची दुबईत शिवजयंती\nप्रतिनिधी/ पलूस अस्सल मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठही गेला तरी त्याच शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम तीळमात्रही कमी होत नाही. याचाच प्रत्यय दुबई मध्ये शिवजयंती साजरी केल्यानंतर आला. शिवाजी ...Full Article\nवाघ्यामुरळीचा कार्यक्रम करणाऱयास बेदम मारहाण\nवार्ताहर/ आष्टा आष्टा येथील वाघ्या मुरळीचा कार्यक्रम करणारे बबन गोविंदा पवार(वय59) यांना किरकोळ कारणावरून सांगली येथील चौघांनी दारुच्या नशेत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवार दिनांक 24 रोजी घडली. या ...Full Article\nबागणीत पक्षविरोधी काम करणाऱयावर कारवाईसाठी शिंदे गट आक्रमक\nसुनील पाटील/ आष्टा राष्ट्रवादीचे बागणी जिल्हा परिषदेचे उमेदवार वैभव विलासराव शिंदे व बागणी पंचायत समितीच्या उमेदवार आसमा शिकलगार यांच्या पराभवामुळे व्यथीत झालेल्या विलासराव शिंदे गटाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आष्टा ...Full Article\nतालुक्यातील निवडणुकीत अभंग आणि दुभंग\nपंढरपूर / संकेत कुलकर्णी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यावर आ.प्रशांत परिचारक यांनी भाजपाबरोबर आघाडी करून वर्चस्व मिळवले. या निवडणुकीत ख-या अर्थाने दोन परिवारांचा कस पणाला ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घर��� फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-krishna-is-the-god-of-the-nation-ram-is-the-only-god-of-northern-india-mulayam-singh-yadav/", "date_download": "2018-11-17T02:38:46Z", "digest": "sha1:NHVEG2S7454LLMBEXTG6CZ23UDZO2CVE", "length": 7877, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्रीकृष्ण देशाचं आराध्य दैवत ,राम केवळ उत्तर भारताचे दैवत- मुलायमसिंह यादव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nश्रीकृष्ण देशाचं आराध्य दैवत ,राम केवळ उत्तर भारताचे दैवत- मुलायमसिंह यादव\nरामापेक्षा कृष्ण अधिक पूजनीय\nटीम महाराष्ट्र देशा – भाजपच्या राम मंदिर आंदोलनातील हवा काढून घेण्यासाठी समाजवादी पक्षाने आता ‘जय श्रीकृष्ण’चा नारा दिला आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनी सैफईत श्रीकृष्णाची ५० फूट उंच मूर्ती बसविण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर सपाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव त्यासाठी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. ‘राम हे केवळ उत्तर भारतापुरते मर्यादित असून श्रीकृष्ण संपूर्ण देशाचं आराध्य दैवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नव्हे, रामापेक्षा कृष्ण अधिक पूजनीय असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.\n‘प्रभू राम आपले आदर्श आहेतच. पण श्रीकृष्णाने समाजातील प्रत्येक घटकाला समान मानलं आहे. त्यामुळेच श्रीकृष्णाची देशभर पूजा होते आणि राम केवळ उत्तर भारतातच पुजले जातात,’ असं मुलायम म्हणाले. ‘यादव हे श्रीकृष्णाचे वंशज आहेत आणि श्रीकृष्णाप्रमाणेच यादव समाजही सर्वांना समान मानतो. श्रीकृष्ण आपल्या देशाचं आराध्य दैवत आहेतच, पण देशाबाहेरही त्यांची पूजा केली जाते,’ असंही ते म्हणाले.\nगाझियाबादमधील एका विवाह समारंभाच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे ��ेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5316165988669275987&title=Diwali%20In%20Kenya&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-17T02:22:37Z", "digest": "sha1:I3D5F4CKV2UOSU2EAFS5VP5D4K5PA5EN", "length": 17290, "nlines": 139, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "केनियातल्या दिवाळीतली मौज", "raw_content": "\n२००० ते २००५ या कालावधीत आफ्रिकेतील केनिया देशातल्या वास्तव्यादरम्यान मेघा घांग्रेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी साहजिकच तिथली दिवाळीही अनुभवली. तिथल्या दिवाळीतल्या मौजमजेचे त्यांनी केलेले हे स्मरणरंजन...\nआम्ही साधारणपणे २००० ते २००५ या कालावधीत पूर्व आफ्रिकेतील केनिया देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या नैरोबीमध्ये वास्तव्याला होतो. माझ्या यजमानांची कंपनीतर्फे बदली झाल्यामुळे तेथे राहण्याचा योग आला होता; अन्यथा त्या काळात आफ्रिकेत कुणी सहज म्हणून नक्कीच जात नव्हते. आताही तिकडे जाणारे तसे कमीच; पण जंगल सफारीच्या निमित्ता���े मसाईमारा आणि अन्य जंगलांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते.\nआम्ही ज्या काळात तेथे राहत होतो, तेव्हा मोबाइलचा वापर रूढ झाला नव्हता. नैरोबीहून आम्ही आयएसडी बूथवर जाऊन जेव्हा भारतात फोन करत असू, तेव्हा फोन लागणे हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण असे, एवढी अवस्था होती. आता तुम्ही म्हणाल, की ही एवढी प्रस्तावना कशासाठी... तर जेव्हा एखादा फोन लागणे हे इतके कठीण होते, तर मग तिथे आपला सण साजरा करणे किती कठीण असेल, असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. अगदी असेच आम्हाला, आमच्या घरातील सर्वांना, मित्र-मैत्रिणींना वाटले होते. ‘आता कसे ग होणार तुमचे’ अशाच सर्वांच्या भावना होत्या; पण गंमत अशी झाली, की नैरोबीला अतिशय कार्यरत असणारे महाराष्ट्र मंडळ आणि आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहत होतो, तेथील सर्वच भारतीय यांच्यामुळे आमची फक्त दिवाळीच नव्हे, तर सर्वच सण इतके दणक्यात व्हायचे, की कदाचित आपण भारतातही इतके दणक्यात साजरे करत नसू.\nआमच्या सोसायटीमध्ये राहणारी बहुतेक मंडळी तेथे अनेक पिढ्या राहणारी गुजराती कुटुंबे होती. या कुटुंबांची खासियत अशी, की त्या सर्वांचेच एक पाऊल नैरोबीत तर दुसरे लंडनला असायचे. यावरून तुम्ही त्यांच्या राहण्याच्या ‘स्टाइल’ची कल्पना करू शकता. अर्थात कितीही आधुनिक असले, तरी ते आपले सण मात्र अतिशय उत्साहाने साजरे करताना दिसतात. ते लोक दिवाळीचे लक्ष्मीपूजन करतात; पण त्यापेक्षा दुसऱ्या दिवशीचा पाडवा अधिक उत्साहाने साजरा करतात. त्यांच्या वर्षाचा पहिला दिवस असतो ना तो. मला काही त्याची एवढी कल्पना नव्हती आणि तिथेच सगळी धम्माल आली.\nसोसायटीतील बहुतेक सगळे जण अगदी सकाळी दहा वाजल्यापासून आमच्याकडे ‘साल मुबारक’ करायला मिठाईचे बॉक्सेस घेऊन येऊ लागले. आता त्यांनाही मी काहीतरी देणे गरजेचे होते; पण मी आपले चकली, चिवडा, लाडू यांचे ताट मध्यभागी ठेवले होते. त्यांना ते आवडले असले, तरी त्यांना तेवढेच नक्कीच अपेक्षित नव्हते. कारण बाकीच्या त्यांच्या लोकांकडून त्यांना जशी काही तरी ‘रिटर्न गिफ्ट्स’ मिळाली होती, तसे काही तरी अर्थात ‘टोकन’ स्वरूपात देणे अपेक्षित होते. मला हे माहीत नसल्यामुळे मी काही दिलेले नव्हते. नंतर मी शेजारच्या आंटीकडे गेले, तेव्हा त्याचा मला उलगडा झाला आणि मला पार लाजल्यासारखे झाले. त्यांनी कुणीही मला तसे जाणवू दिले ���व्हते, ही गोष्ट निराळी; पण इतके सगळे जण घरी आल्यामुळे मला आपण घरापासून लांब आहोत, असे अजिबातच वाटले नाही हे मात्र खरे.\nपरदेशात साधारणपणे आपले सण रविवारी साजरे करायची पद्धत आहे. कारण आपल्या सणांची जशी आपल्या देशात सुट्टी असते, तशी तिथे नसल्यामुळे अशी पद्धत पडलेली दिसते. त्याप्रमाणे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज व त्याच दिवशी रविवार असल्यामुळे महाराष्ट्र मंडळात सण साजरा करायचे ठरले होते. मंडळात गाण्याचा कार्यक्रम ठरला होता आणि त्यानंतर फराळ व जेवण. गाण्याच्या कार्यक्रमात आमच्यासारखे हौशी कलाकार होते, तरी आम्ही जोरात तयारी केली असल्यामुळे कार्यक्रम उत्तम होणार याची खात्री होती. अर्थात तसाच तो झालाही. कधी नव्हे ती मी भारी जरीची साडी भारतामधून मागवली होती. सासूबाईंनीदेखील मोठ्या कौतुकाने फराळाच्या जिन्नसांबरोबर अतिशय सुंदर साडी पाठवली होती. आम्ही सगळ्यांनी रंगही ठरवले होते. दिवाळी हा रंगांचा सण, तो तसाच साजरा करायचा होता, म्हणून हा अट्टाहास.\nमहाराष्ट्र मंडळात दिवाळी आणि गणपती अशा दोन्हीही सणांना बहुतेक सगळे सभासद आवर्जून हजर राहत. त्यामुळे मग काय विचारता खूप धम्माल मस्ती करत हाही दिवस गेला. हो आणि संध्याकाळी तिथे शहराच्या सीमेजवळ असणाऱ्या एका मोठ्या ग्राउंडवर सगळे जण (ज्यांची मुले लहान होती, ते तर अगदी आवर्जून) फटाके उडवायला गेलो. आमचा मुलगा लहान असल्यामुळे आम्ही आमच्याबरोबर फटाके घेऊन गेलो. तिकडे आपल्याकडील फटाके उडवायला तर मिळतातच; पण काही जण मुद्दाम सगळ्यांसाठी रोषणाईचे फटाके उडवतात. आकाशातील ही रंगांची उधळण अतिशय सुंदर दिसते. नंतर पुढील जितकी वर्षे आम्ही तिकडे होतो, तेव्हा ही उधळण पाहायला जातच असू.\nआपले नातेवाईक आपल्या जवळ नाहीत याची खंत मनातल्या कोपऱ्यात असली, तरी तेथे असणाऱ्या आपल्यांनी ती बरीच कमी केली, हे मात्र नक्की. पुढे सगळेच सण आम्ही असेच उत्साहात साजरे करत राहिलो. गणपती उत्सव तर ‘क्या कहने’ अशा पद्धतीने नेहमीच साजरा केला जात असे. आम्ही सर्वच जण अंगातील सर्व कलागुणांना संधी देण्याचा मनापासून प्रयत्न करत असू. कधी हसू, तर कधी मजा करत एकंदरीत रंग भरण्याचा प्रयत्न करत असू.\nमला वाटते इतरही बाहेरच्या देशांत याहून निराळे काही नसावे. शेवटी माणसाची आनंद मिळवण्याची वृत्ती तो कुठेही गेला तरी बदलत नाही, हे सत्य आहे. मग तो आपल्या देशात राहून असो वा परदेशात... नाही का\nसंपर्क : मेघा घांग्रेकर, पुणे\nमोबाइल : ९८२३१ ९२४३६\n(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)\nTags: Aathvanitali Diwaliआठवणीतली दिवाळीColumnपरदेशातली दिवाळीमेघा घांग्रेकरDiwaliKenyaNairobiMegha GhangrekarनैरोबीदीपावलीदिवाळीDeepavaliकेनियाकेनियातली दिवाळीBOI\nमनात घर करून राहिलेली अमेरिकेतली दिवाळी पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी... पश्चिम बंगालमधली आगळी दिवाळी\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/spiritual", "date_download": "2018-11-17T02:17:01Z", "digest": "sha1:RVA4FY7TRCCNLY2G7PY4V2OUZQAJNOIE", "length": 7782, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "International News in Marathi: Latest International News in Marathi, Breaking News in India, आंतरराष्ट्रीय बातम्या, आंतरराष्ट्रीय घडामोडी, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या बातम्या | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे...\nकार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान अतिरिक्त रेल्वे...\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव तर...\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या उत्सवाची धूम असते. विजयादशमीच्या मुख्य दिवशी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांनी...\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..\nकोल्हापूर - नवरात्रोत्सवातील मुख्य दिवस आज (ता. १७) असून, अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची...\nसंपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा...\nसंपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. नवरात्रीनिमित्त राज्यासह देशभरातील देवींची मंदिरं सजवण्यात आली आहेत. मंदिरांना आकर्षक रोषणाई करत फुलांची...\n‘साम’वर उद्यापासून ‘आई अंबाबाई’ मालिका\nकोल्हापूर - राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असलेली श्री अंबाबाई. नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून अंबाबाईची रोजची पूजा, आरती सोहळा घरबसल्या यंदाही पाहायला मिळणार आहे....\nतोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना ...\nकोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या आवारात येताना भाविकांनी भारतीय पोशाखच परिधान करून...\nका केली जात नाही पितृपंधरवड्यात खरेदी \nगणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता पितृपंधरवड्याला सुरूवात झालीय. या पंधरा दिवसात पितरांचं म्हणजेच पुर्वजांचं स्मरण केलं जातं. पण याकाळात कुटुंबात कोणतंही शुभकार्य, उत्सव...\nखऱ्या भक्तांनाच चंद्रावर साईबाबांचा चेहरा दिसेल...\nसोमवारच्या भाद्रपद पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्राचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये चंद्रावर साईबाबांची प्रतिमा दिसत होती. खऱ्या भक्तांनाच फक्त आज...\nढोल ताशांचा निनाद,‘पुढल्या वर्षी लवकर या’चा जयघोष...\nगेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला.. भाविकांचा अमाप उत्साह, ढोल ताशांचा निनाद आणि ‘पुढल्या वर्षी लवकर या’ च्या गजरात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/heavy-rainfall-in-belgaum-259875.html", "date_download": "2018-11-17T03:03:48Z", "digest": "sha1:ES5H47HQZS7KG52XJFMFGK6KD7T2HBZN", "length": 12510, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेळगावात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट आणि जोरदार पाऊस", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nबेळगावात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट आणि जोरदार पाऊस\nसलग तिसऱ्या दिवशी आजही सीमाभागात आणि बेळगाव शहरात पावसाने हजेरी लावली\n05 मे : सलग तिसऱ्या दिवशी आजही सीमाभागात आणि बेळगाव शहरात पावसाने हजेरी लावली. आज दुपारी 3 च्या सुमारास बेळगाव शहरात विजांच्या गडगडटासह जोरदार पाऊस झालाय.\nशहरासह जिल्ह्यातील अनेक भागात तुफान गारपीट ही झालीय, त्यामुळं आज बेळगाव शहरातले रस्ते बर्फमय आणि पांढरे शुभ्र झाल्याचं चित्र दिसत होतं. अचानक आलेल्या या पावसाने नागरिक आणि वाहनधारकांचे हाल झाले. पण हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या बेलगावकराना सुखद गारवा अनुभवता आला.\nआजच्या पावसाने बेळगाव शहरातील सखल भागात पाणी शिरले होते, अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती पण या पावसाने जिल्ह्यात कुठेही हानी झाल्याचं वृत्त नाहीय.\nदरम्यान, पाऊस आणि गारपीटीमुळे पुणे बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक संथ गतीने सुरू होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/raj-thackeray-will-take-interview-of-sharad-pawar-1600094/", "date_download": "2018-11-17T02:46:31Z", "digest": "sha1:X3HRRW7HCDHJH6F3EVBVIKLAUY2DJVRT", "length": 14752, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Raj Thackeray will take interview of Sharad Pawar | शरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे घेणार! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nशरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे घेणार\nशरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे घेणार\nकोणतीही पूर्वकल्पना न देता ‘ठाकरी भाषेत’ राज हे प्रश्नांची चौफेर गोलंदाजी करणार आहेत.\nपुण्यात ३ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाची उत्सुकता\nराजकारण असो, समाजकारण असो की चित्रपट क्षेत्र असो.. या क्षेत्रांमधील दिग्गजांच्या प्रकट मुलाखती एक वेगळाच आनंद देणाऱ्या असतात. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत येत्या ३ जानेवारी रोजी पुणे येथे होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पवारांना ‘बोलते’ करणार आहेत. ही मुलाखत ‘मॅचफिक्सिंग’ असणार नाही, तर कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘ठाकरी भाषेत’ राज हे प्रश्नांची चौफेर गोलंदाजी करणार आहेत.\nशरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. विख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले असून ‘तेल लावलेले पेहेलवान’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांना प्रश्नांच्या कैचीत राज कसे पकडणार याची एक वेगळीच उत्सुकता असेल. खरे तर शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीच्या पाश्र्वभूमीवर अनेक मुलाखती झाल्या. तथापि या मुलाखतींमध्ये रंगतदार असे फारसे काही नव्हते. त्यामुळे चौकटीबाहेर जाऊन महाराष्ट्राला पुढील ५० वर्षे लक्षात राहील अशी मुलाखत कोण घेऊ शकेल याचा शोध शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी सुरू केला. अनेक नावांवर चर्चा झाली. दोन अडीच महिन्यांपासून हा शोध सुरू होता. ‘जागतिक मराठी अकादमी’चे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांचे नाव सुचवले. त्यानंतर श���द पवार यांची प्रकृती तसेच राज ठाकरे यांची संमती यावर चर्चा होऊन ३ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. ही मुलाखत जुळवून आणण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही पुढाकार घेतला.\nया प्रकट मुलाखतीमधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज हे आयत्या वेळी थेट प्रश्न विचारणार आहेत. प्रश्नांची कोणतीही कल्पना शरद पवार यांना आधी देण्यात येणार नसून राजकारण, समाजकारणासह पवारांशी संबंधित अनेक विषयांवर राज रोखठोक प्रश्न विचारतील अशी संकल्पना यामागे असल्याचे शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पवारांचा राजकारण प्रवेश, वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्यानंतर खंजीर खुपसल्याची मिळालेली ‘पदवी’, काँग्रेसमधून बाहेर पडणे, सोनियांना केलेला विरोध, हुकलेले पंतप्रधानपद, कृषीमंत्री ते संरक्षणमंत्री प्रवास, मुख्यमंत्रीपदाच्या काळातील अवघड निर्णय, चित्रपट, साहित्यिकांशी जवळीक, समाजकारण, बारामती कशी घडवली येथपासून ते नरेंद्र मोदींशी असलेली जवळीक व मोदींचे राजकारण तसेच पवारांनी आजारपणाचा सामना कसा केला येथपासून काका-पुतणे संबंध, सुप्रियाची वाटचाल तसेच राष्ट्रवादीचे भवितव्य अशा प्रश्नांची चौफेर गोलंदाजी करण्याची संधी राज यांना मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्राने अशी प्रकट मुलाखत पाहिली नसेल अशी ही मुलाखत असेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/mvideos/kaushalkatta-part-2/", "date_download": "2018-11-17T02:34:28Z", "digest": "sha1:DHAKH33OUVRRZVIESYA3HYHQBD6W7FAB", "length": 7139, "nlines": 106, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कौशलकट्टा – सप्रेम नमस्कार – मराठी व्हिडिओज", "raw_content": "\n[ March 24, 2018 ] मैफल – कौशल श्री. इनामदार\tमुलाखत\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – आम्हा घरी धन\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – जागरण\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – सप्रेम नमस्कार\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान\tव्हीलॉग\nHomeव्हीलॉगकौशलकट्टा – सप्रेम नमस्कार\nकौशलकट्टा – सप्रेम नमस्कार\nMarch 24, 2018 कौशल इनामदार व्हीलॉग\nकौशलकट्टा भाग २ – सप्रेम नमस्कार. पत्र आणि नॉस्टॅल्जिया हा या भागाचा विषय आहे.\nश्री. कौशल इनामदार हे प्रख्यात मराठी संगीतकार असून त्यांनी मराठीतल्या अनेक उत्तमोत्तम गीतांना संगीत दिले आहे. मराठी अभिमान गीत ही त्यांची रचना मराठी भाषेसाठी अमूल्य देणगी आहे.\nसुन्या सुन्या मैफिलित माझ्या..\nक्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nवर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात ...\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nपाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ...\nश्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, ...\nमराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हि��्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१५\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://garva.blogspot.com/2007/04/blog-post_11.html", "date_download": "2018-11-17T02:16:18Z", "digest": "sha1:TENUMLAH5UOGRWVP4Z23FXZJGLOS3LVB", "length": 4086, "nlines": 59, "source_domain": "garva.blogspot.com", "title": "Me Marathi मी मराठी: टकले मास्तर.", "raw_content": "\nएक मराठी Blog. मराठी माणसाचा, मराठी माणसांसाठी. Marathi Blog For Marathi People. My Thoughts in Marathi. मराठी माणुस भेटला कि मनाला एक सुखद गारवा जाणवतो....\nत्या बैठकीत \"मराठी माणूस धंदा करू शकतो कां\" याविषयावरील चर्चा मुद्यावरून गुद्यावर आली. कारण होते टकले मास्तर. अतिशय प्रामाणीक व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणुन ख्याती व तितकेच हटवादी.\nखरेतर महिन्याचं सामान वाण्याकडून घेण्याऐवजी घाउक बाजारातुन आणुन वाटप केलेतर किती स्वस्त पडेल याविषयी मते जाणुन घ्यायला सगळे जमले होते व त्यातच मराठी माणसाने एखादे दुकान थाटावे यावर ती चर्चा घसरली. व मुद्दे सोडुन गुद्दे मधे आले.\nत्यातच टकले मास्तर म्हणाले मी थाटतो दुकान बघुया तुमच्यापैकी किती जण माझ्याकडुन सामान घेतात.\nमास्तरांनी दुकान थाटले. इतरांच्यातुलनेत स्वस्त व चोख सामान मिळते म्हणुन ख्याती मिळवण्यात मास्तर यशस्वी झाले. जुना लौकिक होताच, त्यात दुकानामुळे मास्तरांना गावच नाही तर आजुबाजूच्या खेड्यातुनही लोक ओळखू लागले.\nमास्तरांनी एकाची चार दुकाने केली व आपला शब्द खरा केला.\nआज मास्तर नाहीत. त्यांची मुलगी व भाचे दुकाने सांभाळतात. पण दुकाने ओळखली जातात टकले मास्तरांच्याच नावाने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/537782", "date_download": "2018-11-17T02:59:43Z", "digest": "sha1:E2QF2KNWW7OMWSWBGFLQZCKYCIOHO53V", "length": 6777, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कळंगुट, हणजूण येथे 7.90 लाखाचा ड्रग्ज जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » कळंगुट, हणजूण येथे 7.90 लाखाचा ड्रग्ज जप्त\nकळंगुट, हणजूण येथे 7.90 लाखाचा ड्रग्ज जप्त\nगोवा पोलीस खात्याच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हणजूण व कळंगुट अशा दोन ठिकाणी दोन दिवस केलेल्या ��ारवाईत 7 लाख 90 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. 29 व 30 नोव्हेंबर असे दोन दिवसात दोन तक्रारी नोंद केल्या आहेत. वर्षाच्या अखेरीला राज्यात मोठमेठय़ा पाटर्य़ा होत असतात आणि पाटर्य़ांसाठी गोव्यात मोठय़ाप्रमाणात ड्रग्ज येत असतो. हा ड्रग्ज रोखण्यासाठी एएनसी सज्ज झाली असल्याचे दिसून येत आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंगुट येथे 29 नोव्हेंबर रोजी रात्री 1 ते पहाटे 4 दरम्यान केलेल्या कारवाईत एका नायजेरियन संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून एलएसडी व गांजा मिळून 2 लाख 65 हजार रुपये किमंतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव जॉन बॅन ओकीकी (44, नायजेरियन) असे आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायदा 1985 22(6), 20 (बी), (2) (ए) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. रिमांडसाठी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उपनिरीक्षक प्रितेश गोवेकर पुढील तपास करीत आहेत.\nहणजूण येथे सव्वा पाच लाखांचा ड्रग्ज जप्त\nहणजूण येथे 30 रोजी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.45 दरम्यान केलेल्या कारवाईत 5 लाख 25 हजार रुपये किमंतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात आसाम येथील देबारून चौधरी (29) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 10 ग्राम एलएसडी व 25 ग्राम चरस जप्त केला आहे. संशयिता वारोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून आज शुक्रवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल. संशयित मूळ आसामचा असला तरी गेल्या काही महिन्यापासून तो गोव्यातच राहत होता, अशी माहिती एनसीबीच्या पोलिसांनी दिली आहे.\nमतमोजणीवेळी पारदर्शक गणना व्हावी\nउंडिर मल्लनिस्सारण विरोधी याचिका न्यायालकाडून रद्दबातल\nकर्नाटकात पाणी वळविण्यासाठी 10 मीटर खोल नाला\nकाजू व्यापाऱयांना गंडविल्याने खळबळ\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्��ोगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617477", "date_download": "2018-11-17T03:09:58Z", "digest": "sha1:WTCKGCW3PEIQKQFLP5YDO3GQTTBXIEHX", "length": 6241, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ई वाहनांसाठी हिरवी नंबरप्लेट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ई वाहनांसाठी हिरवी नंबरप्लेट\nई वाहनांसाठी हिरवी नंबरप्लेट\nखासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र नंबरप्लेट सादर करण्यात येणार आहे. ई वाहनांसाठी हिरव्या रंगाची स्वतंत्र नंबरप्लेट असेल अशी घोषणा भारत सरकारकडून करण्यात आली. इलेक्ट्रिक कारमध्ये महिंद्रा इलेक्ट्रिकच्या महिंद्रा ईव्हेरिटो या कारला सर्वप्रथम नंबरप्लेट देण्यात येईल. बेंगळूरमधील स्टार्टअप लिथियम अर्बन टेक्नोलॉजी ही सर्वात अगोदर हिरव्या रंगाची नंबरप्लेट असणारी कार घेणार आहे.\nहिरव्या रंगाची नंबरप्लेट असल्याने ई वाहनांच्या वापरासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण होत वाढ होईल असे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याव्यतिरिक्त पर्यायी इंधनावर धावणाऱया सर्व वाहनांना हिरव्या रंगाची नंबरप्लेट देण्यात येईल. सीएनजी, मेथॉनॉल आणि जैव इंधनावरील वाहनांही ही खास नंबरप्लेट असेल. रिक्षा, टॅक्सी आणि बस यासह सर्व वाहने संपूर्ण भारतभर परवानामुक्तपणे धावतील. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला सर्व राज्यांनी मंजुरी दिल्याचे गडकरींनी सांगितले.\nपर्यावरणपूरक अशा खासगी वाहनांच्या नंबरप्लेटवर सफेद रंगाचा फॉन्ट आणि व्यावसायिक वाहने, टॅक्सीवर पिवळय़ा रंगाचा फॉन्ट असेल. नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहकांचा वापर करावा यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. भविष्यात ई वाहनांसाठी दीर्घकाळ, सुरळीत लागू करता येईल असे धोरण जाहीर करण्यास वाहन कंपन्यांकडून सरकारला आवाहन करण्यात आले. स्थिर धोरण राबविल्यास पुढील पाच वर्षात 15 टक्के ई वाहने असण्याचा अंदाज आहे.\nआणखी एका हवाई सेवा कंपनीचा प्रवेश\nएअर इंडियाची हिस्सेदारी खरेदी करण्यास इंडिगो उत्सुक\nचीनमधून आयात टायरवर डंपिग शुल्क\nनोटीबंदी, जीएसटीने अर्थव्यवस्थेला फटका\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/high-court-immediately-stays-levy-of-penalty-and-interest-against-lodha-group-259874.html", "date_download": "2018-11-17T02:18:36Z", "digest": "sha1:PX5CJ7U36EOTM3DCV62Z3PBPVX6OLYKA", "length": 12911, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लोढा ग्रुपला ठोठावण्यात आलेल्या 474 कोटींच्या दंडाला स्थगिती", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केल�� होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nलोढा ग्रुपला ठोठावण्यात आलेल्या 474 कोटींच्या दंडाला स्थगिती\nमुंबईतील वडाळा इथल्या 5 हजार 700 कोटी रुपयांच्या जमीनीच्या व्यवहाराची स्टॅप ड्यूटी जाणूनबुजून चुकवल्या प्रकरणी राज्य सरकारच्या स्टॅप आणि रजिस्ट्रेशन विभागानं लोढा ग्रुपला 474 कोटींचा दंड ठोठावला. या आदेशाला हाय कोर्टाने काल (गुरुवारी) स्थगिती दिली असली लोढा ग्रुपला स्टॅप आणि रजिस्ट्रेशन विभागाच्या निर्णयाविरोधात 60 दिवसांच्या आत अपील करण्याचे आदेश दिलेत,' अशी माहिती लोढा समूहाच्या वतीने देण्यात आली.\nलोढा ग्रुपमार्फत मुंबईतील नव्याने विकसित होत असलेल्या वडाळा भागातील 'न्यू कफ परेड' हा प्रकल्प राबवला जात आहे. या जमीनीच्या व्यवहाराचीस्टॅप ड्यूटी जाणूनबुजून चुकवल्या प्रकरणी राज्य सरकारच्या स्टॅप आणि रजिस्ट्रेशन विभागानं लोढा ग्रुपला 474 कोटींचा दंड ठोठावला आहे. हा दंड 30 दिवसांच्या आत जमा करण्याचा आदेशही दिला आहे. या आदेशानुसार, दंडाची रक्कम न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.\nदक्षिण मुंबईतील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या या ग्रुपला सरकारने दंड केल्याने एकच खळब�� उडाली आहे. मात्र, लोढा ग्रुपने लगेचच या नोटिसीला हायकोर्टात आव्हान दिलं आणि गुरुवारी कोर्टाने दंड आकारणीस स्थगितीही दिली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/supreme-courts-relief-to-datta-meghe/articleshowprint/65773775.cms", "date_download": "2018-11-17T03:44:08Z", "digest": "sha1:AEBZQMFEQGLM3OC7JS7IWB2YPT2PJUI5", "length": 4606, "nlines": 5, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "दत्ता मेघे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा", "raw_content": "\nराजीव गांधी इंजिनीअरिंग कॉलेजमधील प्राध्यापक सागर लांजेवार यांच्या नोकरीला संरक्षण देण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे नगर युवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री दत्ता मेघे, कॉलेजच्या प्राचार्या मनाली क्षीरसागर व तंत्रशिक्षण सहसंचालकांविरूद्ध हायकोर्टाने बजावलेल्या अवमान नोटीसला सुप्रीम कोर्टाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.\nप्राध्यापकाच्या नोकरीला संरक्षण देण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अवमान नोटीस बजावली होती. त्या नोटीसला कॉलेज व्यवस्थापनाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्यावर न्या. आर. बानामती आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रतिवादींना नोटीस बजावत सुप्रीम कोर्टाने अवमान नोटीसला स्थगिती दिली.\nसागर लांजेवार हे राजीव गांधी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनीअरिंगमधील इलेक्ट्रिकल मशीन २ हा विषय शिकवित होते. परंतु, निर्धारित कार्यभार नसल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्या निर्णयाला त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व कॉलेज न्यायाधीकरणाकडे आव्हान दिले होते. परंतु, विद्यापीठ व कॉलेज न्यायाधीकरणात पीठासीन अधिकारी नसल्याने त्यांच्या अपीलवर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अपीलवर सुनावणी होत नसल्याने नोकरीला संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली. तेव्हा सागर लांजेवार यांच्या जागेवर अन्य प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश देण्यात आला. तसेच याचिका निकाली काढण्यात आली. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्याचा दावा करीत लांजेवार यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सी.यु. सिंग, सुमीत गोयल आणि तनूज अग्रवाल यांनी बाजू मांडली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22172", "date_download": "2018-11-17T02:42:16Z", "digest": "sha1:4RFGX7QWKENHIDTFN466O2C7HSC45YT2", "length": 4248, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्ग अख्यान : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्ग अख्यान\n (फोटो दिसत नसल्यास कृपया क्रोम मधुन बघावे हि विनंती)\nकृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.\nवसंतोत्सवातील प्रमुख सण असलेला रंगपंचमी हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणीत करणारा असतो. रंगपंचमीचे हे रूप असेच रहावे यासाठी रंगपंचमीला घातक रसायनांचा वापर, प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुगे आणि पाण्याचा वापर टाळून प्रदूषणविरहीत आणि सुकी रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन निरनिराळ्या संस्था वेळोवेळी करत असतात.\nRead more about रंगपंचमी निसर्गाची\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/marathi-translation/", "date_download": "2018-11-17T02:10:10Z", "digest": "sha1:OJVL2TC5JLL5IIFO3TNZDIND2X46JGUA", "length": 6534, "nlines": 99, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "marathi translation – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-diwali-festival-music-77890", "date_download": "2018-11-17T02:44:48Z", "digest": "sha1:4T7Z2774KLLDFTE2VKQ2FAO4ZRDS7HOE", "length": 12879, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news: diwali festival music सासवडला कऱहेकाठी पत्रकारांतर्फे शुक्रवारी `दिवाळी पहाट` रंगणार | eSakal", "raw_content": "\nसासवडला कऱहेकाठी पत्रकारांतर्फे शुक्रवारी `दिवाळी पहाट` रंगणार\nबुधवार, 18 ऑक्टोबर 2017\nसंगीत सम्राट फेम सोहम गोराणे, चैतन्य देवढे (पाटील), ज्योती गोराणे, व अन्य कलाकार यात सहभागी होतील. निवेदन अभय नलगे यांचे आहे. यास साकुर्डे गावच्या कन्या व पुणे जिल्हा परीषदेच्या सदस्या जयश्री सत्यवान भुमकर व युवा कार्यकर्ते सागर सत्यवान भुमकर हे कार्यक्रमास प्रायोजक आहेत\nसासवड - कऱहेकाठी सासवड (ता. पुरंदर) नगरीत दिवाळी पहाट हा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्याचे हे बारावे वर्ष ��हे. यंदा हा सोहळा शुक्रवारी (ता. 20) दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पहाटे 5.30 वाजता रंगणार आहे. आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनाच्या रंगमंचावर श्याम गोराणे प्रस्तृत `स्वर ज्योर्तिमय शाम` हा गीत संगिताचा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत होत आहे.\nसासवड शहर पत्रकार संघाने आपली सांस्कृतिक परंपरा जपत सासवड व एकुणच पुरंदर तालुक्यातील विविध वृत्तपत्रांचे वाचकवर्ग आणि रसिकांसाठी हा कार्यक्रम देण्याची याही वर्षी तयारी केली आहे. भल्या पहाटे आकाशकंदील, पणत्या लावून व रोषणाई करुन गंधित फुलमाळांच्या संगतीत हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. संगीत सम्राट फेम सोहम गोराणे, चैतन्य देवढे (पाटील), ज्योती गोराणे, व अन्य कलाकार यात सहभागी होतील. निवेदन अभय नलगे यांचे आहे. यास साकुर्डे गावच्या कन्या व पुणे जिल्हा परीषदेच्या सदस्या जयश्री सत्यवान भुमकर व युवा कार्यकर्ते सागर सत्यवान भुमकर हे कार्यक्रमास प्रायोजक आहेत.\nयंदाही या सोहळ्यात उल्लेखनिय काम करणाऱया काही व्यक्तींचा मध्यंतरात सन्मानचिन्हे देऊन खास गौरव होणार आहे. तर दिवाळी शुभेच्छा काही मान्यवर देतील., असे सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक व पत्रकार श्रीकृष्ण नेवसे, हेमंत ताकवले, सुधीर गुरव, बाळासाहेब कुलकर्णी, जीवन कड, संभाजी महामुनी, जगदीश शिंदे, मनोज मांढरे, तानाजी सातव, शिवाजी कोलते, शकील बागवान, सुनिल वढणे आदी करीत आहेत.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/army-area-limit-23673", "date_download": "2018-11-17T03:45:35Z", "digest": "sha1:LNIZP35YA3XIJBEUIIBVDIU4GQADKCDA", "length": 16965, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Army area limit लष्कराची हद्द शिथिल करा | eSakal", "raw_content": "\nलष्कराची हद्द शिथिल करा\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nनाशिक - संरक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार शंभर मीटरलगत कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करण्याच्या निर्णयामुळे अनेक नागरिकांना समस्या निर्माण झाल्याने लष्कराची हद्द शिथिल करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव सादर करण्याची मागणी नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी आज महासभेत केली.\nनाशिक - संरक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार शंभर मीटरलगत कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करण्याच्या निर्णयामुळे अनेक नागरिकांना समस्या निर्माण झाल्याने लष्कराची हद्द शिथिल करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव सादर करण्याची मागणी नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी आज महासभेत केली.\nनाशिक रोडला लागून असलेला बराचसा भाग लष्करासह हवाई दलाच्या क्षेत्रात येतो. या ठिकाणी आर्टिलरी सेंटरही आहे. या ठिकाणी युद्धसरावाची प्रात्यक्षिके केली जातात. त्यामुळे या परिसरात बांधकाम करण्यासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार शंभर मीटर लागून कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करण्याच्या निर्णयामुळे या परिसरात असलेल्���ा अनेकांच्या भूखंडावर बांधकाम करण्यास अडचणी येत असल्याचे मेहरोलिया यांनी सांगितले.\nपुणे, नगर, मुंबई शहरांमध्येही लष्कराच्या हद्दीत अशा प्रकारची बांधकामे करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, हद्दीसंदर्भात काही शिथिलता आणून ती शंभर मीटरवरून दहा मीटर करण्यात आली. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही असा निर्णय घेण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव सादर करण्याची मागणी त्यांनी केली.\nयासंदर्भात नगरसेवक शिवाजी सहाणे यांनीही खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे हा प्रश्‍न मांडल्याचे सांगितले.\nपाऊण तासात सर्व विषयांना मंजुरी\nमहासभेत मंजुरीसाठी आलेल्या जादा विषयांना सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमुखाने मंजुरी दर्शविल्याने अवघ्या ४५ मिनिटांत सभा संपली. सुमारे ६६ लाखांच्या विकासकामांच्या प्रशासकीय मंजुरीसह ५० लाखांच्या वाहन खरेदीला मंजुरी देण्यात आली. नववर्षात ६ जानेवारीला अखेरची महासभा होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. मागील महासभेत झालेल्या सर्व इतिवृत्त कायम करण्यास मंजुरी देत वर्षातील अखेरच्या महासभेत सुरवात झाली. महासभेवर ठेवलेल्या खुल्या जागेस वॉल कंपाउंड, डीपी रस्त्याच्या साइडपट्टीस पेव्हर ब्लॉक बसविणे, गटार लाइनचे काम, प्रभाग ३९ मधील एनडीसीसी बॅंक द्वारका ते गुमशाहबाबा दर्ग्यापर्यंतच्या रस्त्याच्या नामकरणाचा विषय, व्यायामशाळेत प्रशिक्षण नेमणूक, मॅरेथॉन स्पर्धेस अनुदान, धम्मचक्र अनुप्रवर्तक दिन व बुद्धविहाराच्या वर्धापनदिनाच्या खर्चास मंजुरी अशा विविध विषयांसह ऐनवेळी आलेल्या जादा विषयांना तत्काळ मंजुरी दिली. महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदी, सरळ सेवेद्वारे भरती या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.\n‘पाच वर्षांत खूप काही शिकले’\nमहासभेत नगरसेविका ललिता भालेराव यांनी मनोगत व्यक्त करताना पाच वर्षांत वरिष्ठांकडून खूप काही शिकल्याचे सांगत आरक्षणामुळे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार नसल्याची खंत व्यक्त केली. येणाऱ्या महिला प्रतिनिधींना कामकाज शिकविण्यासाठी कार्यशाळा घेण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे महिला लोकप्रतिनिधींची कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आवाहनही केले. शिवाजी सहाणे यांन��ही पक्षाच्या भिंती तोडून पक्ष व पदाधिकाऱ्यांनी मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. निवडून आल्यानंतर पहिल्या महासभेत दिलेला स्वतंत्र भूसंपादन समितीचा प्रस्ताव पाच वर्षांच्या काळात प्रशासनाकडून मान्य न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4964282277056423679&title=Virat%20Kohli%20done%20His%20Favourite%20Look%20for%20Diwali&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T02:21:40Z", "digest": "sha1:7NUVCFQZUE3OAOFHODCTRMHTEGCR74FD", "length": 10225, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सणासुदीत पारंपरिक कपडे आवडतात’", "raw_content": "\n‘सणासुदीत पारंपरिक कपडे आवडतात’\nमुंबई : ‘धनत्रयोदशीपासून ते भाऊबिजेपर्यंत दिवाळीचा संपूर्ण आठवडा कुटुंबीय व मित्रमंडळींबरोबर साजरा करण्याच्या कितीतरी सुंदर आठवणी मी जपून ठेवल्या आहेत आणि उत्सवाच्या या संपूर्ण आठवड्यामध्ये पारंपरिक कपडे घालून सजणे मला खूप आवडते,’ असे भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.\n‘मान्यवर’च्या खास दिवाळीसाठी आखलेल्या मोहिमेचे औचित्य साधून सणासुदीच्या दिवसांत आपला आवडता लुक कोणता याचे गुपित उघड त्याने उघड केले.\nदिवाळी आणि सणांच्या दिवसांबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम याबद्दल बोलताना कोहली म्हणाला, ‘पारंपरिक कपड्यांनी या दिवसांना तो खास फेस्टिव्हलवाला फील येतो. या मोहिमेसाठी शूटिंग करताना रॉयल ब्लू कुर्ता आणि सोनेरी नक्षी असलेले जॅकेट हा लुक मला व्यक्तिश: खूप आवडला. मला माझ्या ‘छोटी दिवाली’चा लुकसुद्धा आवडला, ज्यात मी एक थोडे वेगळ्याच ढंगाचे जॅकेट घातले आहे.’\nविराटने सोशल मीडियावर या मोहिमेची घोषणा केली व लोकांना दिवाळीच्या पाचही खास दिवसांसाठी भारतीय पारंपरिक कपडे घालण्याचे आवाहन केले आहे. ज्यात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशा ‘इंडिया एथ्निक विक’दरम्यान येणाऱ्या दिवसांचाही समावेश आहे.\n‘इंडिया एथ्निक विक’बद्दल अधिक माहिती देताना कोहली म्हणाला, ‘जेव्हा ‘मान्यवर’ने मला इंडियन एथ्निक विकची संकल्पना सांगितली आणि यानिमित्ताने दिवाळीचा संपूर्ण आठवडा पारंपरिक पेहराव करण्याचे आवाहन मी लोकांना करावे असे सांगितले, तेव्हा मला हा विचार खूप आवडला. मी मनाने या संकल्पनेशी लगेचच जोडला गेलो. मला वाटते की, थोडा बदल म्हणून दिवाळीचा संपूर्ण आठवडा पारंपरिक कपडे घालून हा सण साजरा करण्याच्या या संकल्पनेचे तरुणाईमध्ये चांगले पडसाद उमटतील इंडिया एथ्निक विकला उदंड यश मिळेल.’\nदिवाळी हा काही एकाच दिवसात संपून जाणारा सण नसून त्याची तयारीही काही दिवस आधीपासून सुरू होते. दिवाळीचे हेच वैशिष्ट्य ‘इंडिया एथ्निक विक’ या संकल्पनेमागचा विचार आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधीपासूनच म्हणजे धनत्रयोदशीपासून उत्सवाची धामधूम सुरू होते, जी दोन दिवसांनंतर येणाऱ्या भाऊबिजेपर्यंत सुरू राहते. प्रत्येक ���िवसासाठी नेमलेले खास रितीरिवाज, परंपरा व प्रत्येक दिवसाची मौजही वेगळी असते आणि अशा दिवसांत पारंपरिक पेहराव केल्याने सणाचा फीलमध्ये भर पडते. या मोहिमेसाठी चित्रित करण्यात आलेल्या फिल्ममध्ये विराटने नेमकेपणाने हा संदेश दिला आहे.\nTags: मुंबईक्रिकेटविराट कोहलीदिवाळीमान्यवरइंडिया एथ्निक विकMumbaiDiwaliVirat KohliIndia Ethnic WeekManyavarCricketप्रेस रिलीज\n‘फ्लिपकार्ट’चे बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी व्होडाफोनची अनोखी सुविधा ‘उबर इंडिया’तर्फे ‘बढते चले’ अभियान पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण सचिन, कोहलीचा वारसदार - पृथ्वी शॉ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Irom-Sharmila-speech-in-pune/", "date_download": "2018-11-17T03:20:17Z", "digest": "sha1:YQ32YHR6HI2NGQXNSBWT4OTNQXJV7NA4", "length": 5690, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उपोषणासारख्या गोष्टी मी परत करणार नाही : इरोम शर्मिला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › उपोषणासारख्या गोष्टी मी परत करणार नाही : इरोम शर्मिला\nउपोषणासारख्या गोष्टी मी परत करणार नाही : इरोम शर्मिला\nमला लोकांसाठी असलेले सरकार आवडते. सरकारचे आतंकवादी कारवायांवर जास्त लक्ष आहे. सामान्य लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करीत आहे. अण्णा हजारे हे एक चांगले विचारवंत आहेत. त्यांनी उपोषणाद्वारे सरकारचे लक्ष वेधले. मात्र, मी उपोषणासारख्या गोष्टी परत करणार नाही, असे मत मणिपूर राज्यातील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या, कवी 'आयर्न लेडी' इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केले.\nसरहद पुणेतर्फे इरोम चानू शर्मिला यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते अमीत सरोदे उपस्थित ���ोते. युवराज शहा यांनी इरोम शर्मिला यांच्याशी संवाद साधला. इरोम शर्मिला या जगातील सर्वात जास्त काळ उपोषण केलेल्या महिला आहेत. त्यांनी तब्बल १६ वर्षे शासन यंत्रणे विरुद्ध उपोषण केले.\nइरोम शर्मिला म्हणाल्या, न्याय मिळावा म्हणून मी स्ट्रगल केलं. १६ वर्षाच्या उपोषणानंतर मी गिव अप केले नाही. मी समाजासाठी एक ओळख बनले. २००९ मध्ये आतांकवाद्यांनी माझ्या खोलीत प्रवेश केला, मला धमकी दिली, माझ्यावर खूप दबाव टाकण्यात आला. उपोषणांतर राजकीय क्षेत्रात जाणे हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. मी सरहद संस्थेची ब्रँड आंबसिडोर म्हणून काश्मीर प्रश्नावर काम करणार आहे. ही एक उत्तम कल्पना आहे. सरकारशी लढण्यासाठी माझ्यासाठी हा एक गोल्डन चान्स आहे. माझ्या क्षमतेनुसार मला सरकार आणि समाज या दोघांमधील एक माध्यम म्हणून काम करायला आवडेल. मानवाचे रक्षण करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करणे हे मानवतेचे लक्षण नाही.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/solapur-ghongdya/", "date_download": "2018-11-17T02:53:05Z", "digest": "sha1:TQOEEHKPBHHRZTKWC2HO7FTGZ5T2ZDRR", "length": 7588, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सोलापूर घोंगड्या – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ November 16, 2018 ] कोकणचा मेवा – करवंदे\tओळख महाराष्ट्राची\n[ November 15, 2018 ] कोकणचा मेवा – कोकम\tओळख महाराष्ट्राची\n[ November 14, 2018 ] कोकणचा मेवा – आंबा\tओळख महाराष्ट्राची\n[ November 13, 2018 ] कोकणचा मेवा – काजू\tओळख महाराष्ट्राची\nसोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.\nसोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तीन तालुक्यात विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत.\nसोलापूर जिल्हा आर्थिकदृष्या विकसित होत आहे. जिल्ह्यातील सोलापूर तालुक्यात बिर्ला सिमेंट कारखाना असून अनेक ठिकाणी सूतगिरण्या आहेत.\nक्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nवर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात ...\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nपाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ...\n'रामनगरी' या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक ...\nकवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला ...\nनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Congress-leaders-do-not-want-to-communicate-with-the-ruling-party-says-Dhavalikar/", "date_download": "2018-11-17T02:23:33Z", "digest": "sha1:F3RCKJRJPMEAOFWNBWF3BG4RGMMAK77U", "length": 5063, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेस नेत्यांचा ‘मगो’शी सत्तांतरासाठी संपर्क नको : ढवळीकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › काँग्रेस नेत्यांचा ‘मगो’शी सत्तांतरासाठी संपर्क नको : ढवळीकर\nकाँग्रेस नेत्यांचा ‘मगो’शी सत्तांतरासाठी संपर्क नको : ढवळीकर\nसध्याचे सरकार उलथवून नवे सरकार घडवण्याबाबत काँग्रेसकडून मगो पक्षाच्या काही नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. काँग्रेसने सत्तास्थापनेसाठीचे व सत्तांतराचे संकेत देणे त्वरित बंद करावे, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिला.\nढवळीकर म्हणाले, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी आहेत. मुख्यमंत्र्यां��्या आजारपणाचे कुणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्रिपदाचा ताबा अन्य मंत्र्यांकडे द्यावा, अशी राजकीय विधानेही काँग्रेसने करू नयेत.\nमुख्यमंत्री पर्रीकर अनुपस्थित असल्याने राज्यातील प्रशासन कोलमडले असल्याची टीका काँग्रेस नेते करीत आहेत. प्रशासन कोलमडलेले नाही. विविध सरकारी खात्यांचे सचिव, संचालकांकडे अधिकार असून प्रशासन योग्यरीत्या चालविले जात आहे. मुख्यमंत्री पर्रीकर 8 सप्टेंबर रोजी राज्यात परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेसचे आजी-माजी आमदार तसेच नेते मगोच्या काही नेत्यांकडे संपर्क साधत आहेत. काँग्रेस पक्षाचे 16 आमदार असून विधानसभेतदेखील ते एकत्र दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेसने अगोदर आपले घर सांभाळावे व त्यानंतर दुसरीकडे लक्ष द्यावे. आम्ही सरकार सांभाळण्यास सक्षम असल्याचेही ढवळीकर यांनी स्पष्ट केले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rajapur-P-S-education-expansion-officers-suspension-order/", "date_download": "2018-11-17T03:02:19Z", "digest": "sha1:R44OB7ND5UESPHXIVNOFZKAF7WYQOS3D", "length": 5175, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजापूर पं.स. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › राजापूर पं.स. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश\nराजापूर पं.स. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nराजापूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक सोळंकी यांच्या निलंबनाचे आदेश जि.प.ने दिले आहेत. दरम्यान, सोेळंकी हे रजेवर गेल्याने आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 7 डिसेंबर रोजी निलंबनाचे आदेश दिले.\nतालुक्यातील पाचल हायस्कूलला मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी भ���ट दिली होती. त्यावेळी तेथे व्हिजिट बुकची पाने फाडलेली आढळली. तसेच त्यातील शेरेही बदललेले होते. वेळच्या वेळी भेट देऊन तेथील सुविधांची, आरोग्यविषयक सुविधांची माहिती ठेवली नसल्याचे दिसून आले.\nमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी याबाबतची सर्व चौकशी करून योग्य कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विस्तार अधिकारी सोळंकी यांना दिल्या होत्या. त्याकडेही त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. अखेर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी 7 डिसेंबर रोजी शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश काढले.\nराजापूर पं.स. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश\nभारती शिपयार्डच्या गोडावूनला आग\nकातकरी समाज आजही भूमिहीन\nदेवरूख आगारातून जादा बसेस\nरिफायनरी विरोधात सेना स्वतंत्र लढा उभारणार\nसाडवलीत नेव्ही सामुग्रीचे देशातील पहिले प्रदर्शन\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Parli-two-teacher-drawn-death-in-canal/", "date_download": "2018-11-17T02:27:04Z", "digest": "sha1:77RLT6MGSAOUI6F3P4AJMUZYHO2RLPEG", "length": 5014, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परळी : दोन शिक्षकांचा कालव्यात बुडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › परळी : दोन शिक्षकांचा कालव्यात बुडून मृत्यू\nपरळी : दोन शिक्षकांचा कालव्यात बुडून मृत्यू\nपरळी तालुक्यातील सिरसाळा येथील गोवर्धन हिवरा कालव्यात आंघोळ करण्यासाठी उतरलेल्या दोन शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना बुधवार दि १८ रोजी सायंकाळी घडली. हे दोन्ही शिक्षक मुळचे दिल्ली येथील रहिवासी आहेत.\nभानु प्रकाश (वय 22) आणि शुभमकुमार सिन्हा (वय 23) अशी या दोन्ही मयत शिक्षकांची नावे आहेत. हे दोघेही विवाहित आहेत. भानूप्रकाश हे सिरसाळा येथील देवगिरी ग्लोबल अकॅडमी या इंग्रजी शाळेत तर शुभमकुमार हे माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील सरस्वती पब्लिक स्कूल या शाळेत शिक्षक होते. शाळेनंतर दोघेही माजलगावला जाऊन शिकवणी घेत असत. बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास माजलगाव येथून शिकवणी घेऊन माघारी येत असताना आंघोळीसाठी ते गोवर्धन हिवरा येथील कालव्यामध्ये उतरले. परंतु, पाण्याचा वेग जास्त असल्याने आणि पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि वाहून गेले. दोघांचेही शव आज दि. १९ एप्रिल रोजी सकाळी सबराबाद शिवारातील एका पुलास अडकलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि दोघांचेही शव अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवून दिले. दरम्यान, दोघांच्याही कुटुंबियांना दुर्घटनेबद्दल माहिती देण्यात आली असून, ते अंबाजोगाईला येण्यासाठी निघाले असल्याचे समजते.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Baba-Ramdev-In-Karad-Yog-Shibir/", "date_download": "2018-11-17T02:40:21Z", "digest": "sha1:MFMOOU4TG6SOKHBZAL2IQ7JPXR7IVBNS", "length": 5006, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सध्या देशाला मानवता आणि एकतेची गरज’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘सध्या देशाला मानवता आणि एकतेची गरज’\n‘सध्या देशाला मानवता आणि एकतेची गरज’\nसध्याची परिस्थिती पाहता देशाला मानवतेची आणि एकतेची गरज असल्याचे योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले. ते कराड येथील योग चिकित्सा आणि ध्यान शिबाराच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रामदेव बाबा यांनी योग आणि त्याचे महत्त्व सांगत विदेशी वस्तूंचा वापर टाळत स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा सल्ला दिला.\nदेशाला महासत्ता बनवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने जात, धर्म, पंथ विसरुन एकत्र येण्याचे आवाहन बाबा रामेदव यांनी केले. डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठान कराड, पंतजली योग समिती, महिला पंतजंली योग समिती व भारत स्वाभिमान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून कराडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर योग चिकित्सा व तीन दिवसीय ध्यान शिबिरास प्रारंभ झाला आहे.\nनगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विजय वाटेगावकर यांच्यासह 10 हजार कराडकरांच्या उपस्थितीत योग शिबिरास प्रारंभ झाला. सकाळी साडेसात वाजेपर्यंत योग आणि त्याचे महत्त्व सांगत रामदेव बाबा यांनी मौलिक मार्गदर्शन केले. 16 एप्रिलपर्यंत हे शिबिर चालणार असून विद्यार्थ्यांना, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यावर विषमुक्त शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर रविवारी दुपारी चार वाजता शिवाजी स्टेडियमवर महिलांसह मुलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आले आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bahubali-2-broke-records-earned-100-crore-259433.html", "date_download": "2018-11-17T02:18:55Z", "digest": "sha1:R34TGRI5BAHWSJYD2F6RKVYY25E726JT", "length": 12029, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाहुबली-2 ची पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर��णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nबाहुबली-2 ची पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई\nजगभरातील 9000 स्क्रिन्सवर झळकलेल्या 'बाहुबली 2' नं पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केलाय.\n29 एप्रिल : जगभरातील 9000 स्क्रिन्सवर झळकलेल्या 'बाहुबली 2' नं पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केलाय.\nभारतातल्या 6500 स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेला 'बाहुबली: द कन्क्लूजन' भारतीय सिने इंडस्ट्रीत एक ऐतिहासिक सिनेमा ठरू शकतो. सिने समीक्षकांच्या मते 2017 मधील हा सगळ्यात सुपरहिट सिनेमा असेल. जगभरातील 9000 स्क्रिन्सवर झळकलेल्या बाहुबली 2नं पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केलाय.\nया आधी शाहरुख खाननं रईसच्या वेळेस पहिल्याच दिवशी 20 कोटी 42 लाख रूपयांचा गल्ला जमवला होता. चित्रपटाने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमध्ये इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काही नसून हे अपेक्षितच होतं असं समीक्षकांच मत आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांत चित्रपट 300 कोटींचा आकडा पार करेल असं सांगण्यात येतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nआराध्याच्या 7व्या वाढदिवसाला पप्पा अभिषेकनं दिली स्पेशल गिफ्ट\nदीपिका-रणवीरच्या लग्नात होती कढी, पहा सगळा मेन्यू\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/most-dangerous-celebrities-to-search-online-2791.html", "date_download": "2018-11-17T02:41:54Z", "digest": "sha1:HF65LF7WILDX7WOZ66WLSIETW3YEQMLO", "length": 23105, "nlines": 173, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "या सौंदर्यवती ठरल्या आहेत इंटरनेटवरील सर्वात धोकादायक सेलिब्रिटी | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिल��ही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nया सौंदर्यवती ठरल्या आहेत इंटरनेटवरील सर्वात धोकादायक सेलिब्रिटी\nआपल्या आवडत्या सेलिब्रिटीपर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, इंटरनेट आणि सोशल मिडिया. सेलेब्जच्या बातम्या, त्यांची पर्सनल लाईफ, सोशल लाईफ, त्यांचे फोटो अशा सर्व घटनांचे तपशील जाणून घेण्यासाठी करोडो लोक इंटरनेटवर सेलेब्जच्या नावाचा सर्च करतात. अशा प्रकारे इंटरनेटवर लोकप्रिय ठरलेल्या सेलिब्रिटींना पुरस्कारही दिले जातात. मात्र आता तुमच्या या आवडत्या सेलेब्जच्या नावाचा सर्च पडू शकतो तुम्हाला महागात.\nनुकतेच सायबर सिक्युरिटी कंपनी ‘मॅकेफी’ने सेलिब्रिटींची एक यादी जाहीर केली आहे. या यादीमधील कोणत्याही सेलेब्रिटीच्या नावाचा सर्व केल्यास ते तुम्हाला फार महागात पडू शकते असा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे. तर या सेलिब्रिटींच्या नावांच्या सर्चमध्ये अनेक धोकादायक लिंक असतात आणि या लिंक तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात.\nमॅकेफीचे मुख्य शास्त्रज्ञ राज समानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या सेलिब्रिटीची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी अथवा त्यांच्यासारखे बनण्यासाठी त्या सेलिब्रिटीच्या नावाचा सर्च खूप वेळा केला जातो. मात्र तुम्ही ओपन करत असलेल्या लिंकमुळे तुमचा डिव्हाईस खराब होऊ शकतो अथवा तुमची ओळख आणि माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे एखादी लिंक ओपन करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे.\nचला तर पाहूया कोणत्या आहेत अशा धोकादायक अभिनेत्री\nकिम कर्दाशिअन (Kim Kardashian)\n2018 सालची इंटरनेटवर सर्च केली जाणारी सर्वात धोकादायक सेलिब्रिटी ठरली आहे किम कर्दाशिअन. आपला हॉट अंदाज आणि सेक्सी अदांसाठी किम प्रसिद्ध आहे. म्हणूनच इंटरनेटवर तिच्यासंबंधी माहिती आणि बातम्या सर्वात जास्त सर्च केल्या जातात.\nकोर्टनी कर्दाशिअन (Kourtney Kardashian)\nया यादीमधील दुसरे नाव आहे किमचीच बहिण कोर्टनी कर्दाशिअन हिचे. किम प्रमाणेच सेक्सी असलेल्या कोर्टनीचेही जगभरात लाखो दिवाने आहेत. मात्र आता हिचे नव इंटरनेटवर सर्च करण्याआधी काळजी घ्यावी लागणार आहे.\nब्रिटनची प्रसिध्द गायिका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिच्या आवाजाच्या जादूमुळे जगभरातील हिचे चाहते इंटरनेटवर हिच्या नावाचा सर्च करत असतात.\nकॅरोलीन फ्लेक (Caroline Fleck)\nसौंदर्य नेहमी धोकादायक असते असे म्हणतात ते काही खोटे नाही, कारण कॅरोलीन फ्लेक हीसुद्धा एक धोकादायक सौंदर्यवती ठरली आहे.\n39 वर्षीय ऑस्ट्रेलियन अभिनेत्री रोजचे चाहते हॉलीवूडमध्येही आढळतात. मात्र तिच्या चाहत्यांना रोजचे नाव इंटरनेटवर सर्च करण्याआधी विचार करावा लागणार आहे.\nब्रिटनी स्पीयर्स (Britney Spears)\nआपल्या आवाजासोबतच आपल्या रुपासाठीही प्रसिद्ध असणारी ब्रिटनी तिच्या चाहत्यांसाठी धोकादायक ठरली आहे. त्यामुळे आता इंटरनेटवर ब्रिटनीचे अपडेट्स प्राप्त करून घ्यायचे असतील थोडी काळजीही घ्यावी लागणार आहे.\nत्यामुळे जर का तुम्हाला अशा व्हायरसयुक्त लिंकपासून वाचायचे असेल, किंवा तुमचे पासवर्ड अथवा इतर माहिती हॅक होऊ द्यायची नसेल तर इंटरनेटवर अशा सौंदर्यवतींच्या मागे लागणे काही काळ थांबवावे लागणार आहे. किंवा त्यांना सर्च करण्यापूर्वी विचार करा. या समस्येपासून बचाव करण्यासाठी विश्वासार्ह वेबसाईटची निवड करा. कोणत्याही माहीत नसलेल्या वेबसाईटवर क्लिक करु नका,\nTags: अभिनेत्री किम कर्दाशिअन कॅरोलीन फ्लेक ब्रिटनी स्पीयर्स रोज ब्रायन सेलिब्रिटी\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी ���ोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-1106.html", "date_download": "2018-11-17T03:03:48Z", "digest": "sha1:KJMQ2OQN3S5CALFYQF7UQ5MOGZOBJZ3L", "length": 12370, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "इतरांसारखे संस्‍था बंद पाडण्‍याचे पाप आमच्‍याकडून नाही : ना.विखे - अहमदनगरLive24", "raw_content": "\nइतरांसारखे संस्‍था बंद पाडण्‍याचे पाप आमच्‍याकडून नाही : ना.विखे\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांसाठी या परिसरावर अनेकवेळा संघर्ष करण्‍याची वेळ आली. खासदार साहेबांच्‍या मार्गदर्शनाखाली वैचारिक भूमिका घेऊन विकासाचे मार्ग साध्‍य केले. अनेक आव्‍हाने उभी राहिली, तरी इतरांसारखे संस्‍था बंद पाडण्‍याचे पाप आमच्‍याकडून झाले नाही. संस्‍थांच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांच्‍या पाठिशी खंबरीपणे उभे राहण्‍याचे काम सुरू आहे; मात्र शेजारच्‍यांच्‍या आशिर्वादाने या कामांना गालबोट लावण्‍याचे काम सुरू झाले आहे; पण इथल्‍या कामावर विश्‍वास दाखवून सुज्ञ शेतकरी, सभासद ही वावटळ परतवून लावतील, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nपद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची ६८वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झाली. माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, कारखान्‍याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे, नंदू राठी, बाजार समितीचे सभापती बापुसा���ेब आहेर, तुकाराम बेंद्रे, प्रवरा बॅँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, डॉ. भास्‍करराव खर्डे, शांतीनाथ आहेर यांच्‍यासह कारखान्‍याचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, आधिकारी, शेतकरी, सभासद याप्रसंगी उपस्थित होते.\nना.विखे पाटील म्हणाले, संकटांवर मात करत आपल्‍या कारखान्‍याने आजपयंर्त सभासदांना उच्‍चांकी भाव देण्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला. आव्‍हाने उभी राहिली, तरी संस्‍था बंद पाडण्‍याचा धंदा केला नाही. शेतकरी, कामगारांना ज्‍यांनी वाऱ्यावर सोडले, ते आज विविध प्रश्‍न उपस्थित करून, कामांना गालबोट लावण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. काही स्‍वकीयही या कामाला आता मदत करू लागले आहेत; याचे दु:ख वाटते. त्‍यांच्‍या पत्रकबाजीला सुज्ञ शेतकरी, सभासद थारा देणार नाहीत, असा विश्‍वास व्‍यक्‍त करून ते म्‍हणाले की, सहकारी साखर कारखानदारीपुढे विविध समस्‍या उभ्‍या आहेत.\nसमन्‍यायी पाणीवाटप कायद्यापासून ते उसाच्‍या कमी झालेल्‍या क्षेत्राचा मोठा परिणाम सहकारी कारखानदारीवर होत आहे. हे आपण सर्वजण पाहात आहोत. केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या बदलत्‍या धोरणांचा विपरीत परिणाम होत आहे. एफआरपीप्रमाणे भाव देण्‍याचे बंधन यापूर्वी होते. आता ७०-३० हा नवा फॉम्‍र्युला पुढे आला आहे. सरकारच्‍या निर्णयाप्रमाणे ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना कालही जास्‍त भाव दिला, उद्याही निश्चित देऊ.\nसहकारी साखर कारखानदारी सक्रमण अवस्‍थेतून मार्गक्रमण करीत आहे. बंद पडलेले साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेण्‍याचा धंदा या राज्‍यात सुरू झाला होता. राज्‍यात मंत्री म्‍हणून काम करीत असताना याला जाहीरपणे विरोध करण्‍याची भूमिका आपण घेतली. सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे, या उद्देशाने धाकटा भाऊ म्‍हणून गणेश सहकारी साखर कारखाना चालविण्‍यास घेतला.\nआज आर्थिक असंतुलन असले, गणेश कारखाना यशस्‍वीपणे चालविण्‍याची हमी आम्‍ही घेतलेली आहे. गणेशच्‍या सभासदांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्‍यांनी सांगितले. गोदावरी आणि प्रवरा खोऱ्यात नवीन पाणी निर्माण केल्‍याशिवाय पर्याय नाही, ही भूमिका घेऊन पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्‍याबाबतचा प्रस्‍ताव खासदार साहेबांनी सातत्‍याने मांडला. अनेक वर्षे केवळ खासदार साहेबांना पाण्‍याच्‍या मुद्यावर वादग्रस्‍त ठरविण्‍याचा प्रयत्‍न या परिसराती��� काही मंडळींनी केला; पण हक्‍काच्‍या पाण्‍याचा संघर्ष त्‍यांनी सोडला नाही.\nपाणी परिषदेच्‍या प्रस्‍तावाच्‍या कार्यवाहीचे आदेश केंद्र सरकारने राज्‍य सरकारला आता दिले आहेत. या कामाची कार्यवाही सुरू झाली, हे या कामाचे फलित आहे. गोदावरी खोऱ्यात दमणगंगा, नारपार खोऱ्याच्‍या माध्‍यमातून ५४ टीमएसी पाणी वळविण्‍याची कार्यवाही केलेल्‍या पाठपुराव्‍यामुळे सुरू झाली आहे. निळवंडे धरण कालव्‍यांसाठी निधी मिळविण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. या भागातील दुष्‍काळी पट्ट्याला दिलासा मिळवून देऊ, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/food-drinks/", "date_download": "2018-11-17T02:33:07Z", "digest": "sha1:KFLEO53LYBV675QD7EJZ6J4NZ7ZKR6IN", "length": 11902, "nlines": 112, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "खाद्ययात्रा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nश्रावण आता संपला. गणपतीही येऊन गेले. आता मत्स्यप्रेमींच्या मेजवान्या सुरु होतील… […]\nखरडा बनवतात तो दोन्ही, हिरव्या आणि लाल मिरचीचा तर अस्सल ठेचा बनतो फक्त टंच रसरसलेल्या हिरव्यागार मिरचीचाच… […]\nदेवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू. गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक. मोदकच का गणेशांना आवडतो म्हणून गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. […]\nवदनी कवळ घेता ��ाम घ्या श्रीहरीचे असे श्र्लोक म्हणत घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची आपली भारतीय संस्कृती कधी काळी होती असे म्हणण्याची आता वेळ आलेली आहे असे म्हणले तर फारसे वावगे होणार नाही. पण या पार्सल संस्कृतीला नावे ठेवण्यापेक्षा ती आता बहुतेक शहरात एक आवश्यक बाब बनली आहे हे तितकेच खरे आहे. व आपण सर्वांनीच ती […]\nसीकेपी म्हणजे, रविवारचं मटण\nसीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं ‘स्टेपल फूड’ आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता. […]\nघरीच बनवा ‘प्रोटीन’ पावडर साहित्य : १०० ग्रॅम बदामाची पूड,१०० ग्रॅम सोयाबीन पावडर,१०० ग्रॅम शेंगण्याची पावडर,१०० ग्रॅम मिल्क पावडर,१०० ग्रॅम चॉकलेटची पावडर. मिक्सरच्या ब्लेंडरच्या भांड्यात वरील प्रमाणे सगळे घटक पदार्थ प्रत्येली १०० ग्रॅम या प्रमाणांत घेऊन मिक्सरवर फिरवून ब्लेंड करून ठेवा. सकाळ संध्याकाळ दिवसातून दोनदा एक ग्लास दुधात घालून ही प्रोटीनची पावडर घेतल्यास उत्तम फायदा मिळेल. […]\nधुळवड व रंगपंचमीच्या दिवसात रंग खेळण्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई पिण्याची मजा काही औरच असते. थंडाई पिणे आरोग्यासाठीही हितकारक असते. होळीच्या दिवसात प्यायली जाणारी थंडाई इतर दिवशीही पिऊ शकतात. थंडाईमध्ये खसखस असल्याने पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होता. थंडाईमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मिनरल्स सारखी पोषकतत्वे […]\nअंबील – अर्धांगवायुवर घरगुती उपाय\nतूर, हरभरा, मटकी, मसूर, मूग, वाटाणा, चवळी, ही सर्व कडधान्ये समप्रमाणात एकत्र करून दळायचे. मिक्सरमध्ये बारीक केली तरी चालेल. त्या पिठाची अंबील करून सकाळ, दुपार, संध्याकाळ पोटभर घ्यावयाची. आठ -दहा दिवसांतच बदल होण्यास सुरूवात होईल. अंबील करण्याची पद्धत :- रात्री वरील पीठ ताकात (साधारण एक वाटी एका माणसास पुरे) भिजत ठेवावे. सकाळी चांगले आंबवण बनेल. तूप […]\nपंगत हा प्रकार पूर्णपणे भारतीय. याच धर्तीवर पाश्चात्य देशात जे होते त्याला पार्टी म्हणतात. […]\nश्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे. […]\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/obc-crimi-layer-limit-267949.html", "date_download": "2018-11-17T02:22:03Z", "digest": "sha1:KOWR5PHLZILVSDX4RFB2CJV35FFMYO5N", "length": 14261, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ओबीसींची 'क्रिमीलेयर' मर्यादा 8 लाखापर्यंत ; ओबीसी आरक्षणात उपप्रकारही पडणार !", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमन��साठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nओबीसींची 'क्रिमीलेयर' मर्यादा 8 लाखापर्यंत ; ओबीसी आरक्षणात उपप्रकारही पडणार \nकेंद्र सरकारने ओबीसींसाठी क्रिमीलेयर मर्यादा आता 8 लाखांपर्यंत वाढवलीय. यापूर्वी हीच मर्यादा 6 लाखांपर्यंत होती. तसंच ओबीसी प्रवर्गातल्या जातींचं यापुढे उपप्रकारांमध्ये वर्गीकरणही आयोगामार्फत करणार असल्याचं केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केलंय.\nनवी दिल्ली, 23 ऑगस्ट : केंद्र सरकारने ओबीसींसाठी क्रिमीलेयर मर्यादा आता 8 लाखांपर्यंत वाढवलीय. यापूर्वी हीच मर्यादा 6 लाखांपर्यंत होती. या निर्णयामुळे मागासवर्गातील 8 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांच्या पाल्यांनाही आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. वाढत्या महागाईमुळे ही क्रिमीलेयर मर्यादा 2 लाखांनी वाढवत असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाखो ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.\nआरणक्षाचे फायदे सर्व मागासवर्गीयांना न्याय हक्काने मिळावेत, यासाठी ओबीसी प्रवर्गातल्या जातींचं यापुढे ��पप्रकारांमध्ये वर्गीकरणही आयोगामार्फत करणार असल्याचं केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केलंय. असं झालं तर ओबीसींमधल्याच छोट्या आणि दूर्लक्षित जातींनाही त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळू शकणार आहे. आजवर काही ठराविक जातीच आरक्षणाचा फायदा उचलताना आढळून आल्याचं दिसून आल्यानेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय.\nदरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र, हीच क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने तूर्तास 8 लाखांच्या आत वार्षिक आर्थिक उत्पन्न असणाऱ्यांनाच जातीय आरक्षणाचा नोकरी आणि शिक्षणामध्ये फायदा होणार असल्याचं म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: obc cremilayerआरक्षणओबीसीओबीसी क्रेमिलेयर मर्यादाजेटली\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/7nagpur/page/131/", "date_download": "2018-11-17T02:05:43Z", "digest": "sha1:W7BWJ4TUVK7NVGNNGY26WZZ5EIOOLIX5", "length": 19758, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "नागपूर | Saamana (सामना) | पृष्ठ 131", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, का��दा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nफक्त २ मिनिटांचा उशीर झाला आणि त्यांचा जीव गेला\nसामना ऑनलाईन, वणी मराठवाडा आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात कायर या गावामध्ये वीज कोसळून २ महिलांचा...\nफोटोच्या नादात तरुण नदीत बुडाला\n नागपूर सेल्फी आणि फोटोच्या वेडापाई नागपूरमध्ये एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. मोहनीस अकील पटले (२३) असे नदीमध्ये बुडालेल्या तरुणाचे नाव...\nउपराजधानीत स्वाईन फ्लू फोफावतोय\n नागपूर महाराष्ट्राच्या उपराधीमध्ये स्वाईन फ्लूने हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. ऐन सण-उत्सवांच्या कालावधीत शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे...\nविविध मागण्यांसाठी शिवसैनिकांचा तहसीलदारांना घेराव\n भंडारा भंडारामध्ये (मोहाडी) शिवसैनिकांनी तहसीलदारांना घेराव घातला. कर्जमाफीच्या घोषणेनंतर जिल्ह्यात शासनाने एकूण किती कर्जमुक्तीचे केंद्र मंजूर केले आहेत त्या पैकी प्रत्यक्षात किती...\nट्रकच्या धडकेनं कार नदीत कोसळली, तिघांचा मृत्यू\n यवतमाळ उमरखेड नांदेड मार्गावरील मारलेगावाजवळ एका भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. कारला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने कार पुलावरून पैनगंगा...\nराजे लक्ष्मणसिंह भोसले यांचे निधन\n नागपूर नागपूरकर भोसले राजघराण्यातील राजे लक्ष्मणसिंह भोसले यांचे आज दुपारी 3.30 वाजता हृदय विकाराने निधन झाले. माजी खासदार आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातील माजी...\n जीवंत व्यक्तीला मृत ठरवून ठेवलं शवागारात\n नागपूर गडचिरोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या जीवंत व्यक्तीला डॉक्टरांनी चक्क मृत घोषित केले. विशेष म्हणजे मृत...\nइन्कम टॅक्स रद्द करा\nसामना ऑनलाईन, नागपूर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नागपुरात आज एक खळबळजनक मागणी केली. ते म्हणाले की आ.करामुळे देशामध्ये काळ्या पैशाची समस्या निर्माण झाली आहे....\nमोनिका किरणापुरेच्या मारेकऱ्यांची जन्मठेप कायम\nसामना ऑनलाईन, नागपूर मोनिका किरणापुरे या तरूणीच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकूण ४ आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. ज्या मारेकऱ्यांना मोनिकाचा खून...\nनागपुरात पाणीबाणी, धरणांमध्ये १५ दिवस पुरेल इतकेच पाणी\n नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन दोन महिने होत आले तरी पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांनी...\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/navratri-special-recipe-date-milk-shake/", "date_download": "2018-11-17T02:11:09Z", "digest": "sha1:LKKIJ2LKJTCTGS77K4PFQYQBNCSFRIUT", "length": 16125, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "नवरात्र स्पेशल रेसिपी- खजूर मिल्क शेक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबेस्टचा 769.68 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nमराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच आठवडय़ात\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापड��ी बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nनवरात्र स्पेशल रेसिपी- खजूर मिल्क शेक\n२ कप दूध, १२ खजूर, ३ ते ४ काजू, २ हिरवी वेलची, थंड चालत असल्यास १ कप बर्फाचे तुकडे\n– खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक तुकडे करा.\n– काजूचे बारीक तुकडे करून, हिरव्या वेलचीच्या दाण्यांची पूड करून घ्या.\n– मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या.\n– आता त्यात वेलची पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा मिक्सरमधून फिरवा.\n– शेवटी बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.\n– तयार झालेले खजुराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n मग हे जरूर वाचा\nपुढीलनागपुरात शिवसैनिकांनी शेलार व राणा यांचे पुतळे फुंकले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमद���र वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/489123", "date_download": "2018-11-17T02:57:26Z", "digest": "sha1:MSSV5AZI72RKLDDXOA4RYAIR5AUDNUSM", "length": 6521, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उबरकडून ‘इन कॅप एन्टरटेन्टमेंट’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » उबरकडून ‘इन कॅप एन्टरटेन्टमेंट’\nउबरकडून ‘इन कॅप एन्टरटेन्टमेंट’\nपुण्यातील स्टार्टअप कंपनी सेवा पुरविणार\nउबर या ऍप आधारित टॅक्सी सेवा पुरविणाऱया कंपनीने देशात प्रायोगिक पातळीवर करमणूक सेवा सुरू केली आहे. यासाठी पुण्यातील कॅबी टॅबी टेक्नोलॉजीस्ची निवड करण्यात आली आहे. उबर कारमध्ये आता ऍन्डॉईड आधारित सेवा पुरविण्यात येईल. सध्या उबरएक्समध्ये पुणे आणि दिल्लीमध्ये प्रायोगिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.\nउबरची प्रतिस्पर्धी ओलाने यापूर्वीच ओला प्ले नावाने करमणूक सेवा पुरविण्यास प्रारंभ केला आहे. पुणे येथील श्रीपाल गांधी यांनी यावर्षीच कॅबी टॅबी टेक्नो��ॉजीस्चा प्रांरभ केला. ते स्वाईप टेक्नोलॉजीस् या कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत. या कंपनी अल्प किमतीत स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्टवॉचचे डिझाईन आणि उत्पादन घेते. सध्या प्रत्येक महिन्यात 10 लाख ग्राहक या सेवेचा आनंद घेत आहेत. सध्या उबर कॅबमध्ये कॅबीटॅबी लावण्याचे काम जोरात सुरू आहे. यासाठी हंगामा म्युझिक, हंगामा प्ले, टीव्हीएफ, प्रॅन्कमिनिस्टर, फास्ट10, मॉल्सएनडिल्स, यासारख्या कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यात आल्याचे गांधी यांनी म्हटले.\nया सेवेदरम्यान प्रवाशांना हवामान, ताज्या बातम्या, शॉर्ट फिल्म्, सॉन्ग् आणि म्युझिक व्हिडिओचा आनंद घेता येईल. याचप्रमाणे एखाद्या शहरात पहिल्यांच प्रवास करत असल्यास त्या शहराची माहिती पर्यटकांना व्हर्च्युअल मार्गदर्शकाच्या सहाय्याने देण्यात येईल. या सेवेदरम्यान जाहिरात करण्यात येईल, ज्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढ होईल. ही सेवा ग्राहकांना पुरविण्यासाठी उबर आपल्या चालकांना प्रतिमहिना 1 हजार रुपये देईल.\nओएनजीसी करणार 21,500 कोटीची गुंतवणूक\nआदित्य बिर्ला समूहाकडून लवकरच पेमेन्ट बँक सेवा\n2017 मध्ये दूरसंचार क्षेत्राच्या उत्पन्नात 8.56 टक्क्यांनी घट\nअल्ट्राटेककडून सेन्चुरी टेक्स्टाईल्सच्या सिमेंट व्यवसायाची खरेदी\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T02:57:48Z", "digest": "sha1:ZSJVJT37M33EMNER77UMIGCLQ6FSVHEZ", "length": 9779, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Sports Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nधवन, उमेश यांची पद्मनाभ मंदिराला भेट\nवृत्तसंस्था /थिरूवनंतपुरम : येथ��� प्रसिद्ध असलेल्या भगवान विष्णुच्या पद्मनाभस्वामी मंदिराला बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्राr, शिखर धवन आणि उमेश यादव यांनी भेट देवून परमेश्वराचे दर्शन घेतले. भगवान विष्णुंचे पद्मनाभस्वामी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या पुरोहितानी शास्त्राr, धवन आणि उमेश यादव यांना आशीर्वाद दिला. याच मंदिरामध्ये नागसर्पावर विराजमान झालेल्या भगवान विष्णुंची सोन्याची मूर्ती भाविकांचे ...Full Article\nवनडे मानांकनात कोहली, बुमराहची आघाडी कायम\nवृत्तसंस्था/ दुबई आयसीसीच्या वनडे ताज्या मानांकनात भारताच्या कर्णधार विराट कोहली आणि जसप्रित बुमराह यांनी अनुक्रमे फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. सांघिक मानांकनात भारत सध्या ...Full Article\nतो आला, त्याने पाहिले, तो जिंकला\nवृत्तसंस्था /राजकोट : मुंबईचा युवा सलामीवीर, तडाखेबंद फलंदाज पृथ्वी शॉने (154 चेंडूत 134) आपल्या पहिल्याच कसोटी लढतीत शानदार शतक झळकावत भारताचा पदार्पणातील सर्वात युवा कसोटी शतकवीर बनण्याचा मान प्राप्त ...Full Article\nअमेरिकेची पेगुला अंतिम फेरीत\nवृत्तसंस्था/ क्युबेक सिटी येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या टेनिस स्पर्धेत शनिवारी अमेरिकेच्या जेसीका पेगुलाने एकेरीची अंतिम फेरी गाठली. पेगुला आणि आठव्या मानांकित पारमेंटर यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. ...Full Article\nतालुका क्रीडा अधिकारीपदी अंकिता मयेकरचा थेट निवड\nप्रतिनिधी /रत्नागिरी महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांचे पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, माहेर-सासरचा पूर्ण पाठिंबा यामुळे 2015 च्या हाँगकाँग आशियाई स्पर्धेत रजत पदक मिळू शकले. त्यामुळेच तालुका क्रीडा अधिकारी म्हणून थेट ...Full Article\nमनोधैर्य खचल्यामुळेच निवृत्तीचा निर्णय : कूक\nवृत्तसंस्था/ लंडन ‘सातत्याने मनोधैर्य खचत गेल्यानेच मला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला’, अशी कबुली इंग्लिश सलामीवीर ऍलिस्टर कूकने दिली. ओव्हलवर भारताविरुद्ध शुक्रवारपासून खेळवल्या जाणाऱया पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्याच्या माध्यमातूनच ...Full Article\nस्टीफेन्स, सेरेना, प्लिस्कोव्हा उपांत्यपूर्व फेरीत\nअमेरिकन ग्रँडस्लॅम : नदाल, डेल पोट्रो, थिएम, इस्नेर यांचीही आगेकूच वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क अग्रमानांकित राफेल नदाल, माजी अग्रमानांकित सेरेना विल्यम्स, डॉमिनिक थिएम, जुआन मार्टिन डेल पोट्रो, जॉन इस्नेर, कॅरोलिना प्लिस्कोव्हा, ...Full Article\nदुखापतीमुळे कॅरेबियन दौरा समाप्त\nवृत्तसंस्था / मेलबोर्न चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी ठरल्याने एक वर्षांसाठी निलंबित केलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचा कॅरेबियन दौरा उदर भागातील स्नायु दुखापतीमुळे अर्धवट स्थितीत समाप्त झाला. स्मिथ विंडीजमधील ...Full Article\nदिल्ली रणजी संघाच्या सल्लागार प्रशिक्षकपदी क्लुसनर\nवृत्तसंस्था / नवी दिल्ली दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू लान्स क्लुसनर यांची दिल्ली रणजी संघाच्या सल्लागार प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2018-19 च्या रणजी हंगामात आता दिल्ली रणजी संघाला क्लुसनर ...Full Article\nवृत्तसंस्था/ सॅन जोस येथे सुरू असलेल्या मुबादला सिलिकॉन व्हॅली क्लासिक टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला कारकिर्दीतील सर्वात वाईट पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्याच सामन्यात तिचा ब्रिटनच्या जोहाना कोन्टाने 6-1, ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vastu-tips-for-better-sleep-and-getting-rid-of-bad-dreams-5933616.html", "date_download": "2018-11-17T02:26:36Z", "digest": "sha1:7UZR7H6IRPUGTMR475NU525B73EUBDJM", "length": 9515, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vastu Tips For Better Sleep And Getting Rid Of Bad Dreams | शांत झोप हवी असल्यास करू नका या 5 चुका, वाईट स्वप्नही पडणार नाहीत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशांत झोप हवी असल्यास करू नका या 5 चुका, वाईट स्वप्नही पडणार नाहीत\nअनेक लोकांना स्लीपिंग डिसऑर्डरची समस्या असते. झोप न येणे, मध्यरात्री झोपमोड होणे, स्वप्न पाहून जाग येणे या सर्व गोष्टी स\nअनेक लोकांना स्लीपिंग डिसऑर्डरची समस्या असते. झोप न येणे, मध्यरात्री झोपमोड होणे, स्वप्न पाहून जाग येणे या सर्व गोष्टी सामान्य समस्या आहेत. काहीवेळा आजारपणामुळे तर काहीवेळा आपल्या चुका आणि वास्तुदोषामुळे झोप न लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते. वास्तु आणि ज्योतिष शास्त्रामध्ये झोपेशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.\nआपण बेडरूम आणि झोपण्याशी संबंधित काही गोष्टींमध्ये सुधार केल्यास या समस्येतून मुक्ती मिळू शकते. वास्तुनुसार ज्या कोणत्या वस्तूंमुळे आपल्या बेडरूममध्ये निगेटिव्ह एनर्जी येते, त्या सर्व वस्तू आपली झोप खराब करतात. निगेटिव्हिटीमुळे वाईट स्वप्न आणि अपूर्ण झोपेचा त्रास होतो.\nझोपताना लक्षात ठेवा या गोष्टी\n1. अटॅच बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नये - तुमच्या बेडरूमला अटॅच बाथरूम असल्यास त्याचा दरवाजा बंद ठेवावा. अनेकवेळा लोक बाथरूम युज केल्यानंतरही दरवाजा बंद करत नाहीत. बाथरूममधून निगेटिव्ह येणारही बेडरूममध्ये येते.\n2. केस बांधून झोपावे - रात्री झोपताना केस मोकळे सोडून झोपण्याची सवय वाईट स्वप्न आणि अपूर्ण झोपेला कारणीभूत ठरू शकते. यामुळे रात्री नेहमी केस बांधून झोपावे.\n3. चप्पल-बूट ठेवू नये - तुम्ही झोपत असलेल्या रूममध्ये चप्पल-बूट असून नयेत. पलन्गाच्या खाली आणि जवळपास असलेल्या चप्पट-बुटामुळेही झोप व्यवस्थित लागत नाही.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...\n4. चादर अशी असू नये - झोपण्यासाठी कधीही डार्क चादर, हिंस्र प्राण्याचे फोटो असलेली चादर वापरू नये. चादर फाटलेली नसावी.\n5. अंथरून स्वच्छ असावे - झोपण्यापूर्वी अंथरून-पांघरून स्वच्छ करून घ्यावे. अस्वच्छ आणि अव्यवस्थित अंथरुणावर झोपल्याने रात्री भीतीदायक स्वप्न पडू शकतात.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, रात्री झोपताना कोणत्या मंत्राचा उच्चार करावा...\nझोप येत नसल्यास या मंत्राचा उच्चार करावा...\nअंथरुणावर पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप येत नसल्यास मनातल्या मनात खालील मंत्राचा जप करावा.\nया देवि सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता\nनमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ते नमो नमः\nया मंत्राच्या प्रभावाने तुम्हाला शांत झोप लागू शकते.\nपाय क्रॉस करून बसण्याच्या सवयीमुळे प्रगतीमध्ये निर्माण होतात बाधा, प्रत्येक वर्किंग वुमनसाठी खास आहेत या टिप्स\nश्रीगणेशाची मूर्ती घरात स्थापन करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी\nरात्री अधिकतर लोक ही चुकी करतात.. यात तुम्ही तर नाही ना.. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला झोपल्याने होतो फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pimpri-sandas-new-dumping-ground-for-punekar-259847.html", "date_download": "2018-11-17T02:33:42Z", "digest": "sha1:ELZ6MAHS2DBGKBD7H7SZFK5ZI24SX4P4", "length": 12803, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणेकरांसाठी पिंपरी-सांडसमध्ये नवा कचरा डेपोचा प्रस्ताव", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, का���्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nपुणेकरांसाठी पिंपरी-सांडसमध्ये नवा कचरा डेपोचा प्रस्ताव\n05 मे : पुण्यातील कचराकोंडीला आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र कचराकोंडीतून महापालिका पुणेकरांची सुटका करु शकलेली नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचल्यानं शहरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळं आरोग्याचाही धोका निर्माण झाला आहे.\nतरदुसरीकडे पुणे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस इथल्या वनविभागाची जागा महापालिकेला उपलब्ध झाली असून गावकरी आहणि राजकारणी यांचा मात्र याला विरोध आहे. सरकारने मात्र जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.\nगेले 20 दिवस पुण्यात कचरा कोंडी सुरुय.फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत कचरा डेपोची अंत्ययात्रा काढत हा डेपो कायमचा बंद झाल्याचं जाहीर केलं. हे कधी ना कधी होणार होतं म्हणून प्रशासन पर्यायी जागेच्या शोधात होतं.\nवढू तुळापूरला विरोध झाल्यावर पिंपरी सांडसची वनविभागाची 19 हेक्टर जमीन अखेर उपलब्ध झाली आहे. या जागेच्या आसपास लोकवस्ती नाही, पाण्याचे स्रोत नाहीत आणि मुख्य म्हणजे या जागेवर कचरा डेपो नाही तर कचरा प्रक्रिया होईल असं प्रशासनाने सांगितलंय, पण ग्रामस्थांचा यावर विश्वास नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या ���वानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/296?page=7", "date_download": "2018-11-17T02:38:16Z", "digest": "sha1:WVQTIYCDOV6BMWA434UYIULPGR6SN7VV", "length": 15205, "nlines": 289, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव्यलेखन : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा /साहित्य /काव्यलेखन\nचांगुलपणाचे सोंग तू घेऊ नको\nचांगुलपणाचे सोंग तू घेऊ नको\nतुटणार जे आहे वचन देऊ नको\nहोतात का अश्रूंची ह्या पुष्पे कधी\nइतका तरी निर्बुद्ध तू होऊ नको\nसत्य विजयी होत असते शेवटाला\nअफवांवरी विश्वास ह्या ठेवू नको\nभक्त देवा आड जेथे दानपेटी\nअसल्या पवित्र मंदिरी जाऊ नको\nथंड प्रेतांचे शहर निद्रिस्त आहे\nस्फूर्तिदायी गीते तू गाऊ नको\nRead more about चांगुलपणाचे सोंग तू घेऊ नको\n( तरही गझल. मतल्याचा सानी मिसरा प्रसिध्द गझलकार श्री भूषण कटककर \"बेफिकीर\" यांचा. )\nतिज दार मंदिराचे उघडायला नको का\nकाळानुसार आपण बदलायला नको का\nपत्नीमुळेच दरवळ अन् जीवनात हिरवळ\nहे गूज लाडकीला सांगायला नको का\nलिहिण्या जहाल वास्तव काव्यातुनी कवींनी\nप्राजक्त, प्रेम, तारे वगळायला नको का\nजर भेटले कुणी तर, का मख्ख लिफ्ट मध्ये\nपंख्याकडेच बघता, बोलायला नको का\nबाजार मांडलेला ज्यांनी रुढी, प्रथांचा\nत्यांना विवस्त्र करुनी मिरवायला नको का\nजो चेहरेच दावी, लपवीत वास्तवाला\nतो आरसा कधी तर भंगायला नको का\nRead more about बदलायला नको का\nश्वास झाले कुंद का \nआज झाले बंद का \nरडणे भेकणे सोडा आता\nRead more about काश्मिरी कळ्यांना\nसूर्याच्या बेंबीत बोट घालून\nबंड म्हणायचे झाले तर\nनिघत राहातील एकामागे एक\nचढत राहतील सोनेरी मुलामे\nकुणी असा एक इतिहास\nपुढच्या पिढ्यांनी घ्यायला हवी\nजग तसे फा�� मोसमी आहे\nगझल - जग तसे फार मोसमी आहे\nजग तसे फार मोसमी आहे\nतू जिथे काल, आज मी आहे\nहोय देहच तुझा असो शत्रू\nवृक्ष देहच तुझा शमी आहे\nघागरी फुंकतात या श्रद्धा\nयाइथे रोज अष्टमी आहे\nबाग होती तशीच आहे ही\nएक फुलपाखरू कमी आहे\nमी कशाला तुझे बघू पत्ते\nमान्य आहे, तुझी रमी आहे\nआज काहीतरी बरे झाले\nकाय ब्रेकिंग बातमी आहे\nमी स्वतःचा नसेनही उरलो\nमी तुझा मात्र नेहमी आहे\nकाय होणार हे कळत नाही\nछान, इतकीतरी हमी आहे\nफार कोणी बनू न शकल्याने\nमी तसा फार संयमी आहे\nजग तसे फार मोसमी आहे\nRead more about जग तसे फार मोसमी आहे\nरदीफ नाही कधी जुळला ...\nरदीफ नाही कधी जुळला\nन कधीही काफिया सुचला\nजखम ओली असुन केला\nकधी अफसोस ना केला\nRead more about रदीफ नाही कधी जुळला ...\nहीच माझी वाट होती\nतीच वस्ती, ती गुरे अन् तेच मंदिर\nपण दुतर्फा काल झाडी दाट होती\nबालपण फुलले जिथे ती, आठवांनी\nलगडलेली हीच माझी वाट होती\nसोडुनी आयुष्य ते खेड्यातले मी\nआज का शहरात आलो\nहातसडीचा भात, घरचे तूप गेले\nबर्गर, पिझा, थाळीच आता भूक झाली\nनांदणे एकत्र मायेने, सुखाने\nस्नेहबंधाचीच विरली लाट होती\nबालपण फुलले जिथे ती, आठवांनी\nलगडलेली हीच माझी वाट होती\nRead more about हीच माझी वाट होती\nतुझ्या वेल्हाळपणाची ख्याती दूरवर गेली\nमाझी मोगर्‍याची बाग अशी बहराला आली\nवर आकाशाचा पारा ईथे तळ्यात उतरे\nचांदो उगाच जागतो रात्र सरता ना सरे\nकुठे अज्ञाताच्या देशी त्याच्या बोटीचे पडाव\nओली घालमेल कशी उभे उदास साकव\nजरी पावलां लागते ओल्या काठातली माती\nतरी किनारे सोडून शिडे दिगंतरा जाती...\n( आज असलेल्या माझ्या वाढदिवसा निमित्त रचलेली कविता. आज मी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतोय . सदिच्छांच्या मुसळधार पावसात चिंबलोय अक्षरशः .मनापासून आभार माझ्या आपल्यांचे. )\nअटी लादल्या मला हव्या त्या\nसदा कासरा धरून हाती\nहार, जीत माझीच कमाई\nप्राक्तनास ना दोषी म्हणतो\nRead more about मनाजोगते जीवन जगतो\nअशी कशी जगण्याची वाट लागली \nपावसाबरोबर आकाशातून खड्डे पडती\nतेच तेच खड्डे पठ्ठे बुजती\nपैशाने ठेकेदारांची पोटं भरती\nखड्डयांपाई रस्त्यांची वाट लागली\nअशी कशी रस्त्यांची वाट लागली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-sangali-illegal-abortion-centre-3132", "date_download": "2018-11-17T02:14:31Z", "digest": "sha1:RIGALGZ2RUXACKXTJ7QDVGVKFSVBFYUC", "length": 8050, "nlines": 113, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news sangali illegal abortion centre | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीतील बेकायदा गर्भपात केंद्राला सील; तपासात उघड झाले कर्नाटक कनेक्शन\nसांगलीतील बेकायदा गर्भपात केंद्राला सील; तपासात उघड झाले कर्नाटक कनेक्शन\nसांगलीतील बेकायदा गर्भपात केंद्राला सील; तपासात उघड झाले कर्नाटक कनेक्शन\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nसांगलीतील बेकायदा गर्भपात केंद्राचे कर्नाटक कनेक्शन\nVideo of सांगलीतील बेकायदा गर्भपात केंद्राचे कर्नाटक कनेक्शन\nसांगलीतील बेकायदा गर्भपात केंद्राला अखेर सील करण्यात आलंय. सांगलीतील चौगुले हॉस्पिटलवर कारवाई करत हॉस्पीटलची इमारत सील केली.\nस्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. सांगलीत म्हैसाळमधील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाची पुनरावृत्ती झालीय.\nसांगलीत एका बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा पर्दाफाश झालाय. चौगुले हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरापासून हे बेकायदेशीर गर्भपात केंद्र सुरु होते.\nपोलिस आणि पालिकेच्या आरोग्य विभागानं येथे छापा घालून संशयास्पद कागदपत्रं आणि गर्भपाताचे कीट जप्त केलीत.\nसांगलीतील बेकायदा गर्भपात केंद्राला अखेर सील करण्यात आलंय. सांगलीतील चौगुले हॉस्पिटलवर कारवाई करत हॉस्पीटलची इमारत सील केली.\nस्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. सांगलीत म्हैसाळमधील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाची पुनरावृत्ती झालीय.\nसांगलीत एका बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा पर्दाफाश झालाय. चौगुले हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरापासून हे बेकायदेशीर गर्भपात केंद्र सुरु होते.\nपोलिस आणि पालिकेच्या आरोग्य विभागानं येथे छापा घालून संशयास्पद कागदपत्रं आणि गर्भपाताचे कीट जप्त केलीत.\nपोलिस आरोग्य health विभाग sections\nबिगर हंगामी आंबा खाणं खाण्यासाठी कितपत योग्य \nमार्केटमध्ये गेल्यावर आपण चांगली फळं खरेदी करतो. काही फळं बिगर हंगामातही बाजारात...\n#ViralSatya :: हिवाळ्यातील आंबा खाण्यासाठी कितपत योग्य \nVideo of #ViralSatya :: हिवाळ्यातील आंबा खाण्यासाठी कितपत योग्य \n(VIDEO) पंगा नाय तर दंगा नाय... माऊलीचा पहिला टीझर \nमुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...\nराज्यात जानेवारीपासून चारा छावण्या\nसोलापूर : दुष्काळामुळे चाऱ्याअभावी संकटात सापडलेल्या पशुधनाला वाचविण्यासाठी...\nरात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर तुरुंगात जाल\nपुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर...\n13 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू...\nगेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sindhdurg/page/8", "date_download": "2018-11-17T02:59:46Z", "digest": "sha1:N3F62QYKTKDC64SJP6WSJNQMXXGXO4JV", "length": 9737, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिंधुदुर्ग Archives - Page 8 of 331 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग\nउपचारात हलगर्जीमुळे रुग्णाचा मृत्यू\nकेसपेपर बदलून आकस्मिक मृत्यू दाखविल्याची चर्चा : मालवण तालुक्यातील शासकीय रूग्णालयातील प्रकार : वैद्यकीय अधिकाऱयाला : वाचविण्यासाठी अनेकांचा सहभाग प्रतिनिधी / मालवण: मालवण तालुक्यातील एका शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णावर वैद्यकीय अधिकाऱयाने योग्यप्रकारे उपचार केला नाही. रुग्ण बोलत आहे, चालत आहे, अशी कारणे देत गांभीर्याने उपचार करण्यात आला नव्हता. यात त्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक बनल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच रुग्णाचा ...Full Article\nपर्ससीन नेट बोटींकडून जाळय़ांचे नुकसान\nतळाशिलचे पारंपरिक मच्छीमार आक्रमक : अधिकाऱयांना जाब वार्ताहर / मालवण: अनधिकृत पर्ससीननेट मासेमारी करणाऱयांकडून स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या जाळय़ांचे नुकसान केले जात आहे. मात्र, मत्स्य व्यवसाय विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत ...Full Article\nसहकारी संस्थांद्वारे पूरक व्यवसाय केल्यास आर्थिक सुबत्ता\nसहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन : कुडाळ येथे सहकार कार्यकर्ता मेळावा ; खावटी कर्ज माफीचा निर्णय लवकरच : काजू ब���ंडाबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापणार : काजू बोंडाबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापणार प्रतिनिधी / कुडाळ: कोकणला निसर्गाची देणगी लाभली आहे. काजू, ...Full Article\nदबाव झुगारून चांगले कार्य करा\nराजेंद्र कोंढारे यांचे प्रतिपादन : कुडाळ येथे मराठा समाज कर्मचारी स्नेहमेळावा : ज्ञातीतील बुद्धिजीवी वर्गाची जबाबदारी आता वाढलीय वार्ताहर /कुडाळ: ज्या मातीत आपण ताठ मानेने फिरलो, त्याच मातीत आपण सरकारी-निमसरकारी ...Full Article\nवार्ताहर / दोडामार्ग: तालुक्यातील जवळच्या गावातील एका नववीतील शाळकरी मुलीच्या विनयभंग प्रकरणी केर येथील अजित अर्जुन देसाई (29) या युवकाला नेतर्डे येथून त्याच्या नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेत अटक केली. मोबाईल ...Full Article\nसेवेतील त्रुटींबाबत वीज अभियत्यांची चौकशी करा\nभालचंद्र जाधव यांची मागणी : अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रतिनिधी / वैभववाडी: येथील वीज वितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता हे पद गेले चार महिने रिक्त आहे. या पदाचा कार्यभार सहाय्यक अभियंता मुल्ला ...Full Article\nसेलिब्रेटींच्या संचातील ‘वस्त्रहरण’ नोव्हेंबरमध्ये सिंधुदुर्गात\nइन्सुलीचा सुपुत्र दिगंबर नाईक साकारतोय, ‘तात्या सरपंच’ : ..ही तर माझ्यासाठी मोठी संधी-नाईक ‘आजच्या युवा पिढीला मालवणी बोलण्यात फारसे स्वारस्य दिसत नाही. मात्र, याच पिढीचा ‘वस्त्रहरण’ला मोठा प्रतिसाद आहे. दिगंबर ...Full Article\nमालवण श्री रामेश्वर-नारायण पालखी सोहळा 8 रोजी\nप्रतिनिधी / मालवण: मालवण ग्रामदैवता श्री देव रामेश्वर-श्री देव नारायण या ग्रामदैवतांचा प्रसिद्ध असा ऐतिहासिक पालखी सोहळा 8 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त दुपारी 1 वाजता रामेश्वर नारायण ...Full Article\nनऊ लाखाचा ऐवज लंपास\nखैदा कातवड येथे घरफोडी : तीस तोळे व तीन हजार रूपये लांबवले वार्ताहर / मालवण: खैदा कातवड येथील प्रतिभा पद्माकर ढोलम यांच्या मालकीच्या बंद घरात घरफोडी झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस ...Full Article\nएसटी कामगार सेनेचे 30 पासून मुंबईत उपोषण\nदखल न घेतल्यास विभागीय स्तरावर आंदोलन प्रतिनिधी / कणकवली: एसटी कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी व संरक्षणासाठीच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने 30 ऑक्टोबरपासून मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आझाद मैदानावर उपोषणाला बसणार ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला ��िळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/sanjay-raut-said-bjp-won-mira-bhaindar-election-with-help-of-money-267929.html", "date_download": "2018-11-17T02:57:51Z", "digest": "sha1:CJQEIOV4W4XIA3XSJR3MYE6KFMR6LTCQ", "length": 13276, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनी आणि मुनींच्या जोरावर भाजपने मीरा-भाईंदर जिंकलं-संजय राऊत", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nमनी आणि मुनींच्या जोरावर भाजपने मीरा-भाईंदर जिंकलं-संजय राऊत\nजामा मशिदींचे इमाम याआधी असे फतवे काढत होते. तेच फतवे मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीत जैन मुनींनी काढले, असंही संजय राऊत म्हणाले.\n23 आॅगस्ट : मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक भाजपने मनी आणि मुनीच्या बळावर जिंकली असा आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मीरा-भाईंदरमध्ये भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या जैन मुनी नयपद्मसागरजी महाराज यांची तुलना शिवसेनेने थेट झाकीर नाईकशी केली. नयपद्मसागरजी महाराज यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.\nजामा मशिदींचे इमाम याआधी असे फतवे काढत होते. तेच फतवे मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीत जैन मुनींनी काढले, असंही संजय राऊत म्हणाले. आता यापुढे जर कुणी अशा प्रकारे धार्मिक चिथावणीखोर मुनींनी शिवसेनेसंदर्भात एक शब्द बोलला तर त्यांची गाठ शिवसेनेशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.\nआतापर्यंत शिवसेनेला अ���ेक जैन मुनींचे आशिर्वाद मिळालेले आहेत. पण मीरा भाईंदरचा हा जैन मुनी म्हणजे जोकर आहे, अतिरेकी आहे, अशी टीका राऊत यांनी केली.\nमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आठ जैन उमेदवार उभे केले होते. त्यातला एक उमेदवार विजयी ठरला. अन्य सात जण दुसऱ्या स्थानावर राहिले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mbmc.gov.in/view/mr/Estate_department", "date_download": "2018-11-17T03:27:58Z", "digest": "sha1:OE6C6MC5PQBNKEBTAYG6PSUOJFQ6C73Y", "length": 17729, "nlines": 218, "source_domain": "mbmc.gov.in", "title": "मिळकत विभाग", "raw_content": "\nमहिला आणि बालकल्याण समिती\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nमुखपृष्ठ / विभाग / मिळकत विभाग\nविभाग प्रमुख श्री. दिपक खांबित ( कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक )\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 8422811340\nमिरा-भाईंदर महानगपालिका दिनांक 28/02/2002 रोजी स्थापन झाली असुन माहे ऑगस्ट 2013 पासुन नव्याने मिळकत विभागाची स्थापना झालेली आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तेचा विनियोग मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 79 नुसार केला जातो.\nमिळकत विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रात असणा-या विविध प्रकारच्या महानगरपालिकेच्या मालमत्ता (समाजमंदिरे, व्यायाम शाळा, गाळे, सदनिका, खेळाचे मैदाने, आरक्षणे इ.) महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये महानगपालिकेच्या पारित ठरावानुसार, बाजार मुल्य दराप्रमाणे (रेडीरेकनर) मालमत्तेचा विनियोग केला जातो. त्यामुळे महानगरपालिकेस वार्षिक‍ महसुल ‍ मिळतो.\nसदर मालमत्ता भाडयाने देण्याचे महानगरपालिकेचे धोरण सुलभ आहे.\nमिरा-भाईंदर महानगपालिका येथील मिळकत विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामाचा आणि कर्तव्यांच्या तपशिल\n1 कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे. सामान्य प्रशासन\n2 अंगीकृत व्रत (Mission) नियमानुसार महासभा / स्थायी समिती/ मा. आयुक्त सो. यांचे मंजुरीने महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देणे.\n3 ध्येय/धोरण ( Vision ) महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देऊन महसुल वाढविणे\n4 प्रत्यक्ष कार्य नियमानुसार महासभा / स्थायी समिती/ मा. आयुक्त सो. यांचे मंजुरीने महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देऊन महसुल वाढविणे.\nमिळकत विभागातील ज्या अधिनियम/नियम मधील तरतुदी अन्वये करण्यात येते, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.\nमहाराष्ट्र महानगरपालि का अधिनियमनियमातील कलम 79 अन्वये\nअधिकारी/कर्मचारी यांची पदनिहाय संख्या\n1 श्री. दिपक खांबित कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक 8422811340 1\n2 श्री. संजय म्हात्रे लिपीक 9224812845 1\nअधिकारी/कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप\n1 श्री. दिपक खांबित कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक\nमिळकत विभागास नेमुण दिलेल्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.\nमिळकत विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये मिळकत विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणुन कामकाज करणे.\nमा. आयुक्त सो. यांचेकडील आदेश/परीपत्रकानुसार कार्यवाही करणे तसेच नियमानुसार मा. महासभा/ मा स्थायी समिती / मा. आयुक्त सो. यांच्या मंजुरीने महानगररपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देणे.\nमा.आयुक्त सो. यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे.\nश्री. संजय म्हात्रे लिपीक\nमहानगरपालिकेच्या मालमत्ता बाजारमुल्य दरानुसार (रेडी रेकनर दर) भाडे ठरवुन यासाठी निवीदा प्रक्रियेद्वारे संस्था/मंडळे/व्यक्ती यांस भाडेतत्वावर देणे.\nविभागाचे कार्यालयीन दैनंदिन पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे.\nसदनीका, भुई भाडे व गाळे यांची बिले बजावुन वसुली करणे.\nविभाग प्रमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.\nमिळकत विभागाचे सहा. जनमाहिती अधिकारी म्हणुन कामकाज पाहणे.\nकार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे.\nकार्यालयीन पत्रव्यवहार, नस्ती सुस्थितीत ठेवणे.\nवरीष्ठ अधिकारी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.\nमिळकत विभाग सार्वजनिक प्राधिकरणांची खातेनिहाय यादी खात्याचे नाव :- मिळकत विभाग\nसार्वजनिक प्राधिकरणाची निर्मीतीकारकनुसार विभागणी\n1 राज्यघटनेतच अनुस्युत किंवा राज्यघटनेनुसार निर्मीती मिळकत विभाग मिरा-भाईंदर महानगपालिका स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता.जि. ठाणे401 107 दुरध्वनी क्र. : 28192828\n2 संसदेने पारीत केलेल्या कायद्यामुळे निर्मीती - -\n3 विधान मंडळाने पारीत केलेल्या कायद्यामुळे निर्मीती - -\nसंबंधित राज्य वा केंद्र शासनाच्या परिपत्रकाने वा आदेशाने निर्मीती\nअपिलीय अधिकारी यांची तपशिलावर माहिती\nअपिलीय प्राधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा\nसंपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक\n1 श्री. दिपक खांबित कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.),दुरध्वनी क्र. 8422811340\nमाहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा\nसंपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक\n1 श्री. किरण राठोड उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.),दुरध्वनी क्र.\nसहा. माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा\nसंपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक\n1 श्री. संजय म्हात्रे लिपीक मिळकत विभाग मिळकत विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.), दुरध्वनी क्र. 9224812845\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ ��िरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1702.html", "date_download": "2018-11-17T02:06:02Z", "digest": "sha1:OS3CDW33FXWFNPYCMJV7HE34G4PM4UWR", "length": 5285, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "हेलिकॉप्टर कोसळल्याच्या क्लीपने नेवासे तालुक्यात खळबळ. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Newasa हेलिकॉप्टर कोसळल्याच्या क्लीपने नेवासे तालुक्यात खळबळ.\nहेलिकॉप्टर कोसळल्याच्या क्लीपने नेवासे तालुक्यात खळबळ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हेलिकॉप्टर कोसळल्याच्या व्हिडीओ क्लीपने बुधवारी नेवासे तालुक्यात खळबळ उडवून दिली. नेवासेफाटा परिसरात सकाळी ११ च्या सुमारास हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याचे त्यात दाखवण्यात आले होते. नेवासे शहराकडे जाणाऱ्या चौकात पूजा फास्टफूड हॉटेल आहे. या हॉटेलसमोर हेलिकॉप्टर कोसळून ३ ठार व ७ जण जखमी झाल्याची व्हिडीओ क्लीप व्हॉट्सअॅपवर दिवसभर फिरत होती.\nज्यांनी ही क्लीप पाहिली, त्यांनी नेवासे पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, नातेवाईक, मित्रमंडळ व पत्रकारांशी संपर्क साधला. सकाळपासून सुरु झालेला सिलसिला रात्री उशिरापर्यंत चालू होता. पत्रकारांनी पोलिस निरीक्षक व तहसील कार्यालयात विचारणा करून खात्री केली असता पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे व नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनाही त्यांच्या वरिष्ठांनी फोन करून चौकशी केल्याचे समजले.हा संगणकीय खोडसाळपणा असल्याचे व्हिडीओ नीट पाहिल्यावर स्पष्ट झाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nहेलिकॉप्टर कोसळल्याच्या क्लीपने नेवासे तालुक्यात खळबळ. Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, May 17, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्��, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2009/11/", "date_download": "2018-11-17T02:15:12Z", "digest": "sha1:D33MGBCQDAN6TBQDXPZJKSPGK7X7BECX", "length": 15585, "nlines": 340, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 11/01/2009 - 12/01/2009", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nमहाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि लोकांनी हुश्श केलं कोणत्या का होईना, मुख्य पक्षांच्या एका आघाडीला अपक्षांच्या कुबडय़ा न घेता पूर्ण बहुमत मिळालं याचं समाधान आहे. जनतेच्या रोजच्या जीवनाला भेडसावणारे अगणित प्रश्न असताना या निवडणुकीत काही पक्ष फक्त स्वत:चं अस्तित्व तयार करताना दिसले, तर कुणी कुठल्याही प्रश्नावर, कसलाही विचार न करता, तर्कशून्य भूमिका मांडत होते. गरज नसताना टोकाची भूमिका घेत होते. रोजच्या जीवनाशी निगडित समस्यांवर कुणीही पोटतिडकीने भूमिका मांडताना दिसलंच नाही. नेहमीप्रमाणे सामान्यांना गृहीत धरलं गेलं कोणत्या का होईना, मुख्य पक्षांच्या एका आघाडीला अपक्षांच्या कुबडय़ा न घेता पूर्ण बहुमत मिळालं याचं समाधान आहे. जनतेच्या रोजच्या जीवनाला भेडसावणारे अगणित प्रश्न असताना या निवडणुकीत काही पक्ष फक्त स्वत:चं अस्तित्व तयार करताना दिसले, तर कुणी कुठल्याही प्रश्नावर, कसलाही विचार न करता, तर्कशून्य भूमिका मांडत होते. गरज नसताना टोकाची भूमिका घेत होते. रोजच्या जीवनाशी निगडित समस्यांवर कुणीही पोटतिडकीने भूमिका मांडताना दिसलंच नाही. नेहमीप्रमाणे सामान्यांना गृहीत धरलं गेलं निवडणुकीदरम्यान काही राजकीय नेत्यांनी वृत्तपत्र आणि खासगी वाहिन्यांशी अर्थपूर्ण स्पेशल कव्हरेज, प्रोफाइलिंग, पेड बातम्या देऊन मतदारांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली, याच्या सुरस कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं चक्र सुरू आहे. गेल्या ५० वर्षाच्या राजकारणाने अध:पतनाचा नीचांक गाठलेला आहे की ही त्याची नुसती सुरुवात आहे निवडणुकीदरम्यान काही राजकीय नेत्यांनी वृत्तपत्र आणि खासगी वाहिन्यांशी अर्थपूर्ण स्पेशल कव्हरेज, प्रोफाइलिंग, पेड बातम्या देऊन मतदारांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली, याच्या सुरस कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अस��� चक्र सुरू आहे. गेल्या ५० वर्षाच्या राजकारणाने अध:पतनाचा नीचांक गाठलेला आहे की ही त्याची नुसती सुरुवात आहे अशा नेत्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीची आपण कसली अपेक्षा करणार अशा नेत्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीची आपण कसली अपेक्षा करणार राजकीय नेत्यांना आपण अवास्तव महत्त्व देतो का राजकीय नेत्यांना आपण अवास्तव महत्त्व देतो का तेच आपले तारणकर्ता आहेत असे आपण का समजतो तेच आपले तारणकर्ता आहेत असे आपण का समजतो निवडणुका होत राहतील, राजकीय समीकरणं बदलतील, मंत्री बदलतील पण महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा विकास व्हावा यासाठी आता विविध स्तरातील सामान्यांतून कल्पक विचार आणि सामाजिक नेतृत्व पुढे आलं पाहिजे, हे मांडण्यासाठी हा लेखप्रपंच.\nLabels: Articles, महाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ugavatya-suryala-namaskar/", "date_download": "2018-11-17T03:25:03Z", "digest": "sha1:URFMG5UDC634XOB3MABP4ZEXXGB5ZWCR", "length": 8013, "nlines": 150, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "उगवत्या सूर्याला नमस्कार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeकविता - गझलउगवत्या सूर्याला नमस्कार\nSeptember 11, 2018 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nउगवता सूर्य, नमन करती त्याला,\nविसरती सारे सुर्यास्ताला ||धृ||\nऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख\nबिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती\nमाना डोलावती, डामडोलाला ||१||\nउगवता सूर्य. नमन करती त्याला\nप्रथम हवे दाम, तरच होई काम\nपैशाच्या भोवती, सारेच फिरती\nपैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२||\nउगवता सूर्य, नमन करती त्याला\nसत्तेची नशा, दाखवी जना आशा\nस्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर\nहांजी हांजी करती, बघता सत्तेला \nउगवता सुर्य, नमन करती त्याला\nअधिकाराची रीत, बघती स्वहीत\nगरजवंता अडविती, शोषण तयांचे करती\nसलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला \nउगवता सुर्य़, नमन करती त्याला\nकालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ\nडोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी\nजवळ करती, उमलणाऱ्या फुलाला \nउगवता सुर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला.\n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1229 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\nलोप पावू लागलेली स्त्रीलज्जा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/maharshtra-nagar-parishad-kar-nirdharan-v-prashant-seva/", "date_download": "2018-11-17T02:09:28Z", "digest": "sha1:7H6DLWRPMPQ7JLPR2BCFBWWC3OJ5GG5R", "length": 9578, "nlines": 148, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची व नियोजन – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nमहाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची व नियोजन\nAugust 3, 2018\tपरीक्षेची तयारी, सर्व परीक्षा पुस्तक सुची\nसिम्प्लिफाइड टेस्ट -9 मराठा साम्राज्य\nस्टिव्ह जॉब्स यांचे विचार\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 20 ऑगस्ट\nमहाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची\nमराठी–मो.रा.वाळिंबे(दररोज अभ्यास 1 तास)\nइंग्रजी–बाळासाहेब शिंदे(दररोज 1 तास अभ्यास)\nचालू घडामोडी–सिम्प्लिफाइड डायरी–5,6,7–बालाजी सुरणे ,दिव्या महाले(दररोज 1 तास अभ्यास)\nफास्टट्रक बुद्धिमत्ता–सतीश वसे(दररोज 1 तास अभ्यास)\nमहाराष्ट्राचा भूगोल–सवडी(5 दिवस दररोज 5 तास अभ्यास)\nमहाराष्ट्राचा इतिहास–कठारे(5 दिवस दररोज 5 तास अभ्यास)\nभारतीय राज्यघटना,राजकीय यंत्रणा,न्यायमंडळ,जिल्हा प्रशासन–कोळंबे/तुकाराम जाधव भाग 1(8 दिवस 5 तास अभ्यास)\nमाहितीचा अधिकार–यशदा(2 दिवस अभ्यास दररोज 5 तास)\nआर्थिक सुधारणा व कायदे,सार्वजनिक वित्त–कोळंबे/देसले(5 दिवस अभ्यास 5 तास अभ्यास)\nराहिलेले 5 दिवस revision\nTags महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची\nNext आजचा अभ्या 3 ऑगस्ट\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5733186233161016109&title=Mere%20Ae%20dil%20Bata&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-17T02:22:02Z", "digest": "sha1:AMULV6VKMFKMYG7Y5XFCZ7GELYD5AQNG", "length": 23045, "nlines": 155, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मेरे ऐ दिल बता...", "raw_content": "\nमेरे ऐ दिल बता...\nसुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते व्ही. शांताराम यांचा २८ ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांच्या चित्रपटातील ‘मेरे ऐ दिल बता...’ या गीताचा...\nचारचौघांसारखेच माझे घर. एक सामान्य घर - मध्यमवर्गीयाचे. चित्रपटाचे नाव काढले, की वडील मंडळी बिथरणार असा तो काळ. आयुष्य बिघडवून टाकणारे शस्त्र म्हणजे चित्रपट असा वडिलधाऱ्यांचा एक समज; पण तो गैरसमज आहे हे सांगण्याचे धारिष्ट्य त्या वयात नव्हते.\n...मात्र माझ्या या अशा घरात एका व्यक्तीच्या नावाला, त्याच्या चित्रपटाला विरोध नसायचा. उलट त्यांचे चित्रपट आम्हाला आवर्जून दाखवले जायचे. त्यांच्या चित्रपटांवर चर्चा घडायची. त्यांचा नवीन चित्रपट येऊ घातला, की तर्कवितर्क खुलेआम मांडले जायचे.\n‘ती’ व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते व्ही. शांताराम होय. २८ ऑक्टोबर १९९० रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील अफाट कर्तृत्व असलेल्या या कलावंताबद्दल थोडेफार सांगण्याचा प्रयत्न.\nव्ही. शांताराम यांचा जन्म, बालपण, उमेदवारी आणि पुढील वयातील चित्रपटसृष्टीतील त्यांचे कर्तृत्व याबद्दल लिहायचे, तर एक पुस्तक नव्हे ग्रंथच लिहावा लागेल. आणि असा ग्रंथ नव्हे, आत्मचरित्र लिहिले गेले आहे. ‘मधुरा जसराज’ यांची संकल्पना व शब्दांकन असलेला ‘शांतारामा’ हा ५८२ पृष्ठांचा संदर्भग्रंथ १९८६मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यामधून व्ही. शांताराम यांच्या जीवनाबद्दल, कर्तृत्वाबद्दल सविस्तर माहिती आपणाला मिळते.\nमला हे व्यक्तिमत्त्व कसे भावले, हे आज त्यांच्या २८व्या स्मृतिदिनानिमित्त मी आवर्जून सांगू इच्छितो. वर उल्लेख केल्याप्रमाणे सामान्य माणसाच्या मनातही आदर्श चित्रपट निर्माता म्हणून स्थान मिळवणारे व्ही. शांताराम हे कलावंत होते. कॅमेरा बोलतो म्हणजे काय हे अनुभवायचे असेल, तर व्ही. शांताराम यांचे चित्रपट पाहायला हवेत. मग ते ‘प्रभात’ कंपनीचे असोत, अगर ‘राजकमल’ चित्रसंस्थेचे असोत.\nदिग्दर्शक व्ही. शांताराम म्हटल्यावर जाणकार रसिकांनी कोणालाही न विचारता चित्रपटगृहात जाऊन बसावे, एवढे प्रभावी दिग्दर्शन व्ही. शांताराम करत असत. राज कपूर यांच्यासारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकालाही व्ही. शांताराम यांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा होती. दुर्दैवाने ती पुरी झाली नाही. अन्यथा दिग्दर्शक व्ही. शांताराम व नायक राज कपूर असे एकत्र असल���ला चित्रपट एखादा ‘माइलस्टोन’ बनून गेला असता.\nअर्थात दिग्दर्शक व्ही. शांताराम असल्यावर नामवंत नायकाची गरजही नसायची. म्हणूनच महिपालसारखा पौराणिक चित्रपटांचा नायक असूनही ‘नवरंग’ गाजला. ‘सेहरा’चा नायक प्रशांत हाही नामांकित अभिनेता नव्हता. तरीही ‘सेहरा’ रसिकांनी पाहिला. ‘झनक झनक पायल बाजे’चा नायक म्हणून गोपीकृष्ण यांना निवडण्याचे धारिष्ट्य व्ही. शांतारामच करू शकतात.\nचित्रपटाची श्रेयनामावली हे त्यांच्या चित्रपटाचे एक वेगळे वैशिष्ट्य असायचे. ‘दो आँखें बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘सेहरा’ अशा अनेक चित्रपटांची श्रेयनामावली आवर्जून बघण्यासारखी आहे व त्यात विविधताही आहे. ‘इंटर्व्हल’ अगर ‘मध्यांतर’ ही अक्षरेही वेगवेगळ्या पद्धतीने पडद्यावर येतात, तेव्हा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो.\nसुंदर चित्रपटनिर्मिती आणि चित्रपटांतून मिळालेला पैसा चित्रपट उद्योगातच पुन्हा गुंतवणारी मोजकीच मंडळी चित्रपटसृष्टीत आहेत. त्यामध्ये व्ही. शांताराम हे नाव अग्रभागी होते. पडदे ओढण्यापासून त्यांनी आपल्या चित्रपट व्यवसायातील कर्तव्याच्या आहुतींची सुरुवात केली, नव्वदी गाठली, निर्माता या उच्च पदावर जाऊन बसले, तरी त्यांनी हा यज्ञ थांबवला नाही. एक खरीखुरी आंतरिक तळमळ असेल आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल, तर माणूस तळागाळातूनही उच्च पदाला कसा पोहोचू शकतो, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे व्ही. शांताराम होय.\nव्ही. शांताराम यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रपटाचे संगीत, त्यामधील आशयसंपन्न गीते. त्यांना स्वतःला चांगल्या संगीताची जाण होती. म्हणून त्यांनी चांगल्या संगीतकारांकडून चांगले संगीत असलेली गीते तयार करून घेतली. त्याची अनेक उदाहरणे आहेत. ‘पिंजरा’ चित्रपटातील गीतांच्या चालींबाबतच्या हकीकती तर सर्वश्रुत आहेत.\nआज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चित्रपटांतील अनेक ‘सुनहऱ्या’ गीतांपैकी एक गीत निवडण्याची कसरत मला जमते का बघा विविध आशयांची गीते आपणाला व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातून दिसून येतात. एक जेलर, एक कवी, एक नर्तक, एक शिक्षक, एक डॉक्टर अशांच्या जीवनावर चित्रपट बनविणारे व्ही. शांताराम त्या त्या चित्रपटांच्या अनुषंगाने त्या चित्रपटासाठी गीते लिहून घेत असत.\nएखादा विशिष्ट गीतकार व संगीतकार हा चित्रपट निर्मात्याने ठरवलेला असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला तोच गीत लिहितो व तोच संगीतकार संगीत देतो; पण व्ही. शांताराम यांच्या बाबतीत असे दिसत नाही. वसंत देसाई, सी. रामचंद्र, रामलाल, वनराज भाटिया अशा विविध संगीतकारांचे संगीत त्यांनी आपल्या चित्रपटासाठी वापरले. सी. रामचंद्र व वसंत देसाई हे मात्र दोन-तीन वेळा दिसतात.\nतोच प्रकार गीतकारांचा. आणि असेच गीतकार व संगीतकार यांचे दुर्मीळ एकत्रीकरण आपल्याला त्यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटासाठी दिसते. येथे संगीतकार वसंत देसाई आणि गीतकार हसरत जयपुरी एकत्र आले आहेत. या चित्रपटातील बारा गीतांपैकी सात गीते हसरत जयपुरी यांनी लिहिली होती.\nयापैकी एक गीत लता मंगेशकर यांनी गायलेले. एका दु:खी हृदयाच्या भावनांची घालमेल या गीतात आहे. समोरचा प्रियकर निष्ठावान भेटला नाही, त्याने प्रतिसाद दिला नाही याबद्दल त्याला दोष देण्याऐवजी स्वतःच्या मनाशी केलेला संवाद व त्यातून केलेले ‘आत्मताडन’ अशा प्रकारचे हे गीत. मुळातच ते सुरू होते लतादीदींच्या ‘आऽआऽआऽ’ अशा आलापांनी आणि पुढे त्या गातात...\nमेरे ऐ दिल बता, प्यार तूने किया\nपाई मैंने सजा, क्या करूँ\nहे माझ्या (विद्ध) हृदया तू (त्या निष्ठुरावर) प्रेम केलेस (आणि त्याची) शिक्षा मी भोगत आहे. (मला ती शिक्षा असह्य होत आहे) मी काय करू\nप्रेमातील अपेक्षाभंगामुळे दु:खी झालेली नायिका असा स्वतःचाच स्वतःला प्रश्न विचारून पुढे म्हणते -\nतू खुशी के समुंदरसे खेला किया\nकिस मजे से मुझे तूने धोखा दिया\nतुझ को मोती मिले\nमुझ को आँसू मिले\nस्वतःच्या मनाशी संवाद साधणारी ही दु:खी नायिका पुढे आपल्या मनाला आणि ओघानेच प्रियकरालासुद्धा विचारते (हसरत जयपुरींनी तसे दोन अर्थ ठेवूनच या ओळी लिहिल्या आहेत.)\n(प्रेमाच्या) सौख्याच्या सागरात (तू) का खेळत होतास किती सहज (की मजेने) तू मला धोका दिलास किती सहज (की मजेने) तू मला धोका दिलास (मी वेडी तुझ्या प्रेमप्राप्तीच्या खोट्या स्वप्नात मश्गुल होते.) (तुझे चार दिवस मजेत गेले. मात्र) मला अश्रूच मिळाले. मी आता काय करू (मी वेडी तुझ्या प्रेमप्राप्तीच्या खोट्या स्वप्नात मश्गुल होते.) (तुझे चार दिवस मजेत गेले. मात्र) मला अश्रूच मिळाले. मी आता काय करू\nपुढील कडव्यात ती म्हणते -\nतू तो पागल राहा प्यार की राग में\nतूने डाला मुझे दर्द की आग में\nप्रीतीच्या त��या सुखमय दिवसांत तू भान हरपून रत राहिलास. (प्रेमाच्या रागदारीत तू वेडा झालास) (मात्र) तू मला दु:खाच्या आगीत टाकलेस. (सहजासहजी मला सोडून गेलास, विसरून गेलास) (चार दिवस सौख्याचे मिळाल्यामुळे) तुझे नशीब उजळले (हे ठीक आहे रे; पण त्याच वेळी) माझे विश्व (माझे जीवन) जळून गेले (हे तुला ठाऊक आहे का खरेच मी आता) काय करू खरेच मी आता) काय करू\nलता मंगेशकर यांनी गायलेले हे दोन कडव्यांचे गीत संगीतात बांधताना संगीतकार वसंत देसाई यांनी आपले कौशल्य पूर्णपणे पणाला लावले होते. लतादीदींचे आलाप अनेक, पण योग्य ठिकाणी वापरून ते गीत प्रभावी बनवले आहे. गीतांच्या शब्दातील दु:खी आशय उभा करण्यास हे संगीत व स्वर हातभार लावतात. पडद्यावर संध्या यांचा अभिनयही साजेसा आहे.\nयाच गीताचा दुसरा भाग मात्र सरस्वतीकुमार दीपक या गीतकाराने लिहिलेला असून, तो मन्ना डे आणि लता मंगेशकर यांनी गायला आहे.\nदु:खी आशय असला, तरी संगीत, स्वर व सादरीकरण या दृष्टिकोनातून या गीताचे ‘सुनहरे’पण दिसून येते. चित्रपटांना प्रतिष्ठा देणाऱ्या चित्रपती व्ही. शांताराम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.\nमोबाइल : ८८८८८ ०१४४३\n(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)\nमुहब्बत ऐसी धडकन है... बेदर्दी बालमा तुझको... तुम क्या जानो तुम्हारी याद में... ये कौन चित्रकार है.... बात बात में रुठो ना....\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Armed-attack-on-the-bakery-for-the-ransom-in-satara/", "date_download": "2018-11-17T02:29:25Z", "digest": "sha1:VI23ZEXMWWGYWMQNUCLM2IDEQMEXHJVT", "length": 6892, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खंडणीसाठी बेकरीवर सशस्त्र हल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › खंडणीसाठी बेकरीवर सशस्त्र हल्ला\nखंडणीसाठी बेकरीवर सशस्त्र हल्ला\nगोडोली येथील साई मंदिरासमोरील शगुन या बेकरीवर दोन युवकांनी तलवारीसारखी धारदार शस्त्रे नाचवत हल्ला केला. खंडणीसाठी बुधवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून घटनेने परिसरातील व्यापारी, दुकानदार, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nविकी अडसूळ व सोहेल ऊर्फ स्वप्निल शेख (दोघे रा. शाहूनगर) यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणी मागून धारदार शस्त्र नाचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल अजीज छोटूभाई शेख (रा. गोडोली) यांनी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास शगुन या बेकरीमध्ये गिर्‍हाईकांची गर्दी होती. याचवेळी संशयित दोघे बेकरीच्या काऊंटरजवळ आले. त्यातील एका संशयिताकडे तलवारीसारखे धारदार शस्त्र होते. ‘मला दोन हजार रुपये द्या, नाहीतर दुकान आत्ताच्या आत्ता बंद करा.’ असे धमकावत काऊंटरवर शस्त्र मारले. या घटनेने दुकानामध्ये आलेल्या ग्राहकांनी भितीने काढता पाय घेतला.\nसीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे या बेकरीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावरच गोडोली चौकी आहे. पोलिस चौकीसमोरच हा प्रकार घडल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर तक्रारदार यांनी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.\nटोळ्यांकडून गुन्ह्यांचे वाढते प्रमाण...\nसातार्‍यात गेल्या दोन महिन्यांपूर्वीच गोल मारुती मंदिरासमोर स्वीट मार्टच्या दुकानावर अशाच पद्धतीने हल्‍ला झाल्याने खळबळ उडाली होती. संशयित आरोपींनी दुकानाच्या काचांची तोडफोड करून आतील साहित्य रस्त्यावर फेकले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री अशाच प्रकारे गोडोली येथील घटना घडल्याने गुंडगिरी करण्यार्‍या टोळ्यांचे गुन्हे करण्याचे प्रकार वाढल्याचे समोर आले.\nथेट तलवारीसारखी शस्त्रे नाचवली जात असल्याने अशा गुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, गोडोली येथे नुकतीच एका एसटीवर दगडफेकीची घटना घडली होती. यामुळे गोडोली पोलिस चौकीतील पोलिसांचे पोनि नारायण सारंगकर यांनी कान उपटणे गरजेचे बनले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Udayanraje-drive-Dumper-Of-Satara-Muncipal-Corporation/", "date_download": "2018-11-17T02:27:58Z", "digest": "sha1:XIEUBGKQNG3HGOOCLCAM5TGVH2ZOVYL2", "length": 8208, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उदयनराजेंच्या हाती पालिकेच्या डंपरचे स्टेअरिंग (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › उदयनराजेंच्या हाती पालिकेच्या डंपरचे स्टेअरिंग (Video)\nउदयनराजेंच्या हाती डंपरचे स्टेअरिंग (Video)\nसातारा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकरता नगरपरिषदेने तयार केलेल्या आणि शासनाने मंजूर केलेल्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्टनुसार दोन जेसीबी, दोन टिपर आणि एक ट्रॅक्टर, चार फॉगिंक मशिन, दोन ग्रास कटींग मशिन, जीईएम पोर्टलवरुन खरेदी करण्यात आले आहेत. त्याच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी कचर्‍यासाठी नव्याने खरेदी केलेला टिपर स्वत: चालवून पाहिला.\nसातारा पालिकेच्यावतीने नव्याने खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पण खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती सौ.स्नेहा नलवडे, मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापती सौ.संगिता आवळे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, यांचे सह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.\nखा. उदयनराजे म्हणाले, कचरा ही सार्वत्रिक समस्या आहे. कचरामुक्‍त शहर ही सातारकरांच्या हिताची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून नवीन वाहने खरेदी करण्यात आलेली असून या वाहनांचा कार्यक्षम वापर करुन, कचरा समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या, अशा आदेशवजा सूचनाही त्यांनी केल्या.\nते पुढे म्हणाले, सर्वप्रथम सातारा विकास आघाडीनेच कुंडीमुक्���त शहर संकल्पना राबवली आणि घरोघरी जावून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडयांचा उपक्रम राबवला असून तो पूर्ण यशस्वी ठरला. घंटागाडयांचा नगरपालिकेचा आदर्श पुढे अनेक शहरांनी घेतला. आता घनकचरा व्यवस्थापनांतर्गात ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण करुन, त्यावर कंपोस्ट डेपोवर प्रक्रीया करुन, खतनिर्मिती करण्यात येणार आहे. खतनिर्मिती प्रकल्पाचे चार कोटींचे काम सुरु करण्यात आलेले आहे.\nकोणत्याही परिस्थितीत कचरा योग्य वेळी उचलला जावा म्हणून यांत्रिकीकरणावर भर देत आज एकूण 70 लाख रुपयांची वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत. या वाहनांचा आपत्कालिन परिस्थितीतही उपयोग केला जावू शकणार असून, कचरा साठू नये म्हणून आधुनिक पध्दतीची जोड देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.\nप्रारंभी खा. उदयनराजे भोसले यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वाहनांचे पुजन करण्यात आले. तसेच नव्याने घेतलेल्या टिपरच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, यशोधन नारकर यांना समवेत घेत त्यांनी स्वतः टिपर वाहन चालवून बघितले.\nयावेळी अ‍ॅड.डि.जी.बनकर, माजी उपनगराध्यक्ष राजु भोसले, माजी आरोग्य सभापती वसंतअण्णा लेवे, बबलु साळुंखे, नगरसेविका लता पवार,सौ.सुमती खुटाळे, सुनिता पवार, सविताताई फाळके,सौ.स्मिता घोडके, सौ.सुजाता राजेमहाडीक, निशांत पाटील, अल्‍लाउद्दीन शेख, किशोर शिंदे आदी मोठया संख्येने उपस्थित होते.\n(व्हिडिओ : इम्तियाज मुजावर)\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Zilla-Parishad-Rural-Water-Supply-Department-has-sanctioned-works-issues/", "date_download": "2018-11-17T02:29:16Z", "digest": "sha1:HHXSOHGM43IX2ZTHZ4F2OWWAFEFVI5WM", "length": 9282, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाण्यावाचून नागरिकांचा घसा कोरडा राहणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाण्यावाचून नागरिकांचा घसा कोरडा राहणार\nपाण्यावाचून नागरिकांचा घसा क���रडा राहणार\nसातारा : प्रवीण शिंगटे\nसातारा जिल्ह्यात मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. यंदाही ग्रामीण भागात पाण्याचे टँकर सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 1 कोटी 20 लाख 75 हजार रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. मात्र, ही कामे पूर्ण न झाल्याने यंदाचा उन्हाळाही ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यावाचून घसा कोरडा करणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.\nजिल्हा परिषदेच्या सेस निधीतून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सुमारे 1 कोटी 20 लाख 75 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी कामासंदर्भात वर्क ऑर्डर काढण्यात आल्या आहेत त्यानुसार सुमारे 31 कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. त्यामध्ये अस्तित्वात सर्व नळपाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेवून दुरूस्ती करण्याची कार्यवाही केली जाते.गुणवत्ता बाधीत गावांमध्ये सुरक्षित स्त्रोत विकसीत करणे, लोकसंख्येत वाढ झाल्याने पुरक योजना करणे, किमान खर्चावर अधारित योजनांचा विचार करणे, वाड्यावस्त्यांवरील एकत्रीत योजना करण्यापेक्षा विकेंद्रीत उपाययोजना करणे, नळजोडण्या देणे,पाण्याचा ताळेबंद तयार करण्याची कामे या विभागामार्फत केली जातात त्याशिवाय साधी विहीर, विंधन विहीर, लघु नळपाणी पुरवठा योजना, शिवकालीन पाणी साठवण योजना, नवीन नळ पाणीपुरवठा योजना, सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून कामे सुरू असल्याचे पाणी पुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले.\nपाणी पुरवठा विभागामार्फत सुमारे 31 कामे सुरू आहेत तर काही कामे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मार्च महिना जवळ आला की पाणीपुरवठा विभाग निधी खर्च करण्यासाठी जागा झाला आहे. वर्षभर जि.प. सेसमधून मिळालेल्या निधीचे पाणीपुरवठा विभागाने काय केले असा प्रश्‍न गावोगावच्या नागरिकांमधून उपस्थित होत आहे.\nजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विहीर, पंपींग मशिनरी, जलवाहिनी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या , वितरण नलिकांचे जाळे पसरले आहे. मात्र बहुतांश गावातील वितरण नलिका व जलवाहिन्या गंजल्या आहेत त्यामुळे बर्‍याच ठिकाणी या जलवाहिन्यांना गळती लागली आहे. या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. फुटलेल्या जलवाहि��्यांमध्ये गटारे व नाल्याचे पाणी जात असल्याने पाणी दुषित होत आहे. त्यामुळे काही नागरिकांना दुषित पाणी प्यायची वेळ आली आहे.\nमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठी सुमारे 47 लाख रुपयांचा निधी आला आहे. मात्र या निधीपैकी फक्त 10 लाख रुपये खर्च झाल्याचे समजते. जिल्हा वार्षिक योजनेमधून राष्ट्रीय पेयजलसाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाला होता.हे बील ट्रेझरीमध्ये गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पेयजलचे पैसे कसे खर्च होणार आहेत.पाणीपुरवठा विभागात अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये ताळमेळ नसल्याने ठेकेदारही वैतागले आहेत. मात्र, वर्षभर एकही रुपया खर्च न करणारा हा विभाग मार्च महिन्यातच खडबडून जागा झाला आहे. कामे सुरू असून लवकरच ही कामे पूर्ण केली जातील व सर्व निधी खर्च होईल, असे आश्‍वासन अधिकार्‍यांकडून दिले जात आहे. 15 दिवसांमध्ये निधी खर्च करण्याच्या घाई गडबडीमुळे सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेवर परिणाम तर होणार नाहीना अशी शंका उपस्थित केली जात आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/suspected-illegal-sand-transport-vehicle-own-by-policemen/", "date_download": "2018-11-17T02:29:19Z", "digest": "sha1:UQIV6BSMTMFGMF7YY4NSK6LSZICIQEIF", "length": 5114, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेला टिपर पोलिसाचा? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेला टिपर पोलिसाचा\nअवैध वाळू वाहतूक करताना पकडलेला टिपर पोलिसाचा\nमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी\nतहसीलदार यांनी बेकायदा वाळूचा टिपर पकडून एसटी आगारात लावला होता. दरम्यान हा टिपर चालकाने पळवून नेल्याचा गुन्हा पोलिसात दाखल होवून बारा दिवसाचा कालावधी लोटला. अद्यापही पोलिसांना टिपरचा चालक व टिपर न सापडल्यामुळे तपास प्रक्रियेवर साशंकता व्यक्त होत असून हा टिपर एका पोल���साचाच असल्याची चर्चा सुरू आहे. पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी लक्ष घालून वाळू व्यवसाय करणार्‍या पोलीसावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.\nदि.11 रोजी सकाळी 9 वा. शहराजवळ तहसीलदार गणेश लव्हे यांनी भीमा नदी पात्रातून बेकायदा वाळू घेवून आलेला (एम.एच-13.ए.एक्स-4990) हा टिपर पकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव मंगळवेढा एसटी आगारात लावला होता. दि.12 च्या पहाटे 2 वा.सदर टिपर चालकाने एसटी आगारातून तो टिपर पळवून नेला.\nयाप्रकरणी टिपर चालकाविरूद्ध टिपर पळविल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र चालक व टिपरचा तपास पोलिसांना अद्यापही लागला नाही. हा टिपर एका पोलिस कर्मचार्‍याचा असल्याची चर्चा असून गेली वर्षभर बेकायदा वाळू उपशाचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत कुठल्याही पोलीस पथकाने त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे तो बिनधास्तपणे वाळूचा व्यवसाय करीत होता. असे बोलले जाते. दरम्यान( ए.एक्स-4989) या क्रमांकाच्या टिपरचा मालक नेमका कोण आहे हे आपल्या विभागाकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रावरून प्रस्तुत वाहनाची चौकशी करून वाहन कोणाच्या नावावर आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-automobiles-maruti-2192748.html", "date_download": "2018-11-17T02:32:36Z", "digest": "sha1:5QCVHKNIPBBAHA3CGBHFCYWE33ANYDJO", "length": 6844, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "automobiles, maruti, | तोडगा निघालाच नाही; ‘मारुती’तील संप सुरूच", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतोडगा निघालाच नाही; ‘मारुती’तील संप सुरूच\nवृत्तसंस्थाहरियाणा श्रम मंत्रालयाचे अधिकारी, मारुती-सुझुकी कंपनी व्यवस्थापन आणि संपकरी कामगार यांच्यात झालेल्या चर्चेतून संप मिटवण्याबाबत सुयोग्य तोडगा न निघाल्याने मारुतीच्या मनेसर कारखान्यातील संप १२व्या दिवशीही सुरूच राहिला.\nनवी दिल्ली: हरियाणा श्रम मंत्रालयाचे अधिकार���, मारुती-सुझुकी कंपनी व्यवस्थापन आणि संपकरी कामगार यांच्यात झालेल्या चर्चेतून संप मिटवण्याबाबत सुयोग्य तोडगा न निघाल्याने मारुतीच्या मनेसर कारखान्यातील संप १२व्या दिवशीही सुरूच राहिला.\nपरिस्थिती ‘जैसे थे’ असून उत्पादन पूर्णपणे ठप्प असल्याचे ‘मारुती’च्या प्रवक्त्याने सांगितले. संप सुरू झाल्यापासून मंगळवारपर्यंत १०,२०० कारचे उत्पादन होऊ शकले नाही. त्यामुळे कंपनीचे ५१० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही या प्रवक्त्याने सांगितले.\nदरम्यान, हरियाणा श्रम मंत्रालयातील अधिकाºयांनी कंपनी व्यवस्थापन तसेच संपकरी कामगार यांच्याशी वेगवेगळी चर्चा केली, पण त्यातून मार्ग निघाला नाही. कामगार आयुक्त व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींना घेऊन चर्चेसाठी येतील असे वाटले होते, पण तसे घडले नाही, असे नव्याने स्थापन झालेल्या मारुती सुझुकी एम्प्लॉइज युनियनचे महासचिव शिवकुमार यांनी सांगितले.\nActiva आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...\n15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरचा प्रवास\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T02:03:42Z", "digest": "sha1:2EGV4C4HDULGGGDTBB7CD2NDZXF5OF6Y", "length": 10398, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केवळ कसोटीत खेळणे सोपे नाही: रवींद्र जडेजा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेवळ कसोटीत खेळणे सोपे नाही: रवींद्र जडेजा\nलंडन: कोणत्याही खेळाडूला केवळ कसोटी सामने खेळत राहणे हे निश्‍चितच सोपे नसते. आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा हवी असेल, तर तुम्ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळले पाहिजे, असे मत भारताचा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने व्यक्‍त केले. पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यावर तो बोलत होता.\nभारत व इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान मिळालेल्या रवींद्र जडेजाने पहिल्या दिवशी मोक्‍याच्या क्षणी इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद करुन भारतीय संघाच्या पुनरागमनात मोलाचा वाटा उचलला. जडेजाने सांगितले की, केवळ कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे हे तुमच्या कामगिरीच्या दृष्टीने हितकारक नसते. आपल्या कामगिरीत सातत्य हवे असेल तर तुम्ही खेळाच्या तिन्ही प्रकारात खेळायला हवे. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास मी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करतो. सध्या मी भारतीय संघाकडून खेळतो आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, मी या खेळाच्या तिन्ही प्रकारात लवकरच पुनरागमन करेन असा मला विश्‍वास आहे.\nसामन्यातील एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान देण्यात आल्याचा दावा खोडुन काढताना जडेजाने सांगितले की, मी एक अष्टपैलू खेळाडू आहे. मिळालेल्या संधीतून मी ते सर्वांना दाखवून देईन. त्याचबरोबर भविष्यात एक पूर्णवेळ अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात माझे स्थान पक्‍के करेन, याचा मला विश्‍वास आहे. ज्या ज्या वेळी मला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा मी फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.\nजडेजा पुढे म्हणाला की, ज्यावेळी तुम्ही तुमच्या कारकिर्दीतील खराब काळातून जात असता, तेव्हा तुम्हाला पुन्हा तुमची कामगिरी सुधारण्यासाठी मिळतील तेवढ्या संधीचा फायदा घेतला पाहिजे.\nत्यामुळे मी जेवढे सामने खेळेन, तेवढी माझ्या कामगिरीत सुधारणा होत जाईल अशी मला खात्री आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवसातील अखेरच्या सत्रात जोरदार पुनरागमन करताना 65 धावांत सहा गडी बाद केल्याने भारताला दिवस अखेर इंग्लंडला 200 धावांच्या वेशीवर रोखता आले. जडेजा म्हणाला की, खेळपट्टीमधून गोलंदाजांना कोणत्याही प्रकारचे साहाय्य मिळत नव्हते. त्यामुळे आम्ही विशिष्ट टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच आम्हाला या सत्रात फायदा झाला. आमच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यामुळेही आम्हाला इंग्लंडवर दडपण राखता आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#वर्तमान: प्रदूषक कंपन्यांवर कडक कारवाईची गरज\nNext articleकायद्याच्या राज्यापेक्षा न्यायाचे राज्य महत्त्वाचे – सरन्यायाधीश दीपक मिश्रा\n‘पृथ्वी शॉ’ आणि ‘हनुमा विहारी’ची चमकदार कामगिरी\nमितालीने टाकले ‘विराट-रोहित’ला मागे\nभारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nसुनील-मिकू जोडीमुळे बेंगळुरू एफसीचा धडाका\nसिंधू, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात\nअर्णव पापरकर, इकराजू कनूमुरी यांना दुहेरी मुकुटाची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-sandhya-sonavane-death/", "date_download": "2018-11-17T02:27:25Z", "digest": "sha1:DUYBDOJOUQVMT76I2DCYUB2ZKNAZESZY", "length": 7127, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोग्य विभागाला डॉक्टर सापडला, पोलिसांकडून मात्र फरार घोषित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आरोग्य विभागाला डॉक्टर सापडला, पोलिसांकडून मात्र फरार घोषित\nआरोग्य विभागाला डॉक्टर सापडला, पोलिसांकडून मात्र फरार घोषित\nफुले, हळद-कुंकू यांचा उतारा करून मांत्रिकाद्वारे ‘उपचार’ करायला लावणारा डॉ. सतीश चव्हाण व मांत्रिक पोलिसांनी फरार झाल्याचे जाहीर केले खरे. पण महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी सकाळी त्याचा जबाब नोंदवला आहे. जर आरोग्य विभागाला डॉ. चव्हाण सापडत असेल तर तर पोलिसांना तो का मिळून येत नाही असा प्रश्‍न त्यानिमित्ताने निर्माण झाला आहे.\nसंध्या सोनवणे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दोन वैद्यकिय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी सकाळी डॉ. चव्हाण याचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांचा जबाब त्यांच्याच नर्सिंग होममध्ये नोंदवला आहे.\nसंध्या यांचा मृत्यू होण्यापूर्वी खाजगी डॉक्टर सतीश चव्हाण याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मांत्रिकाला परस्पर घेऊन येत मांत्रिकोपचार केला असल्याचे पुरावे नातेवाईकांनी दिले. तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. याची दखल घेत पुणे परिमंडळचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी उपचाराबाबत काही दिरंगाई झाली आहे का याची चौकशी करण्यात यावी असे लेखी पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले.\nत्यानुसार आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक पखाले व परवाना विभागाच्या प्रमुख डॉ. मानसी नाईक या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन संध्या यांची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली व त्यांचे अवलोकन केले. त्यानुसार त्यांनी बुधवारी डॉ. चव्हाण याचा जबाब सकाळीच त्यांच्या स्वारगेट चौकातील रुग्णालयात नोंदवला.\nआणखी दोन डॉक्टर रड��रवर\nआरोग्य विभागाने संध्या यांच्या उपचारांच्या कागदपत्रांची चौकशी केली असता संध्या यांनी शहरातील आणखी दोन डॉक्टरांकडे उपचार घेतले असल्याचे आढळून आले आहे. म्हणून यामध्ये त्या डॉक्टरांचेही जबाब नोंदविण्यात येणार आहेत. संध्या यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी त्याबाबत करण्यात येणार आहे. तसेच या डॉक्टरांनी बरोबर उपचार केले का याचीही चौकशी करण्यात येणार आहे. येत्या आठवडयाभरात ही तपशीलवार चौकशी पूर्ण होणार असून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/atal-bihari-vajpayee-asthi-kalash-yatra-to-reach-in-solapur/", "date_download": "2018-11-17T02:25:22Z", "digest": "sha1:YZINY3TA2GQJEAYRMDJ5C4Z3N2VHPI5F", "length": 3661, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अटलजींच्या अस्थीला सोलापूरकरांचा सलाम (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › अटलजींच्या अस्थीला सोलापूरकरांचा सलाम (व्हिडिओ)\nअटलजींच्या अस्थीला सोलापूरकरांचा सलाम (व्हिडिओ)\nमाजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश आज सकाळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रेल्वेने सोलापुरात आणण्यात आला. यावेळी अटलजींच्या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी नगरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.\nरेल्वे स्थानकापासून फुलांनी सजविलेल्या उघड्या जीपमध्ये अस्थीकलशाची मिरवणूक काढण्यात आली. स्टेशनपासून महपौर बंगला, डफरीन चौक, महानगरपालिका, पार्कचौक, सरस्वती चौक येथून शिवाजी चौकाला वळसा घालून राजवाडे चौक येथील पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर अस्थिकलश ठेवण्यात आला. साडे अकरा पर्यंत सोलापूरकरांनी अटलजींच्य अस्थीकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर अस्थीकलश पंढरपूरला नेण्यात आला.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात ���र : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-ramdas-athvale-apology-petrol-issue-3140", "date_download": "2018-11-17T02:17:50Z", "digest": "sha1:KPJNMDCWBQSH5XKHC3J6F7KY2T6ZNVR2", "length": 7440, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news ramdas athvale apology on petrol issue | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंत्री असल्यामुळं पेट्रोल फुकटं मिळत असल्याचं वक्तव्य करणाऱ्या रामदास आठवलेंचा माफीनामा\nमंत्री असल्यामुळं पेट्रोल फुकटं मिळत असल्याचं वक्तव्य करणाऱ्या रामदास आठवलेंचा माफीनामा\nमंत्री असल्यामुळं पेट्रोल फुकटं मिळत असल्याचं वक्तव्य करणाऱ्या रामदास आठवलेंचा माफीनामा\nमंत्री असल्यामुळं पेट्रोल फुकटं मिळत असल्याचं वक्तव्य करणाऱ्या रामदास आठवलेंचा माफीनामा\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nटीकेनंतर आठवलेंना झाली महागाईची जाणीव\nVideo of टीकेनंतर आठवलेंना झाली महागाईची जाणीव\nकेंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या विधानाबाबत जनतेची माफी मागितलीय.कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता असंही त्यांनी म्हटलंय.\nशनिवारी आठवले यांना पत्रकारांनी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत प्रश्न विचारल होता. त्यावर आठवलेंनी मला फरक पडत नाही असे उत्तर दिले. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते असं म्हटलंय होतं\nकेंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या विधानाबाबत जनतेची माफी मागितलीय.कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता असंही त्यांनी म्हटलंय.\nशनिवारी आठवले यांना पत्रकारांनी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत प्रश्न विचारल होता. त्यावर आठवलेंनी मला फरक पडत नाही असे उत्तर दिले. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डि���ेल सरकारकडून भरले जाते असं म्हटलंय होतं\nरामदास आठवले ramdas athavale वन forest पेट्रोल डिझेल\nसलग तिसऱ्या आठवड्यात इंधन दरकपात सुरू; अनुदानित एलपीजी दोन रुपयांनी...\nसलग तिसऱ्या आठवड्यात देशभरात इंधन दरकपात सुरू आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेल...\nआज पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त\nइंधनाच्या दरांमध्ये सतत घट सुरू आहे. आज पेट्रोल 19 पैसे तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त...\n13 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू...\nगेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला...\nराम मंदिर उभारणीला वेळ लागणे ही बाब वेदनादायी : आरएसएस\nमुंबई : ''राम मंदिर व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. राम मंदिराची उभारणी व्हावी, ही...\nसलग दहाव्या दिवशी पेट्रोल 40 पैसे तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त\nआंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमध्ये उतार नोंदला गेल्याचा फायदा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/no-confidence-motion/", "date_download": "2018-11-17T02:20:52Z", "digest": "sha1:CY4Z2MN4RGYCGGIX6JTHCZSQKGN4DHFB", "length": 11540, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "No Confidence Motion- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nअविश्वास प्रस्तावाला मी सामोरे जाईन, पण मला पाहिजे बोलण्याची संधी - तुकाराम मुंढे\nनाशिक पालिकेत नगरसेवक विरुद्ध आयुक्त अशा पेटलेल्या संघर्षात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.\nनाशिकमध्ये भाजप विरुद्ध आयुक्त, तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल\nपंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nलोकसभेचा मोदींवर ‘विश्वास’, प्रस्तावाच्या विरोधात 325 मतं, बाजूनं 126\nनरेंद्र मोदींवरच्या अ'विश्वासा'वरून शिवसेनेत गोंधळ\nपप्पू ते हिंदुत्व, राहुल गांधींच्या भाषणातले महत्त्वाचे 16 मुद्दे\nमोदी सरकारवर 'अविश्वास' दाखवणारे कोण आहेत जयदेव गल्ला\nशिवसेनेत व्हिपवर वाद, थोड्याच वेळात होऊ शकते उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद...\nअविश्वास ठरावाच्या वेळी शिवसेना अनुपस्थित राहणा��, सूत्रांची माहिती\nसेना मोदींविरोधात मतदानाची हिंमत दाखवणार का उद्धव ठाकरे स्पष्ट करणार भूमिका\nलोकसभेतील अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी मोदींनी केलं 'हे' ट्विट\nNo Confidence Motion : \"हे संसद आहे, मुन्ना भाईची पप्पी-झप्पीची जागा नाही\"\nअविश्वास प्रस्तावावर शिवसेनेने घेतला हा मोठा निर्णय\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/architecture-in-ancient-india-1619227/", "date_download": "2018-11-17T02:55:37Z", "digest": "sha1:BAN4IWC2PE6NUDDQNM2EJQP3EHIYEVUF", "length": 39666, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Architecture in Ancient India | दुर्गविधानम् : दुर्ग स्थापत्य एक समृद्ध परंपरा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nदुर्गविधानम् : दुर्ग स्थापत्य एक समृद्ध परंपरा\nदुर्गविधानम् : दुर्ग स्थापत्य एक समृद्ध परंपरा\nप्राचीन भारताचा जर विचार केला तर सिंधुसंस्कृती जेव्हा जगाच्या पटलावर हालचाल करीत होती\n‘प्राचीन भारत’ हे शब्द उच्चारताक्षणी घनदाट अशा अरण्यांचा, विक्राळ अन् उत्तुंग पर्वतराजींचा, फेसाळत फुंफाटत धावणाऱ्या नद्यांचा, अतिप्रगत संस्कृतींचा, वेदांचा, रामायण, महाभारतादी पुराणांचा, स्मृतींचा अन् स्मृतिकारांचा, उपनिषदांचा, गूढगहन तत्त्वज्ञानाचा, असा विलक्षण भूभाग नजरेसमोर उभा ठाकतो.\nअनेक सहस्रकांच्या विस्तीर्ण अशा कालपटावर नाना साम्राज्ये निर्माण झाली, नांदली अन् लयाला गेली. त्यांचे अस्तित्व जरी पुसले गेले, तरी इतिहासाच्या पटावरची त्यांची नोंद अक्षय राहिली. ही साम्राज्ये रचण्यासाठी अन् राखण्यासाठी त्यांनी केलेली ती अविश्रांत धडपड, त्यासाठी त्यांनी केलेला, त्यांच्या दृष्टीने योग्य असा विचार, निसर्गाचा अन् मनुष्याच्या शक्तिबुद्धीचा त्यांनी केलेला उपयोग.. हा साराच इतिहास अतिशय रोचक आहे. आजच्या घटकेला त्यांच्या त्या जिद्दीची, धडपडीची, अखंड अशा ध्यासाची नावनिशाणीही काळाच्या ओघात उरली नसली, तरीसुद्धा त्या ध्यासापायी, जिद्दीपायी त्यांनी जे स्थापत्य रचले ते आता हळूहळू पृथ्वीच्या उदरातून बाहेर येते आहे.\nसिंधुसंस्कृतीच्या काळापासून भारतातील मानवी वसाहतींचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध झाले आहेत. सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या सुपीक खोऱ्यात वसलेल्या या संस्कृतीने केलेल्या स्थापत्यविषयक प्रगतीचे अचंबित करणारे पुरातत्त्वीय अवशेष आज पुरातत्त्ववेत्त्यांनी उत्खनित करून तुमच्या-आमच्यासमोर ठेवले आहेत. सिंधुसंस्कृतीच्या उदयापासून ते मराठय़ांच्या साम्राज्याच्या लयापर्यंतच्या विस्तीर्ण कालपटावरील दुर्गस्थापत्याच्या प्रगतीचा आढावा घेणे हा या लेखमालेचा उद्देश आहे. कारण भारतातील दुर्गाचा हा इतिहास एवढा देदीप्यमान आहे की, अभिमानाने म्हणावेसे वाटते, जगातल्या इतर भागांतील मानवी जीवन जेव्हा शेळ्यामेंढय़ांभोवती गुरेचराईच्या रानात रुंजी घालत होते, तेव्हा आमच्या पूर्वजांनी अतक्र्य अशी भक्कम बांधकामे रचली होती हा केवळ अभिनिवेश नव्हे, तर हे एक ऐतिहासिक सत्य आहे\nप्राचीन भारताचा जर विचार केला तर सिंधुसंस्कृती जेव्हा जगाच्या पटलावर हालचाल करीत होती, किंबहुना या संस्कृतीने आपले हातपाय हलवायला सुरुवात केली होती, तेव्हा भारतीय दुर्गशास्त्र अतिशय प्रगत अशा अवस्थेत होते. जागोजागी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननांनी यास दुजोरा मिळाला आहे. सिंधुसंस्कृतीचा कालखंड भारतीय दुर्गशास्त्रांच्या ज्ञात इतिहासाचा प्रारंभ आहे असे खात्रीलायकपणे म्हणता येते, कारण या कालखंडातील दुर्गाचे उत्खननित अवशेष पुराव्यांच्या रूपात समोर ठेवता येतात. ख्रिस्तपूर्व ३५०० ते १८०० या काळात नांदलेली हडप्पा संस्कृती ही जगाच्या प्राचीन इतिहासातली एक सर्वोत्कृष्ट संस्कृती होती असे निर्विवादपणे म्हणता येते. याचे महत्त्व अशासाठी की, हिंदुस्थानातील लष्करी व नागरी अशा दोन्ही प्रकारच्या स्थापत्यशास्त्राची अतिशय प्राचीन अशी सुरुवात या ठिकाणी सापडणाऱ्या अवशेषांच्या रूपात आपल्याला शोधता येते. स्थापत्यशास्त्राच्या काटेकोर निकषांवर उभारलेल्या वास्तूंचे अवशेष, ही संस्कृती जेथे जेथे नांदली तेथे तेथे सापडलेले आहेत.\nनंतरच्या कालखंडातील पिढय़ांनी हाच कित्ता पुढे गिरवत, त्यास स्वत:च्या बुद्धिमत्तेची व स्थापत्यकौशल्याची जोड देत अनेक दुर्ग निर्माण केले गेले. या साऱ्या दुर्गाची मूळ संरचना तशीच होती. मात्र स्थानिक व क्षेत्रीय वैशिष्टय़ांचा विचार करून त्यात किरकोळ फेरबदल केले गेले. वैदिक वाड्.मयामध्ये यासंबंधीची अवतरणे जागोजागी सापडतात. शिल्पे, चित्रकला, वास्तुशास्त्र, नाणी, शिलालेख अशा नाना साधनांमधून हा इतिहास उलगडता येतो. रामायण व महाभारतासारख्या पुराणांच्या आधारे तत्कालीन समाजाची मांडणी, लोकजीवन, आदींवर प्रकाश टाकता येतो. लष्करी बांधकामे, त्यामागच्या रूढ कल्पना, त्यांच्याबद्दलची त्या काळातील समज व उपयोग यांचा मागोवाही आपल्याला अतिशय सहजपणे घेता येतो.\nबुद्धकाळात सुरू असलेल्या राजकीय कुरबुरींचे व अस्थिरतेचे पर्यवसान संरक्षण व आक्रमणांच्या नवनवीन कल्पनांचा उगम व संवर्धन होण्यात झाले. या काळात पाश्चिमात्य राष्ट्रांशी सुरू झालेल्या व्यापाराच्या अनुषंगाने धनसंपत्तीच्या थैल्यांसोबत सांस्कृतिक, राजकीय व लष्करी कल्पनांचे अन् तत्त्वांचे पेटारेही या भूमीत पावते झाले. दुर्गाच्या स्थापत्यशास्त्रावर साहजिकच याचा कळत-नकळत प्रभाव पडला.\nशिल्पशास्त्र या विषयावर आजवर अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. गुप्त साम्राज्याचा कालखंड हे भारतीय इतिहासातले सुवर्णयुग मानले जाते. या कालखंडात विविध शास्त्रीय विषयांवरील ग्रंथांपासून ते इतिहास, पुराणे वा महाकाव्ये अशा विषयांवरील उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती झाली. तोवर जे मौखिक होते ते बहुधा सारेच या कालखंडात शब्दबद्ध झाले. या साऱ्याच ग्रंथांमध्ये देवतामंदिरे वा प्रासाद, राजप्रासाद, दुर्ग, राहण्याची सर्वसामान्य घरे, देवतामूर्ती, मूर्तीकला, चित्रकला अशांसारख्या विषयांचा शास्त्रीय ऊहापोह केलेला दिसतो. मयमत, शिल्पप्रकाश, विश्वकर्माप्रकाश, काश्यपशिल्प, मानसार, शिल्परत्नाकर, समरांगणसूत्रधार, शिल्परत्न, सूत्रधार मंडनाचे प्रासादमंडन, राजवल्लभ, रूपावतार हे ग्रंथ तसेच विष्णूधर्मोत्तरपुराण यांसारख्या शिल्पशास्त्रावरील ग्रंथांमध्ये या शिल्पशास्त्र अन् कधी कधी चित्रकला या विषयाचे केवळ विषय म्हणून विवरण केलेले नसून, ऐहिक व आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवर हा विषय सारख्याच गांभीर्याने हाताळलेला दिसून येतो.\nविश्वकर्मा हे या साऱ्याच ग्रंथरचयित्यांचे दैवत. त्याच्या स्तुतीपासूनच या अवघ्या ग्रंथांची सुरुवात होते. शिल्पप्रकाशात म्हटले आहे :\nचतुर्भुजधरं देवं प्रशांतवदनं महत\nभुजद्वये सुगर्भा च अपरे मानधारकं\nवन्दे विष्णुं महातेजो विश्वकर्मन नमोस्तु ते\nऐरावतावर आरूढ झालेला, रत्नभूषणांनी मांडीत असलेला, चौसष्ट कला व विद्यांमध्ये पारंगत असलेला, दीप्तिमान मुख असलेलं, पितांबर नेसलेला, केयूर व मालांनी मंडित असलेला, चतुर्भुज, शांतवदन असा तो महान देव, खालील दोन हातात छिन्नी व हातोडी आणि वरील दोन हातांत मोजणीचा गज व दोरी धारण केलेल्या हे महातेजस्वी विष्णूरूप विश्वकम्र्या तुला नमस्कार असो\nशिल्पभेदांविषयी बोलताना ग्रंथकर्ता म्हणतो:\nशिल्पविद्या तु महती तन्मध्ये पंचधोत्तमा\nदारू पाषाण लौहंच स्वर्णम लेख्या तथैव च\nप्रासादे मंडपे दुर्गे पुरे पाषाणमेव च\nप्रासादरक्षणे युद्धे लौहं लांगलकर्मणि\nशिल्प ही महत्त्वाची विद्या असून त्याअंतर्गत असलेल्या पाच विद्या सर्वोत्तम आहेत. त्या म्हणजे लाकूडकाम, दगडकाम, लोहारकाम, सुवर्णकारी आणि चित्रकारी. जहाजे बांधणे वा घराच्या आधारासाठी लाकडी सांगाडा उभारणे यासाठी लाकूडकामाशी संबंधित तर प्रासाद, दुर्ग, तटबंदीयुक्त शहरे बांधणे यासाठी दगडाशी संबंधित विद्या उपयोगी पडते. युद्धासाठी व शेतीसाठी नांगर तयार करण्यासाठी लोहारकाम उपयोगी असते. याप्रमाणे हा ग्रंथकर्ता सुवर्णकर्म व चित्रकारी यांचेही उपयोग सांगतो आणि मगच प्रासाद शिल्पांची माहिती सांगणाऱ्या त्याच्या ग्रंथाची सुरुवात करतो.\nयज्ञाकरिता निश्चित करायच्या स्थलाकरिता निश्चित निकष असत. यज्ञस्थळ उंचावर हवे. त्याचा आकार चौरस असावा. जागेचा उतार पूर्वेकडे असावा, कारण ती देवांची दिशा आहे. किंवा ती जमीन उत्तरेकडे उतरती असावी, कारण ती मानवाची दिशा आहे. दक्षिणेकडे उतरती नसावी, कारण ती पितरांची दिशा आहे. बहुधा हीच कारणपरंपरा नंतरच्या कालखंडात शास्त्रांनी ग्राह्य़ धरली असावी. भारतीय वास्तुशास्त्रज्ञ एखादे गाव वसविण्यापूर्वी अथवा घर बांधण्यापूर्वी तेथली जमीन योग्य व अयोग्य कशी ते ठरवीत असत. याबद्दलची माहिती शिल्पशास्त्राच्या बहुधा साऱ्याच ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. या ग्रंथांमध्ये भूपरीक्षा या नावाचा एखादा अध्याय निश्चितच आढळ���ो. त्यात बहुधा इतर पद्धतींच्या सोबतीने याही प्रकारचे निर्देश दिलेले आढळतात.\nप्रासाद वा दुर्गाच्या बांधकामासाठी जो दगड लागतो त्याविषयी काश्यपशिल्पामध्ये म्हटले आहे की, ‘दगड मुख्यत: दोन जागी मिळतात. डोंगरावर आणि जमिनीत. डोंगरातील खाणीतून काढलेला दगड जमिनीमधून मिळणाऱ्या दगडांपेक्षा उत्तम असतो. जमिनीखालचे दगड बाहेर काढल्यावर त्यांच्यावर ऊन, पाऊस व वारा या नैसर्गिक शक्तींचा परिणाम फार लवकर व जास्त प्रमाणात होतो. तेवढा परिणाम डोंगरातून काढलेल्या दगडांवर होत नाही. काश्यपशिल्पशास्त्राच्या मते, दगडांची ग्राह्यग्राता त्यांच्या रंगांवरून, त्यांच्यात असलेल्या दोषांवरून, त्यांच्या वयोमानावरून आणि त्याच्या लिंगावरून ठरवतात. बांधकामासाठी वापरण्यात येणारा दगड योग्य की अयोग्य हे पाहण्यासाठीही काही ठोकताळे आणि पद्धती आहेत. कुठले दगड घ्यावेत, कुठले घेऊ नयेत, कोणत्या रंगाचे घ्यावेत, कोणत्या रंगाचे घेऊ नयेत, कोणत्या शिळेमधून कोणत्या प्रकारचा आवाज येतो त्यावरून ती शिळा ही बाला आहे, यौवना आहे की वृद्धा आहे हे ठरते व त्यानुसार तिचा उपयोगही ठरतो. जो दगड वापरायचा त्याचा आकार कसा आहे, त्याचा स्पर्श कसा आहे याविषयी या शिल्पशास्त्रांमध्ये सांगोपांग चर्चा केलेली आहे.\nबांधकामासाठी मिळणारे लाकूड वृक्षांपासून मिळते व या लाकडाचे गुणधर्म त्या त्या झाडांवर अवलंबून असतात. वृक्षांबद्दलची माहिती भारतीयांना वैदिक व त्याहीअगोदरच्या कालखंडापासून होती. त्या पद्धतीचे उल्लेख वेदांमधून, ब्राह्मणामधून आपल्याला सापडतात. शतपथब्राह्मणात अनेक वृक्षांची नावे दिली आहेत. साऱ्या वृक्षांचे वर्गीकरण त्यांच्या वयानुसार, दोषांनुसार व लिंगानुसार केले जाते. ग्राह्य़ व त्याज्य असेही त्यांचे वर्गीकरण केलेले होते. लाकडाच्या गुणधर्मानुसार त्याचा उपयोग कुठे करायचा ते ठरत असे.\nबांधकामासाठी लागणाऱ्या विटा कशा तयार कराव्या किंवा पायासाठी लागणारी माती कशी निवडावी, त्यांचे रंग कोणते, त्यांचा स्पर्श कसा, माती घेण्यासाठी कोणती ठिकाणे त्याज्य आहेत तर कोणत्या ठिकाणांहून ती घ्यावी याविषयीची मानके याविषयी या वास्तुशास्त्रांमध्ये नेटकी चर्चा केलेली आहे. या मातीची परीक्षा कशी करावी, या मातीचे स्थिरीकरण किंवा २३ुं्र’्र२ं३्रल्ल कसे करावे याविषयीची मार्गदर्शक तत्त्वेही या ग्रंथांमध्ये दिलेली आहेत. मातीच्या स्थिरीकरणाविषयीचे उल्लेख तर अगदी वेदसंहितांमध्येही सापडतात. यजुर्वेद संहितेत विटा व मातीची भांडी तयार करण्याची रीत सापडते. शतपथब्राह्मणात मातीच्या मजबुतीसाठी त्यात काय काय मिश्रित करावे यासंबंधी दिग्दर्शन केलेले आढळते. गावांच्या रक्षणासाठी मातीचा तट बांधला जात असे. त्यावेळी या सूचना उपयोगी पडत असाव्यात. हे तट बांधताना मध्ये मातीची भिंत बांधून त्याच्या दोन्ही बाजूंना विटांच्या भिंती बांधल्या जात. अशा तऱ्हेची रचना सिंधुसंस्कृतीतील शहरांमध्ये प्रकर्षांने दिसून येते. हे तट बांधताना लागणारी माती हत्तींच्या पायांखाली तुडवून मळून घेतली जात असे आणि धुम्मसांनी धुमसून मजबूत – ूेस्र्ूं३ – केली जात असे. या मातीचे रासायनिक स्थिरीकरण कसे करावे, त्यासाठी त्यात कोणती द्रव्ये किती प्रमाणात मिसळावीत, ते मिश्रण किती कालपर्यंत स्थिरावू द्यावे यांसारख्या बाबींचा ऊहापोह बहुधा या साऱ्याच ग्रंथामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो.\nइथे हे स्पष्ट करायचे आहे की, शिल्पशास्त्र वा वास्तुशास्त्रांसारखा विषय हा किती तपशिलाने आणि सावधपणे हाताळला जात होता. किती बारकाईने त्यातल्या बारीकसारीक तपशिलावर लक्ष दिले जात होते. हे सारेच अखंड निरीक्षणावर आणि त्यातून येणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेले होते. त्यातील चुका सुधारल्या जात होत्या आणि बहुधा नोंदूनही ठेवल्या जात होत्या. त्या तशा करण्यानेच हे ग्रंथ परिपूर्ण होत गेले. आज आपल्यासमोर दिसणारे ग्रंथ हे या अशा मुशीतूनच तावूनसुलाखून आलेले असावेत इतके ते परिपूर्ण आहेत. हे ज्ञान बहुधा वेदपूर्वकाळापासून, त्यात भर पडत पडत चालत आलेले, ते गुप्तकाळात शब्दबद्ध झाले. संस्कृती संपन्न होत गेली. समृद्ध होत गेली.\nमात्र केवळ शिल्पशास्त्र व वास्तुशास्त्र यांच्याविषयी येथे बोलायचे नसून, आपल्याला येथे दुर्ग या विषयाशी संबंधित चर्चा करायची आहे. दुर्ग या विषयासंबंधीचे अधिक थेट आणि स्पष्ट उल्लेख आपल्याला मौर्यकाळातील कौटिलीय अर्थशास्त्र नामक ग्रंथात सापडतात. मौर्य साम्राज्याच्या कालखंडात दुर्गशास्त्रात अतिशय मोठय़ा प्रमाणावर उलथापालथ झाली असे या ग्रंथाच्या परिशीलनातून आपल्या दृष्टीस पडते. मनू, बृहस्पती, नारद, विशालाक्ष, उद्धव, इंद्र, कौण��दंत, द्रोण, आंभिय यांच्यासारख्या पूर्वसूरींनी व आचार्यानी दुर्गशास्त्राची जी तत्त्वे व मूलकल्पना त्यांच्या त्यांच्या काळात स्वत:च्या ग्रंथांमधून मांडल्या होत्या, त्या साऱ्यांच्या साऱ्याच अभ्यासयुक्त मतांचा परामर्श घेत व त्यांवर स्वत:चे अचूक मत मांडत मौर्याच्या राजगुरू कौटिल्याने आपला अर्थशास्त्रावरील ग्रंथ- ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ – सिद्ध केला. राज्यशास्त्र हा जटिल विषय अतिशय नेटकेपणाने उलगडून सांगताना, पंधरा अधिकरणे असलेल्या या ग्रंथातील दोन प्रकरणे त्याने केवळ दुर्ग या विषयाला वाहिली आहेत. यावरून दुर्ग या विषयाचे तत्कालीन महत्त्व सर्वसाधारण वाचकाच्याही ध्यानी यावे.\nआधुनिक संशोधन असे सांगते की, इतिहासकाळाच्या उदयाच्याही अगोदरपासून दुर्गबांधणीचे शास्त्र अतिशय प्रगत अवस्थेत होते. दुर्गाच्या जागतिक इतिहासाच्या संबंधांत नमूद केल्याप्रमाणे आशियामायनर, ग्रीस, टायग्रीस, युफ्रेटीस, नाईल या नद्यांच्या खोऱ्यांत आढळणारे अतिप्राचीन दुर्ग याची साक्ष देत आजही उभे आहेत. काळाच्या ओघात या दुर्गशास्त्रालाही अतिशय सफाई प्राप्त झाली, परिपूर्णता आली. वेगवेगळे भूभाग, उपलब्ध साहित्य, संस्कृती व संस्कार यांच्यामुळे त्यांच्या बारूपात जरी काहीसा फरक भासला, तरी त्यांच्या संकल्पनेतली मूलभूत तत्त्वे तशीच राहिली.\nइथे एक म्हणावेसे वाटते की, आज उत्खननित अवस्थेत आपल्यासमोर असलेले दुर्गाचे ते अवशेष जर प्रगत म्हणावे अशा स्थितीचे द्योतक आहेत, तर ती प्रगतावस्था प्राप्त होण्यासाठी व काळाच्या कसोटीवर खरी उतरण्यासाठी किती शतके वा किती सहस्रके लागली असतील याचे उत्तर जमिनीच्या पोटात, कुणा सुदैवी पुरातत्त्ववेत्याची वाट पाहात असेल काय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2012/04/blog-post_08.html", "date_download": "2018-11-17T02:13:55Z", "digest": "sha1:VX5NRZAEERID5NEMSTVEBSHBR7WCSNIG", "length": 30018, "nlines": 223, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: मृत्युदाता -१०", "raw_content": "\nभाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६, भाग -७, भाग -८ आणि भाग -९ पासून पुढे\n\"एसीपी कोल्हे.\" कोल्हेनं नेहमीप्रमाणे आयडी फ्लॅश केलं.\n\"काय प्रॉब्लेम झालाय साहेब.\" इंगोले कपाळावरचा घाम पुसत म्हणाला.\n\"काही विशेष नाही. तुम्ही प्रणव क्षीरसागरच्या खुनातले एक संशयित आहात, म्हणून इथे आलोय.\" कोल्हे इंगोलेच्या ऑफिसातल्या खुर्चीत बसत म्हणाला.\n\"पण तुमच्याकडे पुरावे काय आहेत\" इंगोलेनं बाहेर पाहत ऑफिसचा दरवाजा लावून घेतला.\n\"पुरावे मिळतीलच हो. तुमचा व्हिडिओ आम्हाला सापडला आहेच आणि तुमची फायनान्शियल ऍक्टिव्हिटी संशयास्पद आहे.\"\n\"संशयास्पद काय, मी सगळी ट्रान्स्झॅक्शन्स दाखवली ना तुम्हाला\n\"होय, पण तुमच्या ओव्हरसीज अकाऊंटचं काय त्यामध्ये तर लाखोंची ऍक्टिव्हिटी असते.\"\n\"त्याचे रेकॉर्ड्स यायला वेळ लागेल साहेब, ट्रस्ट मी. मी निर्दोष आहे.\"\n\"ह्म्म.\" कोल्हे इंगोलेला नीट निरखत होता, \"तुमची कंपनी गेल्या काही महिन्यांत चांगलीच प्रगती करते आहे.\"\n\" इंगोलेला संभाषणाचा रोख कुठे जातोय ते कळत नव्हतं.\n\"अशात जर तुमचा व्हिडिओ लीक झाला, तर..\"\n\"काय बोलताय साहेब तुम्ही\" इंगोलेच्या आवाजात कंप जाणवायला लागला.\n\"मी असंच म्हणतोय हो, समजा झाला तर...\"\n\"अहो पण सगळे व्हिडिओ पोलीस कस्टडीत आहेत ना\n\"होय हो, पण शेवटी पोलिससुद्धा माणसंच असतात नाही का\" कोल्हे दात विचकत म्हणाला.\n\"तुम्ही मला ब्लॅकमेल करताय एसीपीसाहेब\" इंगोलेचा श्वास फुलू लागला.\n\"अजून तुम्हाला शंका आहे\n\"..\" इंगोलेच्या तोंडून शब्दही फ���टत नव्हते.\n\"एनीवे. ते रेकॉर्ड्स माझ्याकडे पोचले की मी माझी किंमत तुम्हाला कळवेनच.\" असं म्हणून कोल्हे उठला.\nरमेशनं टेबललॅम्प चालू केला आणि बॅगेतून फाईल्सचा गठ्ठा बाहेर काढला. 'सुरूवात मंत्री बेळे-पाटलांच्या खुन्यापासून करूया.' स्वतःशीच म्हणत त्यानं पहिली फाईल उघडली.\n'नाव - रतन सहदेव. विचित्र नाव आहे. आगापीछा कळत नाही. वडलांचं नाव - नाही. टिपिकल. मूळ गांव - बहुतेक छत्तीसगडमध्ये कुठेतरी. वाह काय माहिती आहे त्याच्याबद्दल. नातेवाईक - कुणीही माहित नाही. पार्श्वभूमी - एकेकाळचा नक्षलवादी आणि त्याआधी छोटा-मोठा गुन्हेगार. पोलिसांवरच्या हल्ल्यातल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपी. दोन वेळा छत्तीसगडमधल्या आणि गडचिरोलीतल्या गावांमधल्या हत्याकांडामध्येही हात असल्याचा संशय. माहित असलेल्या इतर खोट्या ओळखी - एकही नाही. माहित असलेले जुने साथीदार - कल्पना दोरनाल. कल्पना दोरनाल काय माहिती आहे त्याच्याबद्दल. नातेवाईक - कुणीही माहित नाही. पार्श्वभूमी - एकेकाळचा नक्षलवादी आणि त्याआधी छोटा-मोठा गुन्हेगार. पोलिसांवरच्या हल्ल्यातल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपी. दोन वेळा छत्तीसगडमधल्या आणि गडचिरोलीतल्या गावांमधल्या हत्याकांडामध्येही हात असल्याचा संशय. माहित असलेल्या इतर खोट्या ओळखी - एकही नाही. माहित असलेले जुने साथीदार - कल्पना दोरनाल. कल्पना दोरनाल कुख्यात कल्पना दोरनाल आंध्रातल्या नक्षलवादी गटाची एक प्रमुख नेता तरीच हे सगळं इतकं गुलदस्त्यात ठेवलं गेलं. पण ह्या माणसाबद्दल काहीच माहिती कुणालाच कशी नाही.'\nरमेश वेड्यासारखी फाईलची पानं उलटत होता. त्याच्यावरच्या आरोपांचे पोलिस रिपोर्ट्स होते. त्याच्या नक्षलवादी काळातला एकही फोटो कुठेही नव्हता. केवळ कधीतरी मिळालेल्या डीएनएवरून तो रतन असल्याची ओळख पटली होती. त्याचे पोलिस रेकॉर्ड्समधले फोटो होते. जुन्या खटल्यांमधल्या साक्षीदारांच्या त्याच्याविरूद्धच्या साक्षी होत्या. पण तो कधीच सापडलेला नसल्याने ते सगळे खटले धूळ खातच पडलेले होते. पण तो नक्षलवादी होण्यापूर्वीच्या त्याच्या आयुष्याबद्दल काही जणांचे अंदाज सोडल्यास काहीच नव्हतं आणि एक दिवस तो रहस्यमयरित्या नक्षलवादी गटातून गायबच झाल्याच प्रथमदर्शनी दिसत होतं. त्यानंतर त्यानं काय केलं ह्याबद्दलही काहीही माहिती नव्हती. त��यानंतर तो थेट एक दिवस केंद्रीय मंत्र्यांना मारायची सुपारी घेऊन आला आणि खून करून आत्महत्या करताना पकडला गेला. इतका विचित्र सगळा प्रवास. रमेशचं डोकं भंजाळून गेलं.\nमग त्यानं रतनची तुरूंगाची फाईल समोर ओढली. ह्या फाईलमुळे राजे आणि त्यामुळे डॉ. काळेंनी प्राण गमावले. काय असेल असं ह्या फाईलमध्ये\nतो ती फाईल उघडणार एव्हढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. रमेशनं घड्याळात पाहिलं. रात्रीचा एक वाजत होता. 'कोण असेल आत्ता' असा विचार करत रमेशनं फोन उचलला.\nत्याला आवाज ओळखीचा वाटला. \"हो बोलतोय.\"\nचालता चालताच रेखाला चक्कर आली आणि ती पडली. नरेंद्र दोन पावलं पुढे होता, तो चटकन वळून मागे आला. तिला उचलून त्यानं एका खांबाला टेकून बसवलं आणि धावतच शेजारच्या एका टपरीवरून पाणी घेऊन आला. आजूबाजूची दोन-तीन माणसं गोळा झाली होती, त्यांना जायला सांगून त्यानं तिच्या चेहर्‍यावर दोन-तीन शिंतोडे उडवले. तिनं हळूहळू डोळे उघडले.\n\"काय झालं ग एकदम बरी आहेस ना\nती काही न बोलता उठू लागली आणि पुन्हा तोल जाऊन तशीच बसली.\n बस ना दोन मिनिटं.\"\n\"हो. दोन मिनिटं बसल्यामुळे माझा सगळा स्ट्रेस लगेच जाणार आहे अरे हो पण ती दोन मिनिटं कमी झाली तर आपल्याकडे आधीच कमी असलेला वेळ अजून कमी होईल नाही.\" ती रागानंच म्हणाली.\nत्यानं मान खाली घातली. मग एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याशेजारी खाली काही न बोलता बसला. दोन-तीन मिनिटं अशीच गेली.\n\"बोल ना काहीतरी. झाली माझी दोन मिनिटं.\" आता तिचा धीर राहीना.\nत्यानं फक्त परत एकदा तिच्याकडे पाहिलं.\n मी रागावलेय आता तू रागवायचं नाहीस. डोन्ट स्टील माय थंडर.\"\n\"मला काही सुचत नाही बोलायचं अशावेळेस.\"\n\"म्हणजे जेव्हा जिच्यासोबत तुम्ही असता ती व्यक्ति रागावलेली असते आणि तुम्हाला सगळं समजत असतं तरीसुद्धा काहीही समजत नसतं.\"\nती त्याच्याकडे पाहत राहिली. \"म्हणजे हे सगळं पूर्वीही कधी...\"\n\"उठता येतंय का बघ तुला.\" तो तिचा हात धरून उठत म्हणाला, \"गप्पा मारत बसण्याएव्हढा वेळ मात्र खरंच नाहीये आपल्याकडे.\"\nतिनं तो विषय तिथंच सोडायचं ठरवलं, \"आधीच ह्या सगळ्या, त्याला फोन करून जाळ्यात ओढण्याच्या प्रकरणानं डोक्याला ताप झाला होता, त्यात तो मृत मनुष्य आणि तू न जाणे कोण आहेस\" ती उठून उभं राहत म्हणाली.\n\"तुझा माझ्यावर विश्वास आहे की त्याच्यावर\n\"होय, जो माणूस मी मृत आहे असं सांगत येतो, तो जे सांगतो ते खरं आहे असं सांगणार्‍या तुझ्यावर माझा विश्वास आहे.\"\n\"हे बघ तो मृत नव्हता.\"\n\"ते मला पण दिसत होतं. पण मग तो बाकी जे सांगत होता ते खरं का मानायचं\n\"कारण त्याला एकच मानसिक समस्या आहे बाकी काही नाही.\"\n\"त्याला माईल्ड स्किझोफ्रेनिया होता, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलेलो.\" नरेंद्र तिला आधार देत चालवत म्हणाला.\n\"मृत असल्याचं वाटणं हा स्किझोफ्रेनिया आहे\n\"नाही. हा त्याच्याशीच रिलेटेड भलताच आजार आहे. 'कोटार्ड डिल्युजन'\"\n आणि तुला कशी खात्री.\"\n\"मी त्याचा हात धरला तेव्हा त्याची पल्स चेक केली. आणि त्याच्या कोटाच्या उजव्या बाजूमागे त्याच्या शर्टावर गोळी लागल्याची खूण होती. बहुतेक ती गोळी आरपार गेली होती. आणि त्याला उजवीकडची किडनी नाहीये, त्यामुळे ती गोळी त्याला थोड्याफार रक्तपातापलिकडे काहीही डॅमेज न करता गेली. त्याच्या अशाच मानसिक रोगांमुळे त्याच्याच माणसांनी त्याला संपवायचा प्रयत्न केलाय बहुतेक आणि तो मेलाय असं त्याच्या आधीच बिकट मनोवस्थेमुळे त्याला वाटतंय.\"\n\"आणि त्याची माणसं आता त्याच्या मागे नसतील\n\"त्याला मारण्याचा प्रयत्न होऊन फार वेळ झालेला नाही. त्याची त्वचा रक्तपातामुळे पांढरी पडलीय आणि फारतर दोन दिवस न जेवल्यानं त्याचे डोळे खोल गेलेत. तो ज्यापद्धतीनं मृत असल्याचं समजून फिरतोय, तो लवकरच त्यांच्या रडारवर परत येईल.\"\n\"आणि तू त्याला असाच मरू देणार\n\"मी त्याला वाचवायचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे. त्याच्या पाठीवर टारगेट रंगवलेलं आहे, मी त्याच्यासोबत राहाणं म्हणजे मी रडारवर येणं.\"\n\"आणि तुला स्वतःचा जीव महत्वाचा आहे.\" ती चटकन बोलून गेली आणि तिच्या लक्षात तिची चूक आली. त्यानं तिच्याकडे फक्त एक दुखावलेला कटाक्ष टाकला.\n\"पण त्यानं तुला शोधलं कसं\n\"बहुतेक मेल्याच्या भावनेनं त्याला माझी मदत करायला उद्युक्त केलं आणि ऍक्सिडेंटली मी त्याला दिसलो किंवा...\" नरेंद्रच्या डोळ्यांतले भाव झरझर बदलले.\n\"त्यांना माहितेय मी कुठेय ते.\"\n\"मग ते आले का नाहीत तुझ्यामागे\n\"ते पण वेटिंग गेम खेळताहेत. आपण महातोला कुठे ठेवलंय हे कुणालाच माहित नाही आपण दोघे सोडता.\" त्यानं हळूच खिशातून एक मोबाईलसदृश उपकरण काढलं. \"महातोची हार्टबीट नॉर्मल आहे, ब्लड प्रेशर ओके आहे. आणि त्यानं पाच वेळा बांधलेल्या दोरीला स्पर्श करायचा प्रयत्न करून शॉक घेतलाय. ओह डॅम..\"\n\"जावेद शहरा��्या अगदी मुख्य भागात फिरतोय. तो एकतर पोलिसांना तरी सापडेल किंवा त्याच्या माणसांना तरी.\"\n\"हे तुला.. तू त्याच्यावर बग प्लांट केलास म्हणजे तुला चक्क त्याची काळजी आहे म्हणजे तुला चक्क त्याची काळजी आहे\n तो माझ्याकडे येणं हा ट्रॅप नव्हता हे कन्फर्म करण्यासाठी हा बग आहे. तो मरणार आहे हे निश्चित, असा किंवा तसा. मरण्यापूर्वी त्याचा आपल्याला कितपत फायदा होऊ शकतो हे फक्त हा बग आपल्याला सांगू शकतो.\"\nरेखा नरेंद्रकडे पाहतच राहिली.\n\" त्याला एकदम विचित्र वाटलं.\n\"किती थंड रक्ताचा आहेस तू मला वाटतंय की मी तुला ओळखतच नाही.\"\n\"आय सरप्राईज मायसेल्फ टू. हे बघ हॉटेल आलं. नॉर्मल हो आता जरा.\"\n\"पण तू त्याच्यावर नकळत कसा काय बग प्लांट केलास\n\"माझ्या हातात कला आहे. मी बग प्लांट केलेला कुणालाच कळत नाही.\" तो डोळे मिचकावत म्हणाला.\n\"बरं बरं\" आणि एकदम तिच्या डोक्यात प्रकाश पडला, \"म्हणजे.. कुठे ते सांग आधी.\"\n\"ओह्ह जस्ट लेट इट बी.\" आणि तो चटकन गेटमध्ये शिरला.\n\" रमेश अजूनही धक्क्यातून सावरला नव्हता.\n\"सॉरी मी इतक्या रात्री फोन केलाय, पण नक्की काय करावं कळत नव्हतं.\"\n\"वैभवी..\" तिचा आवाज थोडा थरथरू लागला.\n\"तिला खूप ताप आलाय. आमच्या डॉक्टरांनी आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये आणलंय आणि मला खूप भीती वाटतेय.\"\n\"तुम्ही काळजी करू नका. कुठलं हॉस्पिटल\n\"डोन्ट वरी साहेब. मी सगळ्या संशयित ब्लॅकमेल व्हिक्टिम्सना टोचून आलोय. लवकरच सुपारी देणारा आपल्यासमोर असेल, मग सुपारी किलरला शोधणं सोपं जाईल.\" कोल्हे कमिशनर सिन्नरकरांना सांगत होता.\n\"ह्म्म. आय होप तुमचा प्लॅन सक्सेसफुल होईल.\" सिन्नरकर कोरडेपणानं म्हणाले.\n\"आणि वर्तक केसवर कितपत प्रोग्रेस\n\"आय ऍम क्लोजिंग इन ऑन इट सर.\"\n\"दहा दिवस देतो मी तुम्हाला अजून.\"\n\"ते तुम्ही ठरवणार की मंत्रीसाहेब सर\" कोल्हे कुत्सितपणे म्हणाला.\n\"माईंड युअर टंग एसीपी.\"\n\"सॉरी सर.\" कोल्हे माफीचा लवलेशही न बाळगता म्हणाला.\n\"त्या ब्लॅकमेलसाठी वापरलेल्या टेप्स एव्हिडन्सला आजच्या आज जमा करा. आणि यू मे गो नाऊ.\" सिन्नरकर तुटकपणे म्हणाले.\nकोल्हे सॅल्युट मारून निघून गेला.\nसिन्नरकर त्यांच्या टेबलावरचं एक पत्र पाहत होते. रियल इस्टेट बॅरन इंगोलेंकडून आलेलं ते पत्र होतं. एसीपी कोल्हे ब्लॅकमेल करत असल्याबद्दल. आता सिन्नरकरांना एक असा वजीर हवा होता जो कोल्हेला त्याच्याच डावात चेकमेट करू शकेल. 'कुठे मिळेल असा वजीर तिवारीत तो दम नाही.'\n\"कशी आहे आता वैभवी\" रमेशनं तिच्यासमोरच्या बाकावर बसत विचारलं.\nतिनं एकदम रूमालातून डोळे वर केले. रडून डोळे लाल झाले होते.\n\"आता ताप वाढणं थांबलंय. आमचे फॅमिली डॉक्टर पण आत आहेत. तिला ऑब्झर्व्ह करत आहेत. तिला जोरात उचक्या येताहेत मधेच. अख्खी थरथरतेय ती. मला बघवतही नाहीये.\"\n\"तुम्ही..\" रमेशला मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी बोलायची सवय होती पण अशी सिच्युएशन नवी होती. \"तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल तर तिच्याकडे कोण बघेल.\" त्याला अजून काही सुचत नव्हतं. \"मी बघून येतो थांबा. तुम्ही शांत व्हा आधी.\" आणि तो उठून आत गेला.\nवैभवीची कंडिशन सुधरत होती. तिच्या उचक्या बंद झाल्या होत्या. ताप उतरणीला होता. रक्ततपासणीवरून नक्की निदान होणार होतं, पण फ्लूचाच अंदाज होता.\nतो बाहेर आला आणि तिला सांगितलं. ती उठून धावतच आत वैभवीला पाहायला गेली.\nतो चहा आणायला बाहेर गेला. तो परत आला तेव्हा ती पुन्हा तिथेच त्या खुर्चीवर बसली होती.\n\"कुठे गेला होतात तुम्ही\n\"चहा आणायला तुमच्यासाठी. पण तुम्ही बाहेर का आलात\n\"ती झोपलीय आता. तिच्याकडे फारवेळ पाहत राहिले तर माझीच नजर लागेल तिला.\" तिचे अश्रू आज आवरतच नव्हते.\n\"शांत व्हा. हा घ्या चहा.\"\n\"तीच माझं सर्वस्व आहे आता. तिला काही झालं तर..\"\n\"काही होणार नाहीये तिला. बोललो मी डॉक्टरांशी, तुम्हालाही सांगितलं असेलच ना.\"\nती हुंदके देतच होती. त्यानं बळेच तिच्या हातात चहाचा ग्लास दिला. चहाचे दोन घोट आणि थोड्या वेळानंतर ती थोडी शांत झाली.\n\"सकाळी तुम्हाला ड्यूटी असेल ना आणि मी तुम्हाला त्रास..\"\n\"मी आता पोलिस स्टेशनात काम करत नाही. काळजी नका करू.\"\n\"आता मी सीबीआयमध्ये ट्रान्सफर झालोय. त्यामुळे आता माझं पोस्टिंग थोडं वेगळं आहे.\"\n\"म्हणजे मी आता चोवीस तास ऑन ड्यूटी आहे.\" तो हसत म्हणाला.\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nमराठी ब्लॉगिंगोन्नतीचे पाच सोपान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/husband-and-wife-dispute-To-solve-Fell-in-the-expensive/", "date_download": "2018-11-17T02:26:01Z", "digest": "sha1:FT3O2XEQMZSRCMUUMMOQHL4YBENNHERN", "length": 6137, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवरा-बायकोमधील भांड�� सोडवणे पडले महागात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवरा-बायकोमधील भांडण सोडवणे पडले महागात\nनवरा-बायकोमधील भांडण सोडवणे पडले महागात\nघरगुती कारणातून वाद होत असलेल्या दाम्पत्यास समजवण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीवरच वाद करणार्‍या पतीने चाकूने हल्ला करत त्यास गंभीर जखमी केल्याची घटना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दोस्ती रेंटल बिल्डिंग येथे घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nठाण्यातील मानपाडा येथे राहणार्‍या झोया शेख (30) या त्यांच्या पतीसह राहतात. झोया व त्यांचे पती बर्थडे कार्यक्रमाचे डेकोरेशन करण्याचे काम करतात. दरम्यान, झोया व त्यांचे पती शाहरुख शेख यांच्या ओळखीचे साहिल उर्फ नदीम (27) हा व्यक्ती दोस्ती रेंटल बिल्डिंगमध्ये राहतो. साहिल व त्याच्या पत्नीत नेहमीच वाद होत असतात. 15 मार्च रोजीही साहिल व त्याच्या पत्नीत वाद झाला होता. याच वादातून साहिलची पत्नी घरातून निघून गेली होती. त्यावेळी झोया आणि शाहरुखने साहिल व त्याच्या पत्नीस समजावून सांगत दोघांचा वाद मिटवला होता.\nत्यानंतर 16 मार्च रोजी साहिलने शाहरुख यास फोन करून तू माझ्या पत्नीस तुझ्या घरी घेऊन बसला आहेस असे सांगत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झोया आणि शाहरुख यांनी साहिल यास समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही साहिल हा शिवीगाळ करतच होता.\nत्यानंतर 17 मार्च रोजी रात्री 1.30 च्या सुमारास झोया आणि शाहरुख साहिल यास समजवण्यास त्याच्या बिल्डिंग खाली गेले. यावेळी साहिल याने पाठीमागून येत शाहरुखच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार केले. तसेच शाहरुख यास खाली पाडून त्याच्या पोटात चाकूने वार केला. यावेळी झोया जोरजोरात मदतीसाठी ओरडत असतांना साहिल याने तिलाही मारहाण केली व घटनास्थळावरून फरार झाला.\nजखमी शाहरुख यास सावरकर नगर येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी झोया शेख यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार साहिल उर्फ नदीम याचा शोध सुरु केला आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाह���रात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-2602.html", "date_download": "2018-11-17T02:46:54Z", "digest": "sha1:CMUAFUWCOX4PFSWG7XT4ODCWXHZ7I5H2", "length": 6234, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पाच लाखांसाठी नवविवाहितेचा विष पाजून खून. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Karjat पाच लाखांसाठी नवविवाहितेचा विष पाजून खून.\nपाच लाखांसाठी नवविवाहितेचा विष पाजून खून.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोबाइल शॉपी सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणत नाही म्हणून नवविवाहितेला विष पाजून खून करण्याचा प्रकार मांदळी (ता. कर्जत) येथे झाला. तशी फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी कर्जत पोलिसांत दिली आहे. आरोपींच्या अटकेसाठी संध्याकाळी पाचच्या सुमारास संतप्त नातेवाईकांनी नवविवाहितेचा शवविच्छेदनानंतरचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर रुग्णवाहिकेत ठेऊन रास्तारोको केला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआरोपी पतीच्या अटकेनंतर आंदोलन थांबवत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तिच्या सासरी (मांदळी) नेण्यात आला.\nमृत विवाहितेचे वडील हरिदास जाधव (रा. पाटेवाडी, ता. कर्जत) यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.\nयाबाबत हकीकत अशी, मांदळी (ता.कर्जत) येथील नवविवाहिता पल्लवी अक्षय गांगर्डे हिला शुक्रवारी (दि. 23) विषारी द्रव पाजण्यात आला. (दि. 24) तिचे निधन झाले. यातील आरोपी पती अक्षय बापू गांगर्डेने तिला विष पाजल्याचा आरोप आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nआरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोरील रस्ता अडवून संतप्त नातेवाईकांनी आंदोलन सुरू केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. अडीच तासांच्या आंदोलनानंतर आरोपीच्या अटकेची खात्री झाल्यावरच आंदोलन बंद केले गेले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न���यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathwada-region-vehicle-bumper-offer-37942", "date_download": "2018-11-17T03:26:55Z", "digest": "sha1:4S6Y6PEJY4BEPWQIGOZKSGKK73Y3C62E", "length": 13874, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathwada region on the vehicle bumper offer वाहनांच्या \"बंपर ऑफर'वर मराठवाड्यामध्ये झुंबड | eSakal", "raw_content": "\nवाहनांच्या \"बंपर ऑफर'वर मराठवाड्यामध्ये झुंबड\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nऔरंगाबाद - \"बीएस-3' इंजिन असलेल्या वाहनांवर आलेली बंदी, कंपन्यांनी जाहीर केलेल्या घसघशीत सवलतींमुळे मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही गुरुवारी (ता. 31) ग्राहकांची झुंबड उडाली. चौकशी, नोंदणी आणि वाहन ताब्यात घेण्यासाठी पाडव्यानंतरचा उत्साह पुन्हा पाहायला मिळाला. अनेक जण दुचाकी आणि चारचाकींचे 24 तासांत मालक बनले. अनेक शोरूमधारकांना \"नो स्टॉक'चा फलक झळकवावा लागला.\nऔरंगाबाद - \"बीएस-3' इंजिन असलेल्या वाहनांवर आलेली बंदी, कंपन्यांनी जाहीर केलेल्या घसघशीत सवलतींमुळे मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही गुरुवारी (ता. 31) ग्राहकांची झुंबड उडाली. चौकशी, नोंदणी आणि वाहन ताब्यात घेण्यासाठी पाडव्यानंतरचा उत्साह पुन्हा पाहायला मिळाला. अनेक जण दुचाकी आणि चारचाकींचे 24 तासांत मालक बनले. अनेक शोरूमधारकांना \"नो स्टॉक'चा फलक झळकवावा लागला.\nकंपन्यांनी बुधवारी (ता. 30) सवलत जाहीर केली आणि अंतिम मुदत साठा असेपर्यंत तसेच 31 मार्चपर्यंत ठेवली. त्यामुळे काल दुपारनंतर ग्राहकांची पावले शोरूमकडे वळली. काल ज्यांना जमले नाही त्यांनी आज तोबा गर्दी केली. बहुतांश शोरूममधील दुचाकींचा साठा संपल्याने \"नो स्टॉक'चे फलक झळकले. त्यामुळे गर्दीतील अनेकांना सवलतीचा लाभ मिळाला नाही.\nऔरंगाबाद शहरात 24 तासांत तीन हजार सातशे ते चार हजार दोनशे दुचाकी, 650 ते 840 तीनचाकी, 750 ते 950 चारचाकी वाहनांची नोंदणी-विक्री झाली. यात कमर्शियल वाहनांना प्राधान्य होते. बीडमध्ये हिरो कंपनीच्या 150 तर होंडा कंपनीच्या 200 दुचाकी विकल्या गेल्या. दोन्ही कंपन्यांच्या दुचाकींचा स्टॉक संपल्याने अनेक इच्छुकांना माघारी फिरावे लागले. उस्मानाबादमध्येही अशीच स्थिती होत��. सुमारे आठशे दुचाकींची विक्री झाली. लातूरमध्ये दोन दिवसांत एक हजार दुचाकी तर 68 चारचाकी वाहनांची नोंदणी-विक्री झाली. नांदेडमध्ये काही दुचाकी विक्रीच्या शोरूमसमोरील गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. हिंगोली शहरातील संबंधित एजन्सीवर दुचाकी खरेदीसाठी दिवसभर अक्षरशः ग्राहकांची जत्रा भरली होती. ग्रामीण, शहरी भागातील ग्राहकांनी मिळेल ती दुचाकी खरेदी केली. परभणी शहरातही कालच गर्दी झाली होती. आजही तसे चित्र होते मात्र बहुतांश गाड्यांची विक्री झाली होती. जालन्यात स्टॉकच नसल्याचे सांगण्यात येत होते.\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nतासिकेवरील अध्यापकांच्या मानधनात वाढ\nऔरंगाबाद - तुटपुंज्या मानधनावर काम करीत असल्यामुळे मानसिक स्थिती खचलेल्या तासिका तत्त्वावरील अध्यापकांना शासनाने आता दिलासा दिला आहे. या...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nछत्तीसगड निवडणुकीत हिंगोलीच्‍या राखीव दलाला पाचारण\nहिंगोली : छत्तीसगड राज्‍यात होत असलेल्‍या निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्‍था सांभाळण्याची जबाबदारी हिंगोलीच्‍या राज्‍य राखीव दलावर सोपवण्यात...\nदुष्काळाचे राजकारण करणाऱ्या सरकारला उलथवून टाका : डॉ. राजीव सातव\nहिंगोली : दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या केंद्र व राज्‍यातील भाजप सरकारला उलथवून टाका असे आवाहन खासदार डॉ. राजीव सातव यांनी सोमवारी (ता.12) औंढा येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/787-bmc-engineers-in-same-department-from-last-several-years-1631412/", "date_download": "2018-11-17T02:45:40Z", "digest": "sha1:LNSEBDBK5HN2O7VUI2E5JJZDDTQIOFUC", "length": 16352, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "787 Bmc engineers in same department from last several years | पालिकेच्या ७८७ अभियंत्यांचा वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठिय्या! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपालिकेच्या ७८७ अभियंत्यांचा वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठिय्या\nपालिकेच्या ७८७ अभियंत्यांचा वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठिय्या\nपालिकेतील सर्वच विभागांमध्ये काम करणारे अधिकारी, अभियंते यांची दर तीन वर्षांनी बदली करण्याचा नियम आहे.\n( संग्रहीत छायाचित्र )\nकंत्राटदार, विकासक, राजकारण्यांचा आशीर्वाद; नियमांची मोडतोड करून परवानग्यांचा सपाटा\nराजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, कंत्राटदार, विकासक यांच्या आशीर्वादामुळे तब्बल ७८७ अभियंते गेली अनेक वर्षे पालिकेतील एकाच विभागात ठिय्या मांडून बसले आहेत. या अभियंत्यांची बदली करण्याची हिम्मत प्रशासनात नसल्यामुळे त्यांचे फावत असून आपल्यावर कृपादृष्टी असलेल्या मंडळींचे हितसंबंध जपणाऱ्या या अभियंत्यांमुळे पालिका भ्रष्टाचाराचे आगार बनली आहे. काही विकासक आपल्या मर्जीतील व्यक्तीला पालिकेतील आवश्यक त्या विभाग कार्यालयात बदली करून घेत असल्याचेही उघड झाले आहे. तर मोठय़ा प्रमाणावर विकास सुरू असलेल्या विभाग कार्यालयांमध्ये हे अभियंते ठाण मांडून बसले आहेत.\nपालिकेतील सर्वच विभागांमध्ये काम करणारे अधिकारी, अभियंते यांची दर तीन वर्षांनी बदली करण्याचा नियम आहे. मात्र हा नियम तब्बल ७८७ अभियंत्यांच्या बाबतीत मोडीत निघाला आहे. गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी हे अभियंते एकाच विभाग कार्यालयातील एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. त्यामध्ये १८९ कनिष्ठ अभियंते, ४१९ दुय्यम अभियंते (स्थापत्य), ९३ साहाय्यक अभियंते (स्थापत्य) आणि ८६ साहाय्यक अभियंता (यांत्रिकी व विकास) यांचा समावेश आहे. कनिष्ठ अभियंत्यांपैकी १४७ जण पाच वर्षे एकाच विभागात, तर ४२ जण पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी एकाच विभागात आहेत. दुय्यम अभियंत्यांपैकी २० जण १० वर्षांपेक्षा अधिक, तर ३०० जण पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी आणि ९९ जण पाच वर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. साहाय्यक अभियंत्यांपैकी २८ जण पाच वर्षे एकाच विभागात, तर ६५ जण पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात कार्यरत आहेत. तसेच साहाय्यक अभियंत्यांपैकी ६२ जण पाच वर्षांपेक्षा अधिक, तर २३ जण १० वर्षांपेक्षा अधिक काळ एक ठिय्या मांडून बसले आहेत. माहितीचा अधिकार कार्यकर्ते महेश शिरवटकर यांनी पालिकेकडे ‘माहितीचा अधिकार’ कायद्यांतर्गत अर्ज करून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी एकाच पदावर कार्यरत असलेल्या अभियंत्यांची माहिती मागविली होती. पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून ७८७ अभियंते तीन वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे.\nविकासक, व्यावसायिक, कंत्राटदार, राजकारणी मंडळी पालिकेशी संबंधित आपली कामे या अभियंत्यांमार्फत करवून घेत असतात. त्या बदल्यात या अभियंत्यांच्या पदरात बिदागी पडत असते. या अभियंत्यांची बदली होऊ नये याची विकासक, व्यावसायिक, राजकारणी, कंत्राटदार काळजी घेत असतात. वेळप्रसंगी आपली मर्जी असलेल्या अभियंत्यांवर खप्पामर्जी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचीच बदली करण्याच्या अनेक घटना पालिकेमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे या अभियंत्याच्या वाटेला सहसा वरिष्ठ अधिकारी जाण्यास धजावत नाहीत, असे आढळून आले आहेत. त्यामुळे या मंडळींचा पालिकेमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. यापैकी बहुतांश अभियंते नियमांची मोडतोड करून संबंधितांना विविध कामांसाठी पालिकेकडून परवानगी कशी मिळू शकेल यात गुंतलेले असतात. त्याचा अनुभव २९ डिसेंबर रोजी परळ येथील कमला मिल येथील अग्नितांडवानंतर आला. मात्र तरीही या शुक्राचार्याना हात लावण्याची हिंमत प्रशासनाला झालेली नाही.\nराजकारणी, व्यावसायिक, कंत्राटदार, विकासक यांची मर्जी संपादन करून त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी हे अभियंते गेली अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत आहेत. याबाबत पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नगर अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आल���ली आहे. मात्र या तक्रारीची दखलच घेतलेली नाही. त्यामुळे या अभियंत्यांचे फावत आहे.\n– महेश शिरवटकर, माहितीचा अधिकार कार्यकर्ते\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/latest-1-l-to-5-l+casseroles-price-list.html", "date_download": "2018-11-17T02:42:05Z", "digest": "sha1:LPBCJFKFXT7NKVDUDKFADPWWHSNEUXHO", "length": 18485, "nlines": 492, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या 1 ल तो 5 कॅस्सेरोल्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest 1 ल तो 5 कॅस्सेरोल्स Indiaकिंमत\nताज्या 1 ल तो 5 कॅस्सेरोल्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर स���्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये 1 ल तो 5 कॅस्सेरोल्स म्हणून 17 Nov 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 31 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक नॅनो 9 इन्सुलेटेड चपाती कॅस्सेरोळे ११५०मल 569 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त 1 ल तो 5 कॅसूरेल गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश कॅस्सेरोल्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 31 उत्पादने\n5 ल अँड दाबावे\nशीर्ष 101 ल तो 5 कॅस्सेरोल्स\nताज्या1 ल तो 5 कॅस्सेरोल्स\nनॅनो 9 इन्सुलेटेड चपाती कॅस्सेरोळे ११५०मल\n- कॅपॅसिटी 1 - 3 L\nकेल्लो चे 1500 मला कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nब्रीझ 2 7 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.7 L\nनापास ग्लीम्मेर 1500 मला कॅस्सेरोळे ब्राउन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nमिल्टन ओर्चीड 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्फा 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो ब्लूम 1500 मला कॅस्सेरोळे ब्राउन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nमिल्टन मारवेल 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक O\n- कॅपॅसिटी 1500 ml\nमिल्टन 1500 मला कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nब्रीझ 2 2 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.2 L\nओन्डरचे सिरॅमिडे 20 कमी विथ ग्लास लीड बी चे सांजी\n- कॅपॅसिटी 2.25 L\nहि लुक्सने मेलॅमीने ओव्हल सर्विंग डिन्नरवारे 1 L कॅस्सेरोळे\n- कॅपॅसिटी 1 L\nकेल्लो 2 5 L कॅस्सेरोळे रेड पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.5 L\nनापास मॅग्नोलिया 1500 मला कॅस्सेरोळे ब्लू व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nनापास मॅग्नोलिया 1500 मला कॅस्सेरोळे व्हाईट ब्राउन पॅक O\n- कॅपॅसिटी 1500 ml\nप्रीति स्टेनलेस स्टील होत पॉट 2 5 L कॅस्सेरोळे स्टील\n- कॅपॅसिटी 2.5 L\nकेल्लो चे 2 5 L कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2.5 L\nकेल्लो अल्ट्रा 1500 मला कॅस्सेरोळे व्हाईट पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो ट्रॅव्हलमते 1500 मला कॅस्सेरोळे ब्लू पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो चे 1 5 L कॅस्सेरोळे ग्रीन पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1.5 L\nकेल्लो अल्ट्रा 2 85 L कॅस्सेरोळे सेट ब्लू पॅक ऑफ 3\n- कॅपॅसिटी 2.85 L\nनापास ग्लीम्मेर ट्वीन 1500 मला कॅस्सेरोळे सेट ब्राउन पॅक\n- कॅपॅसिटी 1500 ml\nडेसिओ दव बेल्ली 2 L कॅस्सेरोळे सिल्वर ब्लॅक पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2 L\nपाल्मलीने 1 2 L कॅस्सेरोळे सिल्वर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1.2 L\n* 80% संधी किंमत प��ढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/silver+casseroles-price-list.html", "date_download": "2018-11-17T03:00:48Z", "digest": "sha1:F6YOXSABTCSVCEBRUL55JGTJLLDFQC2O", "length": 14577, "nlines": 325, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सिल्वर कॅस्सेरोल्स किंमत India मध्ये 17 Nov 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 सिल्वर कॅस्सेरोल्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसिल्वर कॅस्सेरोल्स दर India मध्ये 17 November 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 8 एकूण सिल्वर कॅस्सेरोल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन मिल्टन 1000 मला 1500 मला 2000 मला कॅस्सेरोळे सेट सिल्वर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Homeshop18, Naaptol, Indiatimes, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सिल्वर कॅस्सेरोल्स\nकिंमत सिल्वर कॅस्सेरोल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मिल्टन 1000 मला 1500 मला 2000 मला कॅस्सेरोळे सेट सिल्वर Rs. 3,195 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.549 येथे आपल्याला मिल्टन 1200 मला कॅस्सेरोळे सिल्वर पॅक ऑफ 1 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 8 उत्���ादने\n5 ल अँड दाबावे\nबम स्टेनलेस स्टील 10000 10 L कॅस्सेरोळे सिल्वर पॅक O\n- कॅपॅसिटी 10 L\nपाल्मलीने 1 2 L कॅस्सेरोळे सिल्वर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1.2 L\nमिल्टन त्रुम्फ जर गिफ्ट सेट 850 मला 500 मला 1500 मला केस\nमिल्टन 1000 मला 1500 मला 2000 मला कॅस्सेरोळे सेट सिल्वर\nमिल्टन 2000 मला कॅस्सेरोळे सिल्वर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2000 ml\nमिल्टन 1 L कॅस्सेरोळे सिल्वर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1 L\nमिल्टन 600 मला 1200 मला 2000 मला कॅस्सेरोळे सेट सिल्वर\nमिल्टन 1200 मला कॅस्सेरोळे सिल्वर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1200 ml\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/judges-speaking-out-at-press-conference-low-point-in-constitutional-history-279641.html", "date_download": "2018-11-17T03:17:43Z", "digest": "sha1:6KATYK7NW3QQ5QICJWLKBIBSZYT6Q63D", "length": 16259, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्या कुणी म्हणू नये आम्ही आत्मा विकला म्हणून देशासमोर आलो, न्यायमूर्तींचं रोखठोक पत्र", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्र��च्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nउद्या कुणी म्हणू नये आम्ही आत्मा विकला म्हणून देशासमोर आलो, न्यायमूर्तींचं रोखठोक पत्र\nआम्ही चार जण सरन्यायाधीशांकडे गेलो. त्यांना विनंती केली की, काही गोष्टी व्यवस्थित होत नाहीयत. त्यामुळे त्यात लक्ष घालायला हवं. पण दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश विनंती करत असतानाही त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही.\n12 जानेवारी : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले.\nया पत्रकार परिषदेत न्यायमूर्तींनी एक पत्रक प्रसिद्ध केलं. यात त्यांनी म्हटलंय. \"देशातल्या इतिहासातला ही असाधारण घटना आहे. ही पत्रकार परिषद घेताना आम्हाला आनंद होत नाहीये. पण सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाचं कामकाज नीट होत नाहीये. गेल्या काही महिन्यांत काही गोष्टी घडल्या त्या योग्य नव्हत्या असा आरोपच न्यायमूर्तींनी केला.\nतसंच एक जबाबदारी म्हणून आमच्यासारख्या ज्येष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना काही गोष्टी योग्य होत नसल्याचं आणि त्यावर उपायांची गरज असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही. ही व्यवस्था टिकल्याशिवाय कोणत्याही देशातली लोकशाही व्यवस्था टिकणार नाही. सुदृढ लोकशाहीसाठी त्या देशातली न्यायव्यवस्था स्वायत्त असणं गरजेचं असतं असं ठाम मतही त्यांनी व्यक्त केलं.\nआम्ही चार जण सरन्यायाधीशांकडे गेलो. त्यांना विनंती केली की, काही गोष्टी व्यवस्थित होत नाहीयत. त्यामुळे त्यात लक्ष घालायला हवं. पण दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश विनंती करत असतानाही त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही. त्यामुळे आम्हाला देशासमोर यावं लागलं. 20 वर्षांनंतर असं कुणी म्हणायला नको की आमच्यासारख्या ज्येष्ठ न्यायाधीशांनी आपला आत्मा विकला होता. त्यामुळेच आम्ही हे सर्व देशातल्या लोकांसमोर माडलं.\nदरम्यान, देशाची माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेवर सडकून टीका केलीये. या सगळ्या प्रकरणांमुळे न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशी भीती त्यांनी बोलून दाखवलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #cjichelameswarcollegiumDipak Misraकुरियन जोसेफन्यायमूर्ती जे चेलमेश्वरन्यायमूर्ती मदन लोकूरन्यायमूर्ती रंजन गोगोईसरन्यायाधीश\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-125212.html", "date_download": "2018-11-17T02:41:03Z", "digest": "sha1:HQGQ66XBUYHUVVAGDPYQLJSMT4CGK5UI", "length": 14115, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "INS विक्रांत निघाली अखेरच्या 'प्रवासा'कडे !", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विव���हबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nINS विक्रांत निघाली अखेरच्या 'प्रवासा'कडे \n28 मे : ऐतिहासिक युद्धनौका आयएनएस विक्रांत आपल्या अखेरच्या प्रवासाकडे निघाली आहे. आयबी कॉर्पोरेशनने आयएनएस विक्रांतला दारुखाना डॉकमध्ये हलवलं आहे. दारुखाना डॉकमध्ये जहाज तोडणी केली जाते. आयबी कॉर्पोरेशनने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला धक्का न पोहोचवता विक्रांत नेव्हल डॉकमधून हलवण्याची परवानगी मिळवली आहे.\nमात्र शिवसेनेनं याला कडाडून विरोध केला आहे. नेव्हल डॉकयार्डसमोर शिवसेनेनं आज बुधवारी ठिय्या आंदोलन केलं. सेनेचे नवनिर्वाचित खासदार राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. सेनेच्या आंदोलनाची दखल घेऊन नौदलांच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र विक्रांत वाचलीच पाहिजे अशी भूमिका सेना नेत्यांनी घेतली.\nपावसाळा सुरू होण्यापूर्वी विक्रांतला टग बोटीच्या साहाय्याने नेव्हल डॉक येथून मुंबईतल्या दारुखाना इथं हलवलं आहे. सुप्रीम कोर्टाने विक्रांत या युद्धनौकेला आहे त्या स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत परंतू विक्रांतला आयबीने 60 कोटी रुपयांनी लिलावात विकत घेतलं होतं. आयबीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला धक्का न पोहचावता विक्रांत ज्या नेव्हल डॉकमध्ये आहे त्या ठिकाणाहून अन्यत्र नेण्याची परवानगी मिळवलीय. दारुखाना डॉकमध्ये विक्रांतला तोडण्यात येईल. विक्रांत युद्धनौका वाचवावी यासाठी सेनेकडून अखेरचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संरक्षण मंत्री अरुण जेटलींची भेट घेणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आण���\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 1971 ind pak war1971 च्या युद्धात60 croresautionsib companyins vikrantins vikrant museumINS विक्रांतINS विक्रांत दारुखाना डॉकINS विक्रांत लिलावopposeअरविंद सावंतआयबी कॉर्पोरेशनराहुल शेवाळे\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/faq", "date_download": "2018-11-17T03:30:21Z", "digest": "sha1:ZKEO2G7CFC44MCN7CKNCH2SLTYLXNJ2U", "length": 5530, "nlines": 136, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "नेहेमीचे प्रश्न | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\n1 प्रोफाइल तयार करणे - नेहमीचे प्रश्न\n2 नवीन महाजीएसटी वेबसाईट बद्दल नेहमीचे प्रश्न\n3 व्यवसाय कर कायद्यासंबंधी विचारले जाणारे नेहेमीचे प्रश्न.\n4 जीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nई - कर भरणा\n19 वस्तू व सेवा कर नोंदणी\nमाहितीच्या अधिकारातील नेहमीचे प्रश्न\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/interview-preparation/", "date_download": "2018-11-17T02:10:02Z", "digest": "sha1:RQZCWYPWRDZPPNO7AGAQOJ2TTJFHVZKL", "length": 7469, "nlines": 99, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "interview preparation – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nमुलाखतीची तयारी—महसुल प्रशासनातील काही संकल्पना\nमुलाखतीची तयारी—महसुल प्रशासनातील काही संकल्पना १)७/१२ उतारा म्हणजे काय२)पैसेवारी कसी काढतात३)६ बंडल पद्धती काय आहे४)महसूल अधिकारी कार्ये५)माहितीचा अधिकार नांदेड चे तत्कालीन जिल्हाधिकारी मा.श्री शिखर परदेशी सर I.A.S. यांनी महसुल प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी ‘तलाठी मार्गदर्शिका’ आणि ‘महसूल अधिकारी आणि कर्मचारी मार्गदर्शिका’ तयार केल्या आहेत.त्यातील मुलाखतीला वरील महत्वाच्या उत्तरासाठी त्यातील काही भाग घेतला आहे.तर नक्कीच मुलाखतीला याचा फायदा होईल.सर्वाना शुभेच्छा.खाली लिंक …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-17T02:14:53Z", "digest": "sha1:5I5VHGELOBIGXZF25UIBVAC3MG72HYP5", "length": 6635, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राणी रामपाल भारताची ध्वजधारक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराणी रामपाल भारताची ध्वजधारक\nजकार्ता – गेल्या 14 दिवसांपासून सुरु असलेला आशियाई स्पर्धांच्या खेळांचा थरार संपला. आज आशियाई स्पर्धांचा शेवट होणार असून स्पर्धेच्या समारोपा प्रसंगी होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय संघाची ध्वजधारक होण्याचा मान भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालला दिला गेला आहे अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रायांनी दिली आहे.\nराणी रामपालने भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करताना स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करुन दिली आहे.18 व्या आशियाई स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक म्हणून दिसला होता. भारतीय ऑलिम्पिक संघाचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनीच त्याच्या निवडीची घोषणा केली होती. याआधी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत हा मान पीव्ही सिंधूला मिळाला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“डब्लूटीओ’मधून बाहेर पडायची ट्रम्प यांची धमकी\nNext articleयुवा मोरया सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण संपन्न\n‘पृथ्वी शॉ’ आणि ‘हनुमा विहारी’ची चमकदार कामगिरी\nमितालीने टाकले ‘विराट-रोहित’ला मागे\nभारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nसुनील-मिकू जोडीमुळे बेंगळुरू एफसीचा धडाका\nसिंधू, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात\nअर्णव पापरकर, इकराजू कनूमुरी यांना दुहेरी मुकुटाची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5567632191393938275", "date_download": "2018-11-17T02:31:41Z", "digest": "sha1:WVXFDYBT6FA5PONIH6DYKUWCB4XN6YKD", "length": 3903, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nधवलक्रांतीच्या माध्यमातून भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सालाना २४००० कोटी रुपयांची भर त्या दहा वर्षांत पडत गेली. एवढं उज्ज्वल यश जगात कोणत्याही विकासयोजनेला साध्य झालेलं नाही, हे या योजनेचे सर्वेसर्वा वर्गीस कुरियन यांनी त्यांच्या ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/france-gave-explaination-on-rafale-deal-1428.html", "date_download": "2018-11-17T02:21:15Z", "digest": "sha1:G7EAHFR5HZUC6KWCDISZMMZNFCDNS2JC", "length": 24405, "nlines": 167, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राफेल कराराबाबत फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खळबळजनक खुलाश्यानंतर फ्रान्स सरकारने दिले हे स्पष्टीकरण | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाह��ांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nराफेल कराराबाबत फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खळबळजनक खुलाश्यानं��र फ्रान्स सरकारने दिले हे स्पष्टीकरण\nराफेल डीलमुळे सध्या देशातील वातावरण तापलेले असताना, फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या वक्तव्याने त्यात अजून एक ठिणगी पडलेली होती. ओलांद यांनी फ्रान्समधील एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, ‘राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात डसॉल्ट एव्हिएशन कंपनीचा ऑफसेट भागीदार म्हणून भारताकडूनच रिलायन्सचे नाव सुचवण्यात आले होते. भारत सरकारने स्वतः आमच्याकडे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीशी व्यवहार करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता.’ असा खळबळजनक खुलासा केला होता.\nया खुलाश्यानंतर मोदी सरकार चांगलेच अडचणी आले होते. सरकारवर चहूबाजूंनी टीका होत होती. याचे पडसाद फ्रान्समध्येही उमटले आणि याबाबत फ्रान्स सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फ्रान्स सरकारने दिलेल्या माहितीनुसार राफेलच्या निर्मितीसाठी भारतीय भागीदार कंपनी निवडण्यामध्ये फ्रान्स सरकारचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. राफेलसाठी भारतीय भागीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य फ्रान्समधील कंपन्यांना आहे. त्यामुळे रिलायन्सची निवड ही आमच्या कंपनीने केली आहे, असे स्पष्टीकरण फ्रान्सने दिले आहे. तसेच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीनेदेखील रिलायन्ससोबत सौदा करणे हा आमचा निर्णय होता. हा करार अत्यंत खासगी असून सरकारशी याचे काहीही देणेघेणे नाही, यासाठी भारत सरकारने कुठलीही शिफारस केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nभारत सरकारने रिलायन्सचे नाव सुचविल्यानंतर, आमच्याकडे स्वतः दुसरी कंपनी निवडण्याचा कोणताही अधिकार नव्हता. डसॉल्ट कंपनीने त्यांच्याशी बोलणी केल्यानंतर, भारताने सुचवलेल्या या कंपनीशी आम्ही करार केल्याचे फ्रान्स्वा ओलांद यांनी सांगितले होते. मोदी सरकारने केलेल्या दाव्यांच्या पूर्णतः उलट हा खुलासा आहे. राफेल डील बाबत राहुल गांधी सातत्याने म्हणत आले आहेत की, मोदीजींनी आपल्या उद्योजक मित्राला लाभ व्हावा म्हणून 3 पट वाढीव किंमतीत हा राफेल सौदा केला आहे. तसेच अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठीच मोदी सरकारने सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) या व्यवहारातून बाद केले असल्याचा आरोपही काँग्रेस सातत्याने मोदी सरक���रवर करत आले आहे.\nओलांद यांच्या खुलाश्यानंतर राहुल गांधी यांनी तडक पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर तोंडसुख घेतले होते. पंतप्रधान मोदींनी कोणालाही कळू न देता बंद दरवाज्याआड स्वतः चर्चा करून राफेल करारात बदल केले. कर्जात बुडालेल्या अनिल अंबांनीच्या कंपनीला तारण्यासाठीच भारत सरकारने त्यांचे नाव सुचवले, पंतप्रधानांनी भारताचा विश्वासघात केला आहे. त्यांनी आपल्या सैनिकांच्या रक्ताचा अपमान केला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.\nयूपीएच्या कार्यकाळात डसॉल्ट आणि हिंदुस्तान एरोनॉटीक्समधील बोलनी फिसकटल्यानंतर मोदी सरकारच्या काळात हा सौदा रिलायन्स डिफेन्सला मिळाला होता. राफेल विमानाबाबत डसॉल्ट आणि रिलायन्समध्ये झालेल्या करारात सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता हा भाजप सरकारचा बचाव ओलांदे यांच्या वक्तव्याने खोटा ठरला होता.\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दावा केला होता की, एचएएल ही कंपनी राफेल विमाने बनवण्याबाबत अनेक तांत्रिक बाबतीत सक्षम नाही. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार सितारामन यांच्यावर देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला होता.\nTags: अनिल अंबानी डसॉल्ट एव्हिएशन नरेंद्र मोदी राफेल करार रिलायन्स\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-comments-on-cracker-ban-in-maharashtra/", "date_download": "2018-11-17T03:02:35Z", "digest": "sha1:BE5VGSOREOI46UPZESFK4RC2U3VC5F5R", "length": 6807, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता फटाके फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का; राज ठाकरेंचा संतप्त सवाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआता फटाके फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का; राज ठाकरेंचा संतप्त सवाल\nटीम महाराष्ट्र देशा: कोर्टाने अतिरेक्यांना देशात बॉम्ब फोडू नका असे सांगितले पाहिजे, तसेच हिंदूंच्या सणावरच बंदी का आणली जाते म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या गाजत असलेल्या फटाके बंदीच्या वादावर टीका केली आहे. तसेच असच झाल तर आता फटाके फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.\nनागरिकांनी दरवेळी प्रमाणे दिवाळी साजरी करावी . मात्र ज्याठिकाणी जेष्ठ नागरीक असतील अशा ठिकाणी फटाके वाजवताना काळजी घेण्याचा सल्ला देखील राज ठाकरे यांनी दिला आहे. परंपरेनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांवर अशा प्रकारे बंधने येवू लागली तर सगळेच सण कायमचे बंद करा अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nटीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vinod-tawade-declared-interest-test-result-of-10th-standard-studen/", "date_download": "2018-11-17T02:39:37Z", "digest": "sha1:RKCNZG7TB444OGAA7L6JAJRQ2DE4EC5I", "length": 7916, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दहावीच्या कलचाचणीचे निकाल जाहीर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदहावीच्या कलचाचणीचे निकाल जाहीर\nमुंबई – दहावीच्या परिक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. 2018 मध्ये 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. यावर्षी वाणिज्य म्हणजेच कॉमर्स विभागाकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक दिसून आला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.\nया कल चाचणीच्या निकषानुसार दहावीनंतर २१ टक्के मुलांना वाणिज्य क्षेत्रात तर १२ टक्के मुलांना आरोग्य व विज्ञान क्षेत्रात जायचे आहे,या कलचाचणीचा सविस्तर अहवाल www.mahacareermitra .in वर उपलब्ध असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.\nही कल चाचणी विद्यार्थ्यांचे ७ प्रमुख क्षेत्रातील कल परीक्षण करते. २०१७ च्या कल चाचणी अहवालानुसार विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा ललितकला म्हणजेच फाईन आर्टस् क्षेत्रात सर्वाधिक दिसून आला होता. तर या वर्षी २०१८ मध्ये वाणिज्य मध्ये सर्वाधिक कल दिसून येत आहे.शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने २०१६ पासून राज्य शासनाच्या १० वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्यात आला. ज्याअंतर्गत या मुलांचा कल ओळखू शकणारी कल चाचणी घेण्यात येते असंही यावेळी तावडे यांनी सांगितले.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n���ुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/arvin-grill-20l-ar-i20egd-price-pgfAr8.html", "date_download": "2018-11-17T02:40:47Z", "digest": "sha1:HA34KFMMIFRQLQWMIK4M7XRBOEGZXGKX", "length": 12629, "nlines": 302, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड\nपूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड\nवरील टेबल मध्ये पूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड किंमत ## आहे.\nपूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nक���ंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड दर नियमितपणे बदलते. कृपया पूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड वैशिष्ट्य\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर ग्रिल 1000 W\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर मिक्रोवावे 800 W\nनंबर ऑफ प्रीसेट मेनूस Auto Cook Menu\nवारीअबले कूकिंग पॉवर लेव्हल्स 5\n( 3605 पुनरावलोकने )\n( 202 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 313 पुनरावलोकने )\n( 265 पुनरावलोकने )\nपूर्वीं ग्रिल २०ल आर इ२०ईगड\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/Black-Dog-audiobook/index.php", "date_download": "2018-11-17T03:02:25Z", "digest": "sha1:WYGYECHIISTMGSTIOBVAUT7XTFCDUGOS", "length": 2461, "nlines": 51, "source_domain": "bookhungama.com", "title": "Black Dog", "raw_content": "\nब्लॅक डॉग - मराठी नाटक\nब्लॅक डॉग - मराठी नाटक -\nसेक्स काय, प्रेम काय, बदला काय किंवा अजून लग्न, नोकरी, धर्म, जात, नवरा, बायको, आई वडील काय..... आपण आपल्या सोईसाठी, समाधानासाठी बनवलेली खेळणी आहेत रे ही..... कारण आपल्याला माहितीय की या सगळ्यांशिवाय आपण जगू शकत नाही आणि इथे कोणालाच मरायचं नसतं.... शंभर शंभर वर्षंही असेच रेटत जगतील आणि तेव्हाही बोळक्या तोंडानं यशस्वी जीवनाची शंभर रहस्यं सांगतील.... च्यायला, त्यातलं एकच रहस्य खरं.... मी मेलो नाही म्हणून शंभर वर्षं जगलो.... बास, संपला विषय..... बाकीची सगळी फक्त निरर्थक पोपटपंची....\nनक्की ऐका - ऑडिओबुक\nनाटक: ब्लॅक डॉग लेखक: अक्षय संत\nकलाकार: दिमित्री, शिवानी सोनार आणि नितीश घारे\nRent Book: ब्लॅक डॉग - मराठी नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://samatol.org/Encyc/2017/2/2/Samatol-Mitra-Mahotsav.aspx", "date_download": "2018-11-17T03:31:05Z", "digest": "sha1:XMOO57IXIR56IWZSDQ675PEBGHRAKN3H", "length": 4070, "nlines": 35, "source_domain": "samatol.org", "title": "Samatol Mitra Mahotsav Celebration on 30/1/17", "raw_content": "\nसमतोल फांऊडेशनचा कामाचा विस्तार व अडचणीत असणाऱ्या मुलांना होणारी मदत बघता जास्तीत जास्त लोकांपर्यंत कार्य जावे जनसहभाग वाढवा म्हणून समतोल मित्र संकल्पना पुढे आली.यासाठी समतोल परिवाराने,ठाणे,मुंबई,भुसावळ, जळगाव,संभाजी नगर, पुणे येथे समतोल मित्र बनवले आहेत. या मित्रांना समतोल कार्याची सविस्तर माहिती मिळावीव त्यांनी प्रत्यक्षात काम पाहावे असा कार्यक्रम करण्याचे ठरविले.\nयाची सुरुवात म्हणून समतोल या मुलांसाठी मनपरिवर्तन शिबीर घेत असते हे शिबीर हिंदू सेवा संघ मामणोली येथे चालते.\nमामणोली गावातील समतोल मित्र नेहमीच मदत करतात परंतु महिलांचाही यात समावेश असावा त्यांनी प्रत्यक्ष काम पाहावे म्हणून हळदीकुंकू कार्यक्रम,शालेय मुलांचा सहभाग,वनवासी महिलांचे खेळ,गाणी असे एकत्रित कार्यक्रम ठरवून ३० जानेवारीला आम्ही समतोल मित्र महोत्सव भरवला.\nशिबिरातील मुले = २५\nशालेय मुले = ६०\nवनवासी महिला = १०\nसमतोल मित्र = २०\nअसे एकूण = १५० च्या आसपास संख्या सहभागी झाल्या.अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटकाचा कार्यक्रम इथल्या महिलानी पाहावा हा त्यामागे उद्देश होता.\nमुलांसाठी दिव्यांग मुलांचा संगीतमय कार्यक्रम केला.आमचे सहकारी एस.हरिहरन यांचा कार्यक्रमात वाढदिवस साजरा करत त्यांनी समतोल मित्र जास्त प्रमाणात करण्यासाठी विशेष सहकार्य म्हणून निधी उपलब्ध करू असे आश्वासन दिले. असे महोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी साजरे करत समाज बालप्रेमी बनवण्याचे प्रयत्न समतोल सातत्याने करीत राहील.\nए शक्त्या चल पळ पायात वान्हा नको घालू पळ लवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/gita/avgita/avgita15.htm", "date_download": "2018-11-17T02:53:52Z", "digest": "sha1:6XWUGB3PI5UQCTQGAABYJEMIS44R4GWH", "length": 88237, "nlines": 182, "source_domain": "satsangdhara.net", "title": "सत्संगधारा - अष्टावक्रगीता", "raw_content": "\nभोगांची अभिलाषा असणाऱ्यांसाठी हा तत्त्वबोध त्याज्य आहे.\nआजीवमपि जिज्ञासुः परस्तत्र विमुह्यति ॥ १ ॥\nअनुवाद - अष्टवक्र स्वामींना विश्वास वटू लागला की राजा जनकाला भ्रांती झाली नसून खरोखरीच आत्म-बोध झाला आहे. म्हणून या आत्मज्ञानाचे समर्थन करीत मुनीश्रेष्ठ म्हणतात - सात्विक बुद्धिचा पुरुष थोड्याश्या उपदेशाने कृतार्थ (आत्मज्ञानी) होतो. असत्य बुद्धिचा पुरुष आजीवन ज्ञानासाठी -उत्सुक (जिज्ञासु) असूनही तो केवळ भोगांच्या मोहातच अडकून रहातो. (ज्ञानी होत नाही.)\nविवेचन - राजा जनकाला झालेल्या आत्मज्ञानाची पुष्टी करण्यासाठी पुन्हा उपदेश करीत मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी या सुत्रात सांगतात की सात्विक बुद्धिच्या पुरुषाचे अंतःकरण शुद्ध असते. त्यामुळे अल्पशा उपदेशाने त्याला आत्मज्ञान होते. पण वासनायुक्त, राग-द्वेष, अहंकार, लोभ, घृणा यांनी ज्याचे अंतःकरण भरले आहे, त्यांचे नशिबी मनाचे विकार व मोहच येणार. त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होण्यातच अनेक जन्म खर्च होतात. म्हणून असत्य बुद्धिचा माणूस ज्ञानासाठी आयुष्यभर उत्सुक असूनही मोहामुळे आत्मज्ञानापासून वंचितच रहातो. त्याची जिज्ञासा केवळ बौद्धिक स्तरावरची असते. तो धर्म व अध्यात्म यांचे ज्ञानसुद्धा बौद्धिक पातळीवर करून घेऊ इच्छितो. बौद्धिक आकलन पद्धतीत तर्क-कुतर्क-वितर्क निर्माण होतात. काही अन्य क्षेत्रातल्या माहितीच्या आधारावर असा मनुष्य अध्यात्मात कुठे विरोध शोधून काढतो तर कुठे साम्य शोधतो. याप्रमाणे अध्यात्म जे आत्म्याचे बोध करून देणारे शास्त्र आहे त्यातील सत्यसुद्धा तो बुद्धिच्या आधाराने शोधत असल्याने व बुद्धि ही भेद निर्माण करणारी असल्यामुळे तो पंडित होऊ शकतो, पण ज्ञानी बनू शकत नाही. बौद्धिक करामती व त्या पातळीवरील माहितीचाच त्याला अपार मोह होतो. ज्यामुळे सत्याच्या उपलब्धिपासून तो दूर रहातो. हे आध्यात्मशास्त्राचे ज्ञान बुद्धिनिरपेक्ष आहे. हा तर त्या परमचैतन्याचा अनुभव आहे व तो फक्त ध्यानाद्वारे, समाधीद्वारे किंवा बोधामुळे प्राप्त होतो. काही अन्य पद्धतीसुद्धा आहेत पण या सर्व पद्धतीची एक महत्त्वाची पूर्वशर्त आहे व ती म्हणजे अंतःक्तण सात्विक असणे, निर्मळ असणे. मुमुक्षु व्यक्तिच ह्या ज्ञानप्राप्तीसाठी लायक असते, केवळ जिज्ञासु नव्हे. आत्मज्ञान काही केवळ साधना नाही. अज्ञानाचे जे आवरण आहे ते काढून टाकण्याची गरज आहे व त्यासाठीच फार वेळ लागतो. ह्याच अज्ञानामुळे बुद्धिची स्थिरता होऊ शकत नाही. साधनेद्वारा केवळ सत्व-बुद्धि प्राप्त होते. त्यानंतर गुरूच्या उपदेशाने तत्वबोध होतो. हेच साधनेचे व तत्वबोधाच्या प्राप्तीचे रहस्य आहे.\nमोक्षो विषयवैरस्यं बन्धो वैषयिको रसः \nएतावदेव विज्ञानं यथेच्छसि तथा कुरु ॥ २ ॥\nअनुवाद - 'विषयांबद्दल अनासक्त होणे हाच मोक्ष आहे. विषयांत स्वारस्य हेच बंधन आहे. एवढेच विज्ञान आहे. तु इच्छा असेल तसे कर.'\nविवेचन - तत्वबोधाचा उपदेश लायकी संपादन केलेल्या शिध्यालाच द्यायचा असतो. अधिकार नसलेल्या व लायकी नसलेल्याला हा उपदेश केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. उपदेश घेण्यास पात्र कोण आहे. ह्याचे स्पष्टीकरण या आधीच्या सुत्रात मुनीश्रेष्ठ अष्टवक्राने केले आहे की ज्याची बुद्धि सत्वयुक्त व निर्मळ आहे तोच या ज्ञानाचा अधिकारी आहे, अन्य कुणी नव्हे. सात्विक बुद्धिची व्यक्तिच ह्या उपदेशाचा अर्थ जाणून तो आत्मसात करू शकते. तोच उत्तम व सर्वश्रेष्टरित्या हा उपदेश स्वीकारू शकतो. चित्ताची शून्यावस्थाच माणसाला स्वीकार करण्यास योग्य पात्रता प्रदान करते. स्वच्छ कांचेतच उत्तम प्रतिबिंब दिसू शकते. पात्रतेची परीक्षा गुरू स्वतः करतो. शिष्य आपल्या पात्रतेचा कधी दावा करत नाही. मी एवढे तप केले आहे, मी एवढे उपवास केले आहे मी जग सोडून दिले आहे, विवस्त्र राहीलो आहे, एवढ्या वेळी गायत्री मंत्राचे उच्चारण केले आहे, एवढे तास रोज उपासना केली, एवढे दान केले, एवढा त्याग केला असे शिष्य कधीच म्हणत नाही. \"ह्या कारणांमुळे मी या उपदेशाला पात्र झालो आहे, मला उपदेश द्या\" असे म्हणत नाही. जर शिष्याने पात्रता संपादन केली असेल तर गुरू तो ओळखून त्या सत्वबुद्धिच्या शिष्याला ज्याप्रमाणे अष्टवक्र स्वामींनी जनकाला दिला त्याप्रमाणे उपदेश देतो. जर राजा जनकाची मानसभूमी आधी तयार झालेली नसती तर मुनीश्रेष्ठ अष्टवक्राने त्यास हा तत्वबोध कधीच सांगितला नसता. मग त्यांनी राजा जनकाला साधना करण्यास सांगितले असते, मंत्र-जप करण्यास सांगितले असते, अष्टांग योग सांगितला असता, उपासना सांगितली असती पण राजा जनकाला त्याची आवश्यकता नव्हती. राजा जनकाची मानसिक भूमी आधीपासूनच तयार होती म्हणून उपदेश करताच तत्क्षणी घटना घडली व जनक राजास आत्मज्ञान प्राप्त झाले. अष्टवक्राने नंतर वेगवेगळे प्रश्न विचारू त्याची परीक्षा घेतली व राजा जनकास खरोखरीच आत्मान प्राप्त झाले असल्याची खात्री करून घेतली. आता या प्रकरणात गुरू दिक्षान्त स्वरूपात आशिर्वादात्मक प्रवचन करीत आहेत की तुला आत्ममान झाले, तू मुक्त झालास, आता तू सुखाने रहा. अल्प शब्दात उपदेशाचे सार सांगून टाकले. असा उच्च तत्वज्ञानाने परिपूर्ण असणारा गुरू-शिष्याचा संवाद अध्यात्माचे क्षेत्रात अद्वितीय आहे. अष्टवक्राचे सूत्र हे साधना सूत्र नसून सिद्धी प्राप्त झाल्यानंतरचा अंतिम उपदेश आहे, तो आरंभ नसून दिक्षांत आहे.\nअष्टवक्र मुनी महाराज सांगतात की मोक्ष ही काही वस्तू नाही किंवा एखादे ठिकाण नाही की जेथे पोहचता येते. कोणत्याही प्रकारचा भोग नाही, कोणताही आनंद देईल असा रस नाही. ह्याची कोणतीच साधना नाही, ह्याची कोणतीच उपासना नाही, न तो स्वर्गात आहे न तो तपश्चर्येच्या शिलाखंडावर, विषय वासनातून पूर्णपणे विरक्त होणे हाच मोक्ष आहे. विषयांचे ज्याला स्वारस्य आहे त्याचेसाठी सारे जग अस्तित्वात आहे. त्याचे कारण मन आहे. म्हणून मनच बंधनाचे व मुक्तिचे कारण आहे. हे मन जेव्हा विषयसुखात आसक्त होते तेव्हा बंधन आहे व ते या जगाचे असले तरी त्याचे कारण मन आहे. उपनिषदात सांगितले आहे की, \"मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः\" हे मनच मनुष्याच्या बंधनाचे व मुक्तिचे पहिले व शेवटचे मूलकारण आहे. हे मन जेंव्हा विषयसुखातून विरक्त होते तेंव्हा मुक्ति मिळते. जग बंधन नाही. जगात रहाणे, खाणे-पिणे, उठणे-बसणे वा अन्य व्यवहार करणे बंधन नाही. परंतु त्यात स्वारस्य घेणे, आसक्ति बाळगणे हे बंधन आहे. अष्टावक्र म्हणतात की हे एवढेच सर्व उपदेशाचे विज्ञानरूपी सार आहे. म्हणून हे जनका, तुला आता विरक्तिमुळे मोक्ष-प्राप्ती झाली आहे. आता तूला जसे हवे तसे कर. आता तुझ्यासाठी या जगात आसक्तिचा कोणताच विषय उरलेला नाही. बीजच नाहीसे झाले आता आसक्तिची शक्यताच उरलेली नाही. शरीरावर राख फासल्याने, यज्ञ-धूनी पेटविल्याने, जगाला शाप दिल्याने, शरीराला कष्ट दिल्याने, उपवास करण्याने, जेवतांना कडूनिंबाची पाने खाल्याने विषयांबद्दल विरक्ति निर्माण होत नाही. त्याचा मोक्षाशी काही संबंध नाही.\nकरोति तत्वबोधोऽयमतस्त्यक्तो बुभुक्षुभिः ॥ ३ ॥\nअनुवाद - हा तत्व बोध वाचाळ बडबड्या माणसाला मुके करून टाकतो, बुद्धिमान पुरूषाला जड करून टाकतो व महाउद्योगी माणसाला आळशी करून टाकतो. म्हणून भोगाची अभिलाषा असणाऱ्यांकरिता हा बोध त्याज्य आहे.\nविवेचन - भोग आणि मोक्ष या दोन परस्पर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या वाटा आहेत. संसार आहे, भोग व त्यात विरसता-विरक्ति म्हणजे मोक्ष. दोघांच्या मधोमध मन उभे आहे, ते कधी कधी भोगाकडे आकर्षित होते तर कधी मोक्षाकडे आकर्षित होते. दोन्ही दिशां���ा ते एकाच वेळी जाऊ शकत नाही. भोगांत स्वारस्य घेणे, त्यात आसक्ति असणे, सकाम आणि उद्देश ठेऊन, व फळाच्या आशेने काम करणे म्हणजे संसारात गुरफटून आहे. म्हणून ज्याला भोगात स्वारस्य आहे, विषय वासनांत रस आहे त्याच्यासाठी केवळ मुक्तिसाठीच असलेला हा तत्त्व-बोध त्याज्यच आहे. कारण मुक्ति मिळत काहीच नाही उलट जे भौतिक, ऐहिक आहे ते सर्व सुटून जाते. संसारात मग त्याला काहीच रस उरत नाही. म्हणून त्याचे मन पुन्हा विषय भोगांकडे वळेल व त्यामुळे त्याचा अधःपात होईल. अशी व्यक्ति न घरी सुखी होते न घराबाहेर कुठे जंगलात, मंदिरात सुखी होते. तो ढोंगी व भ्रष्ट होऊन जाईल. भोगाची इच्छा असणारा वाचाळ असेल, बुद्धिमान असेल, महान उद्योगी पुरूष असेल परंतु आत्मज्ञान झाल्यावर तो मौन होतो, बोलण्यातली रूचीच कमी होते. कार्याचे प्रति तो उदास होतो, जड व आळशी होतो. मनाची सर्व शक्ति चैतन्याकडे वळते व त्या चैतन्य बोधामुळे त्याचे या जगाशी असणारे भावबंध तुटून जातात. म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की ज्याला विषयवासना भोगात स्वारस्य आहे, जो बुद्धिमान व पंडित आहे, अशा विद्वान माणसाला व ज्याला उद्योग व्यवसायाची आवड आहे, या साऱ्या ऐहिकक व लौकीक जगाबद्दल ज्याला ममत्व आहे त्याला मुक्तिचा वा मोक्षाचा उपदेश उपयोगी नाही. त्याच्यासाठी तो त्याज्यच आहे. हा उपदेश तर त्यांचेसाठी आहे ज्यांचा या जगाबद्दलचा प्रेमभाव संपला आहे, ज्याला भोगाची आसक्ति उरलेली नाही, जो संसाराबद्दल विरक्त आहे तोच या आत्मबोधाचा लाभ घेऊ शकतो.\nन त्वं देहो न ते देहो भोक्ता कर्ता न वा भवान् \nचिद्‌रूपोऽसि सदा साक्षी निरपेक्षः सुखं चर ॥ ४ ॥\nअनुवाद - तू शरीर नाहीस, आणि हे शरीरसुद्धा तुझे नाही. तू भोक्ता नाहीस व कर्तासुद्धा नाहीस. तू ते चेतन्यरूप आहेस, नित्य आहेस, साक्षी आहेस निरपेक्ष आहेस, तू सुखाने विहार कर.\nविवेचन - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र महाराज राजा जनकाला सांगतात की आत्मज्ञान झाल्यामुळे या जगातल्या वेगवेगळ्या विषयांबद्दल तुला आसक्ति उरलेली नाही. तुझ्यासाठी भोगांमधला रस आटला आहे. तु मुमुक्षु होतास व शुद्ध अंतःकरणाचा होतास म्हणून तुला त्वरीत आत्मबोध झाला. आता तू चैतन्यरूपी आत्म्यात विलिन झाला आहेस त्यामुळे तू म्हणजे शरीर नव्हे. शिवाय हे शरीर ही तुझे नाही, कारण आता तू फक्त आत्मा आहेस त्यामुळे नित्य आहेस, तू कर्ता न��हीस कारण आत्मा कर्ता नसतो, तू भोक्ता नाहीस कारण आत्मा भोक्ता नसतो, तू केवळ साक्षीपुरूष आहेस व निरपेक्ष आहेस. म्हणून तू आता सुखाने विहार कर.\nरागद्वेषौ मनोधर्मौ न मनस्ते कदाचन \nनिर्वकल्पोऽसि बोधात्मा निर्विकारः सुखं चर ॥ ५ ॥\nअनुवाद - राग व द्वेष हे मनाचे धर्म आहेत. तू कधीही मन देखील नाहीस. तु निर्विकल्प, निर्विकार, बोध-स्वरूप आत्मा आहेस. तू सुखाने विहार कर.\nविवेचन - शरीर, मन, बुद्धि, अहंकार हे सर्व प्रकृतीजन्य आहेत. त्या प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. आत्मा चैतन्यस्वरूप आहे व त्यामुळे शरीराचे, मनाचे, बुद्धिचे व अहंकाराचे गुणधर्म हे आत्म्याचे गुणधर्म होऊ शकत नाही.अष्टवक्र स्वामी सांगतात की तू आत्मज्ञानी आहेस त्यामुळे आत्मा हाच तुझा स्वभाव आहे. तू त्याचप्रमाणे आचरण कर व सुखाने रहा. हे राग, द्वेष तर मनाचे धर्म आहेत, चैतन्याचे नाही; म्हणून ते तुझे धर्म नाहीच कारण तू मन नाहीस. तू आत्मरूप आहेस व आत्मा निर्विकल्प, निर्विकार व बोधस्वरूप आहे जो या सर्व जगाचा केवळ साक्षी आहे. म्हणून शरीर व मनाच्या दोषांपासून तू सर्वथा मुक्त आहेस.\nसर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि \nविज्ञाय निरहंकारो निर्ममस्त्वं सुखी भव ॥ ६ ॥\nअनुवाद - सर्व भूतांमध्ये (जीवांमध्ये) आत्म्याला व सर्व जीवांत आत्मा असल्याचे जाणून तू अहंकारशून्य व ममताशून्य आहेस, तू सुखी हो.\nविवेचन - संसारात अनेकत्वाचा' भास होतो. व्यक्ति, पशु, पक्षी, किटक, वनस्पती, जड-चेतन, ठोस, तरल, वायुरूप, द्रवरूप याप्रमाणे सर्व पदार्थ भिन्न भिन्न, वेगवेगळे असल्याचा भास होतो. हा भास हे केवळ मनाचे भ्रामक खेळ आहेत. मन नेहमीच विविधता व अनेकत्वच पाहते कारण त्याची दृष्टीच मर्यादित आहे. परंतु ही भिन्नता आत्म्याविषयी अज्ञान असल्यामुळेच जाणवते. ज्याने या आत्मतत्वाचे ज्ञान प्राप्त केले आहे त्याचा हा अनेकत्व विषयीचा भ्रम संपुष्टात येतो. तो हे जाणून घेतो की ही संपूर्ण सृष्टी फक्त एकाच आत्म्याचे रूप आहे. एकाच आत्म्याची ही वेगवेगळी रूपे आहेत. ह्या सर्वांच्या आत एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे दुधापासून शेकडो प्रकारच्या मिठाया तयार होतात त्याचप्रमाणे एकाच आत्म्याची ही हजारो रूपे आहेत. ह्या एकत्वाचे ज्ञान होणे म्हणजेच परम श्रेष्ठ ज्ञान होणे होय. अज्ञानी माणूस भिन्नताच ओळखतो व त्यामुळे त्याच्यात अहंकार व ममतेची भावना न��र्माण होते. राग-द्वेष, ईर्ष्या, लोभ-मोह या भावना निर्माण होतात. अष्टवक्रस्वामी म्हणतात की राजा जनक, तू जर आत्मरूप झाला आहेस त्यामुळे तू हे जाणून घेतले आहेस की सर्व पदार्थात मिळून आत्मा आहे व सर्व पदार्थात आत्मा आहे. दोन्ही अभिन्न आहेत. म्हणून तू अहंकार विरहित व ममताशून्य आहेस. आता तू सुखी हो. हे प्रतिपादन एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणेच आहे कारण वैज्ञानिक सुद्धा पदार्थ व विद्युतशक्ति यांना अभिन्न समजतात. पदार्थ हा उर्जा आहे व उर्जा हीच पदार्थ आहे. आध्यात्माची दृष्टी व विचारसुद्धा पूर्ण शास्त्रीय विचार आहे. ब्रह्म, ईश्वर, आत्मा व जग यांची याप्रमाणे एवढी वैज्ञानिक व्याख्या अन्य पंथ, धर्म व संप्रदाय करू शकलेले नाहीत.\nविश्व स्फुरति यत्रेदं तरंगा इव सागरे \nतत्वमेव न संदेहश्चिन्मूर्ते विज्वरो भव ॥ ७ ॥\nअनुवाद - हे जग एखाद्या तरंगाप्रमाणे ज्याच्यात निर्माण होते तो तूच आहेस यात शंका नाही. हे चैतन्यस्वरूपा, आता तू संतापविरहित हो.\nविवेचन - स्वामी अष्टवक्र महाराज सांगतात की ज्या प्रमाणे समुद्रात लाटा किंवा तरंग निर्माण होतात तरी त्या लाटा व समुद्र हे काही वेगळे नसतात. त्याचप्रमाणे तू आत्मा असल्याने महासमुद्रा सारखा आहेस ज्यात हे जग तरंगाप्रमाणे निर्माण झाले आहे. लाटा ज्याप्रमाणे अनित्य आहेत, निर्माण होतात व पुन्हा नाहीशा होतात परंतु त्यामुळे समुद्राला काहीच लाभ किंवा तोटा होत नाही, त्याचप्रमाणे हे जग आत्म्यातून निर्माण झाले आहे, ते लाटांप्रमाणे अनित्य आहे. ते निर्माण होते, नाहीसे होते पण त्याच्या या निर्माणाच्या व पुन्हा विलयाला जाण्याच्या प्रक्रियेमुळे आत्म्याला काहीच नफा-नुकसान होत नाही. कारण आत्मा हा समुद्राप्रमाणे नित्य आहे. जगातले सारे व्यवहार, सारे विषय, सारे भोग, अपेक्षा, आशा-निराशा, संयोग-वियोग हे सारे तरंगाप्रमाणे आहेत परंतु तू तरंग नाहीस तर महासमुद्र आहेस, यात शंका नाही. हे सत्य जाणून तू आता विकार-रहित, ज्वर-रहित, संताप-रहित हो. साऱ्या संतापाचे कारण केवळ हेच होते की तू स्वतःला समुद्रासारखा आत्मा न समजता लाटांप्रमाणे असणारे जग समजत होतास. ते तुझे अज्ञान होते. आता ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाल्याने हे अज्ञानातून निर्माण झालेले भ्रम नष्ट झालेत. आता तू संतापासारख्या सर्व विकारांपासून मोकळा हो.\nश्रद्धस्व तात श्रद्धस्व नात��र मोहं कुरुष्व भो \nज्ञानस्वरूपो भगवानात्मा त्वं प्रकृतेः परः ॥ ८ ॥\nअनुवाद - हे तात श्रद्धा धारण कर, श्रद्धावान हो श्रद्धा धारण कर, श्रद्धावान हो या जगाचा मोह करू नकोस या जगाचा मोह करू नकोस तू ज्ञानस्वरूप, भगवान स्वरूप आत्मा आहेस व प्रकृतीपेक्षा भिन्न आहेस.\nविवेचन - स्वामी अष्टवक्र पुन्हा सांगतात की तू या प्रकारे आत्मरूप झाला आहेस. म्हणून हे तात आता ह्याच सत्यावर नितांत श्रद्धा ठेव. ज्याला प्रत्यक्ष अनुभूती झालेली नाही, ज्याचे ज्ञान केवळ पुस्तकांवर अवलंबून आहे, तो अश्रद्धही होऊ शकतो कारण हे ज्ञान बुद्धि-निरपेक्ष असून तो स्वानुभूतिचाच विषय आहे. पण तुला तर तो अनुभव प्रत्यक्षच घेता आला आहे, त्यामुळे तू अश्रद्ध होण्याचा प्रश्नच नाही. हे जग भौतिक आहे, जड आहे व प्रकृतिजन्य आहे, तू आत्मा आहेस म्हणून ज्ञान-स्वरूप आहेस, भगवान स्वरूप आहेस त्यामुळे तू प्रकृतीपेक्षा वेगळा आहेस.\nगुणैः संवेष्टितो देहस्तिष्ठत्यायाति याति च \nआत्मा न गन्ता नागन्ता किमेनमनुशोचसि ॥ ९ ॥\nअनुवाद - हे गुणयुक्त शरीर जन्माला येते, रहाते व नाश पावते. परंतु हा आत्मा जन्म घेत नाही, (तो येत नाही) किंवा नाश पावत नाही (जात नाही) त्यामुळे शरीराचा तो काय विचार करायचा \nविवेचन - ज्या प्रकारे सोन्यापासून अनेक दागिने, अलंकार निर्माण होतात व कालांतराने नष्ट होतात, ज्याप्रकारे मातीपासून अनेक प्रकारचे घट तयार होतात व कालांतराने नाहीसे होतात, ज्याप्रकारे समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात व नाहीशा होतात, पण या सर्वात त्यांचे मूल पदार्थ कायम रहातात, त्याचप्रमाणे शरीर नष्ट झाले तरी मूलतत्त्व असणारा आत्मा कायम रहातो. विज्ञानसुद्धा हेच सांगते की पदार्थ अविनाशी आहेत, शक्ति अविनाशी आहे. पदार्थांचे रूपांतरण होते, शक्तिचे सुद्धा रूपांतरण होते परंतु ते स्वतः अविनाशी आहेत. शक्ति व पदार्थ यांचे एक दुसर्‍यात रूपांतरण होते. पदार्थाचे रूप विनाशी असते. पण पदार्थातील शक्ति नित्य व शाश्वत आहे, स्वयंभू आहे, शक्तिचा कधी नाश होत नाही.\nअध्यात्मात सुद्धा हेच सांगितले आहे की हे शरीर हे एक तात्पुरते रूप आहे व ते सत्व, रज, तम गुणांनी युक्त आहे. ह्या गुणांनी ते लिप्त आहे. हे शरीर जन्माला येते, काही काळ रहाते व नंतर नष्ट होते. ह्या शरीराला बालपण, तारूण्य व म्हातारपण येते. पण आत्मा मात्र नित्य आहे. त्याच्यात ह्या प्रकारचे गुण ही नसतात. तो जन्माला येत नाही, मरतही नाही, त्याची वाढ होत नाही व त्याचा क्षय होत नाही. हे शरीर नष्ट झाल्यावर आत्मा शिल्लकच रहातो व तो नवे शरीर धारण करतो. त्यामुळे या शरीराबद्दल चिंता ती काय करायची स्वतःला शरीर न मानता आत्मा मानून जन्माला येणाऱ्या व नाश पावणाऱ्या शरीराच्या स्थितीबद्दल विचार तो कसला करायचा स्वतःला शरीर न मानता आत्मा मानून जन्माला येणाऱ्या व नाश पावणाऱ्या शरीराच्या स्थितीबद्दल विचार तो कसला करायचा असा विचार अज्ञानीच करतात. जे या शरीरालाच सर्वस्व समजतात, शरीर नष्ट झाल्याने सर्व नष्ट होते असे मानतात. ते अज्ञानी होय. परंतु ज्ञानी या शरीराच्या विनाशाने कधीच दुःखी होत नाहीत.\nदेहस्तिष्ठतु कल्पान्तं गच्छत्वद्यैव वा पुनः \nक्व वृद्धिः क्व च वा हानिस्तव चिन्मात्ररूपिणः ॥ १० ॥\nअनुवाद - देह कल्पांतापर्यन्त टिको किंवा अगदी आताच नाश पावो, , तुझ्या चैतन्यरूपाची कुठे वृद्धि होते किंवा केव्हा नाश होतो \nविवेचन - मागील सूत्राच्या प्रतिपादनाच्या ओघातच स्वामी अष्टवक्र म्हणतात की, हा देह तर मरणधर्मी आहे. हा देह तर नष्ट होणारच आहे. हे शरीर मृत्यूपासून, नाशापासून वाचविण्याचा कोणताच उपाय नाही. रामाचा देहसुद्धा वाचू शकला नाही, कृष्णाचा देहसुद्धा वाचू शकला नाही, न संत महात्म्यांची शरीरे अमर झालीत न दुष्टात्म्यांची शरीरे अमर झालीत. न ज्ञानी माणसांचे देह टिकलेत न अज्ञानी माणसांचे देह टिकलेत. शरीराचा जन्म होणे, वाढ होणे व शेवटी क्षय होत होत मृत्यू होणे हा निसर्गाचा नियम असून त्याला अपवाद असा कुठेच नाही. हे ध्रुवाएवढे अढळ सत्य आहे की देह उशिरा किंवा लवकर पण नष्ट जरूर होणार. यात फरक पडत नाही. त्यामुळे तो काही चिंतनाचा विषय नाही. परंतु आत्मा मात्र चैतन्यरूप आहे व त्याची वाढ होत नाही, त्याचा क्षय होत नाही किंवा त्याचा मृत्यूही होत नाही. तो आहे तसाच राहणार. तू आत्मरूप असल्याने नित्य आहेस.\nउदेतु वास्तमायातु न ते वृद्धिर्न वा क्षतिः ॥ ११ ॥\nअनुवाद - तुझ्या विशाल व अन्तहीन (शेवट नसलेल्या) महासमुद्रात विश्वरूप तरंग आपल्या स्वभावानुसार निर्माण होतात व नाहीसे पावतात परंतु तुझी वृद्धी होत नाही किंवा नाश होत नाही.\nविवेचन - अष्टवक्र महाराज सांगतात की ज्या प्रमाणे विशाल महासागरात वाऱ्याच्या झोतामुळे व स्वभावामुळे अनेक लाटा नि���्माण होतात व नष्ट होतात पण तरीही त्यामुळे समुद्रात वाढ होत नाही किंवा घट होत नाही. ज्याप्रमाणे आकाशात अनेक प्रकारची वायूंची वादळे उठतात व शांत होतात पण त्यामुळे आकाशात फरक पडत नाही कारण आकाश अस्पर्शीत रहाते, त्याचप्रकारे तू आत्मारूपी महासमुद्र आहेस ज्यामधे हे विश्वरूपी तरंग निर्माण होतात व नष्ट होतात पण हा साक्षी आत्मा नेहमी अप्रभावित रहातो. जगाच्या वृद्धिमुळे वा नाशामुळे आत्म्याची वृद्धी किंवा नाश होत नाही.\nतात चिन्मात्ररूपोऽसि न ते भिन्नमिदं जगत् \nअतः कस्य कथं कुत्र हेयोपादेयकल्पना ॥ १२ ॥\nअनुवाद - हे तात तू चैतन्यरूप आहेस, तुझे जग तुझ्यापेक्षा वेगळे नाही. म्हणून हिन (अनुपयुक्त) आणि उपयुक्त अशा कल्पना कुणाच्या, कुठे व कशासाठी तू चैतन्यरूप आहेस, तुझे जग तुझ्यापेक्षा वेगळे नाही. म्हणून हिन (अनुपयुक्त) आणि उपयुक्त अशा कल्पना कुणाच्या, कुठे व कशासाठी (अशा कल्पना कधीही कुठेशी चैतन्यरूपी आत्म्याच्या नसतात)\nविवेचन - ही संपूर्ण सृष्टी एकावयवी (एकच शरीर असलेली) आहे. ही सृष्टी संयुक्त आहे, सलग आहे, अखंड आहे, तिची वाटणी किंवा तुकडे होऊ शकत नाही. ही सृष्टी चक्र असली तर तिचा मधला आस एकच आहे. तिचे केंद्र एकच आहे. विहिरी अनेक असल्या तरी त्या सर्वात एकाच जलप्रवाहाचे पाणी आहे. पदार्थ अनेक आहेत परंतु त्या सर्वांचे मूलतत्त्व असणारी उर्जा एकच आहे. हे मूलतत्त्व प्रत्येक पदार्थात वेगळे भासते. याचप्रमाणे आत्मा एक आहे ज्याच्या आसाच्या आधारावर हे शरीरचक्र सुरू आहे. जो शरीरात आत्मा आहे तोच विश्वात विश्वात्मा आहे. आत्म्यामुळे हे शरीर तर विश्वात्मामुळे विश्व चालते. म्हणून आत्मा, परमात्मा, ब्रह्म, सृष्टी जीव, जगत, जड, चेतन हे वेगवेगळे नसून त्या एकाच तत्त्वाची अभिव्यक्ति आहे. ते एकच चैतन्य वेगवेगळ्या रूपात प्रकट झाले आहे. आपल्या अहंकारामुळे ही भिन्नता जाणवते. ह्या अहंकारामुळेच आपण काही गोष्टी अनुपयुक्त (हीन) ठरवतो अ काही उपयुक्त ठरवतो, काही स्वीकारयोग्य तर काही त्याज्य समजतो, एकाला संसार (जग) म्हणतो तर परमात्म्याला वेगळे मानतो. लाभ-हानी, नफा-नुकसान, जीवन व मृत्यू याप्रमाणे असंख्य द्वंदाची कल्पना करतो ती सुद्धा या अहंकारामुळे. हे द्वंदच दुःखाला कारणीभूत होते. ह्या अहंकारामुळेच वासनेचा उदय होतो तसेच ही वासना म्हणजेच आपले जग झाले आहे. म्हणून अष्टावक्र स्वामी, राजा जनकाला उद्देशून म्हणतात की तू चैतन्यरूप आत्मा आहेस व तू जो आत्मा आहेस त्याच आत्म्याची हे जग सुद्धा अभिव्यक्ति आहे म्हणजेच हे जग तुझ्यापेक्षा वेगळे नाही. हे जग तू आहेस म्हणजेच या जगात जे जे आहे ते ते तूच आहेस. मग ह्यात काय स्वीकारायचे व काय टाकायचे याचा विचार होऊच शकत नाही. जेंव्हा मनुष्य स्वतःला सृष्टीपेक्षा वेगळे समजतो तेव्हाच अशा भिन्नतेचा विचार करता येईल. आत्म्याचे ज्ञानाचा अनुभव घेतल्यावर स्वीकारयोग्य व त्याज्य अशा कल्पना व्यर्थच. कारण एकाच शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपैकी कोणते स्वीकारणीय व कोणते अस्वीकारणीय म्हणायचे अशी कल्पना करणे म्हणजे मूढपणा आहे. अशी आत्मामय सृष्टी आहे. तिच्या वेगवेगळ्या अवयवांना चांगले किंवा वाईट म्हणणे उचित नाही. असा फरक करणे हे अज्ञानाचे व अहंकाराचे लक्षण आहे.\nएकस्मिन्नव्यये शान्ते चिदाकाशेऽमले त्वयि \nकुतो जन्म कुतः धर्मः कुतोऽहंकार एव च ॥ १३ ॥\nअनुवाद - निर्मल, अविनाशी, शांत व चैतन्यरूप आकाशात कुठला जन्म कोणते कर्म व कसला अहंकार (हे सर्व काहीच नाही).\nविवेचन - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी पुन्हा सांगतात की आत्मा निर्मळ आहे, निर्दोष आहे. त्याच्यात दोष असा कोणताच नाही. तो शुद्ध आहे, अविनाशी आहे, शांत आहे. त्यात कोणतेही भावनिक आंदोलन, तरंग निर्माण होत नाही. तो चैतन्यरूप असून आकाशाप्रमाणे सर्वत्र आहे. तो सदैव अस्तित्वात आहे, त्याचा न जन्म आहे, न त्याचे कोणते कर्म आहे व न त्याला अहंकारासारखे कोणते भाव-विकार आहेत. हे जनक राजा तू आत्मा असल्याने तुझ्यात हे सर्व गुण आहेत. हे सारे विकार तर मन, शरीर व अहंकाराचे आहेत ज्यापासून तू भिन्न आहेस. स्वतःच्या आत्म-स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर ह्या विकारांची जाणीव होत नाही.\nयत्वं पश्यसि तत्रेकस्त्वमेव प्रतिभाससे \nकिं पृथक् भासते स्वर्णात्कटकांगदनूपुरम् ॥ १४ ॥\nअनुवाद - जे पदार्थ तू पाहतोस त्यात तूच दृष्टोत्पत्तीस येतोस. बांगड्या, बाजूबंद व पैजणापेक्षा सोने वेगळे थोडेच दिसते \nविवेचन - अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्याप्रमाणे वेगवेगळे दागिने हे केवळ वेगवेगळे आकार आहेत, उपयोग वेगवेगळा आहे परंतु त्या सर्वांची निर्मिती एकाच मूलतत्त्वापासून म्हणजे सोन्यापासून झाली आहे, सर्वात सोनेच आहे, त्याप्रमाणे सृष्टीच्या भिन्न भिन्न पदार्थात, अवयवांतील मू��तत्त्व एकच म्हणजे आत्माच आहे. दागिन्याच्या नांवारूपात फरक असला तरी त्यामुळे सोन्यात फरक पडत नाही, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचा आकार व नाव वेगवेगळे असले तरी त्यात आत्माच असतो व तो सर्वांत एकच असतो. जो वरपांगी भेद दिसतो तो शरीरांचा, बाह्य आकृतीचा आहे अन्यथा फूल असो वा काटे, मनुष्य असो वा पशुपक्षी सर्वात एकच मूलतत्त्व, एकच आत्मा आहे. तू आत्मा असल्यामुळे सर्व गोष्टीत तूच दिसतोस. ह्या सर्व बाह्य रूपाच्या आत असलेले जे अ-रूप तत्त्व आहे ते एकच आहे. बाह्याकार हे समुद्रातल्या क्षणभंगुर लाटांप्रमाणे आहेत. लाटा शांत झाल्यावर समुद्रच रहातो, हे जाणून परम शांती प्राप्त कर.\nअयं सोऽहमयं नाहं विभागमिति संत्यज \nसर्वमात्मेति निश्चित्य निःसंकल्पः सुखो भव ॥ १५ ॥\nअनुवाद - 'हे मी आहे', 'हे मी नाही' अशी विभागणी करणे सोडून दे. सर्व काही आत्माच आहे असा निश्चय करून तू संकल्परहित हो, सुखी हो.\nविवेचन - ही संपूर्ण सृष्टी एकच आहे, अखंड आहे व त्या एकाच आत्म्याचा विस्तार आहे. ज्ञात भिन्नता कोठेच नाही. नामरूपाच्या वेगळेपणामुळे अज्ञानी माणसाला वेगळेपण दिसते. तो सृष्टीला वेगवेगळ्या रूपात, आकारात, पदार्थात म्हणजेच तुकड्या-तुकड्यात पहातो. त्याला जड-चेतन, मनुष्य व इतर प्राणी यात, एवढेच नव्हे तर मनुष्यातही व्यक्ति व्यक्तित फरक दिसतो. जीव व आत्मा यातही त्याला भिन्नता दिसते पण हा भेदच सर्व दुःखाचे कारण असतो. सृष्टी ही एकच सत्ता असून तिची वेगवेगळ्या आकारात, नावारूपात विभागणी करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. ही द्वैत दृष्टीच दुःखांना जन्म देते. सर्व सृष्टीत एकत्व दिसणे व समग्रत्वाचा बोध होणे हेच ज्ञान आहे व तोच धर्म आहे. समग्रता हेच जीवन आहे, तेच ब्रह्म आहे. ह्या एकीकृत अस्तित्वाची जाणीव जागृत होणे हाच धर्म आहे, हेच खरे शास्त्र आहे व तोच सर्व विज्ञानाचा बोध आहे. सृष्टीला तुकड्या-तुकड्यात वाटणे हे अधर्माचे व अज्ञानाचे लक्षण आहे. म्हणूनच धर्माने अशी घोषणा केली आहे की, 'अहंब्रह्मास्मि'. मी ब्रह्म आहे ही जाणीव अहंकार नसून त्या अखंड अस्तित्वरूपी चैतन्यरूपी समग्रतेचा अनुभव आहे. मी व ब्रह्म वेगवेगळे नाही, दोन जणांचे अस्तित्व नसून एकाचे अस्तित्व आहे हेच परम ज्ञान आहे. संसाराचा त्याग करून, राख फासून, भिक्षा मागून जेवल्याने, दण्डवत केल्याने, विनम्रता दाखविल्याने व क्षमा याचना केल्याने अहंकार नाहीसा होत नाही. एकत्वाची अनुभूती झाल्याशिवाय अहंकार नाहीसा होत नाही. धर्माचे सर्वात महत्त्वाचे व सर्वश्रेष्ठ ज्ञान हेच आहे. सर्वश्रेष्ठ उपदेश हाच आहे की आत्मा एक आहे, सर्व त्याचाच विस्तार आहे व सर्वत्र तोच व्यापून आहे. भिन्नत्वाची जाणीव त्यागून एकत्वाचा अनुभव घेणे व त्याप्रमाणे जगणे हाच मोक्ष, मुक्ति व ज्ञान आहे. म्हणून अष्टवक्र स्वामी सांगतात की हे जनक राजा, मी हे आहे व मी ते नाही अशी द्वैत-दृष्टी सोडून देऊन 'अहं ब्रह्मास्मि' मीच ते ब्रह्म आहे व सर्व जे जे आहे तेही मीच आहे, म्हणजेच ब्रह्म आहे अशी अनुभूती घेतल्यानेच दुःखाचे कारण दूर होते व एकत्वाच्या जाणीवेमुळे मनुष्य सुखी होतो. हे जाणून एकत्वाची, भ्रामक नामरूपाच्या विविध आकारात विभागणी करणे सोडून दे. कारण ही विभाजनवादी दृष्टीच सर्व दुःखांना जन्म देते. तेव्हा ह्या एकत्वाचा संकल्प करून, त्याची ठाम जाणीव करून घेऊन, अन्य सर्व संकल्प व इच्छांचा त्याग करून तू सुखी व शांत हो.\nतवैवाज्ञानतो विश्वं त्वमेकः परमार्थतः \nत्वत्तोऽन्यो नास्ति संसारी नासंसारी च कश्चन ॥ १६ ॥\nअनुवाद - तुझ्या अज्ञानामुळेच हे जग आहे. परमार्थिक दृष्टीने तू एकच आहेस. तुझ्याशिवाय दुसरे कुणीच नाही - संसारी नाही व असंसारी ही नाहीत.\nविवेचन - हेच प्रतिपादन विस्तारपूर्वक सांगत स्वामी अष्टवक्र महाराज म्हणतात की, स्वतःपेक्षा जगाचे अस्तित्व वेगळे जाणवणे हे तुझ्या अज्ञानामुळेच घडू शकते. जगाला जो स्वतःपेक्षा वेगळे पाहतो, त्यालाच 'तो' व 'जग' अशा दोन गोष्टी दिसू लागतात. पण एका आत्म्याचे हे दोन अविष्कार असले तरी आत्मरूपाने एकच आहेत हे न जाणणे म्हणजे अज्ञान आहे. त्यामुळे जगाचे अस्तित्व वेगळे भासते. अन्यथा जग व व्यक्ति मिळून एकच आत्मा आहे. जे व्यक्ति आहे तेच विश्व आहे. जे विश्व आहे तेच व्यक्ति आहे. त्याचप्रमाणे संसारी व असंसारी असा भेद सुद्धा खोटा आहे. संसारी आहे ते सुद्धा आत्म्याचे रूप आहे व असंसारी वाटते ते सुद्धा आत्म्याचे रूप आहे. हेच ज्ञान आहे व हेच परमसत्य आहे. सत्य एकच असते. सत्य कधीच दोन नसतात. सत्यासत्यात भेद वाटणे हे तर कमालीचे अज्ञान आहे. जे अभेद्य आहे त्याच्यामधे अहंकाराची भिंत उभी रहाते तेव्हाच भेद दिसू लागतो, व ही अहंकाराची भिंत पाडली म्हणजे अभेद्यता नजरेस येते. सर्व काही समग्रपणे लक्षात येत��. हा आत्मा संसारी नाही व असंसारी नाही. कारण तो कोणत्याही अर्थाने संसार नाहीच. तो फक्त आत्मा आहे व सर्वत्र सर्वरूपात तोच आहे. तो संसार नाही कारण संसारसुद्धा त्याचीच अभिव्यक्ति आहे.\nभ्रांतिमात्रमिदं विश्वं न किञ्चिदिती निश्चयी \nनिर्वासनः स्फुर्तिमात्रो न किञ्चिदिव शाम्यति ॥ १७ ॥\nअनुवाद - हे विश्व म्हणजे फक्त भ्रांति आहे यापेक्षा वेगळे काही नाही. हे अन्तःकरणपूर्वक जाणणारा वासनारहित व चैतन्यरूप असतो. जणूकाही काहीही अस्तित्वातच नाही अशी सर्वश्रेष्ठ परम शांती त्याला प्राप्त होते.\nविवेचन - ह्या संसारात दोन प्रकारच्या व्यक्ति आहेत. एक ज्ञानी व दुसरे अज्ञानी. ह्या दोघांचीही दोन प्रकारची विचारदृष्टि आहे. अज्ञानी म्हणतो की संसार हेच सत्य आहे. संसारात अनेकता आहे, विभिन्नता आहे. नैसर्गिक, राजकीय, मानसिक, शारिरिक, बौद्धिक, नैतिक, धार्मिक वगैरे अनेक स्तरावरचै भेद अज्ञानी माणसाला दिसतात. काहीजणांना तर आत्म्यामधेसुद्धा भिन्नता दिसू लागते व प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा आहे असेच ते मानतात. काही लोकांना परमात्म्यात सुद्धा भिन्न दिसू लागते व म्हणून ते हिंदू ख्रिश्चन, जैन असे भेद करतात. हे सर्व कमालीचे अज्ञान आहे. जसे या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ते तसेच खरे असल्याचे ते मानतात. त्यापेक्षा वेगळे असणाऱ्या परोक्ष-सत्याचे ज्ञान त्याला नसते. त्याचे सारे ज्ञान इंद्रियजन्य असते व इंद्रियांचे अधिन असणारी बुद्धि जी नेहमी अहंकार व भेदांना जन्म देते तीच त्याची मार्गदर्शक असते. जे इंद्रियांना समजते, बुद्धिला समजते त्यालाच तो सत्य समजतो. इंद्रियांच्या पलिकडील बाबी त्याच्या आकलनात येत नाही. अज्ञानी माणूस ब्रह्म, आत्मा, ईश्वर यांचे अस्तित्वसुद्धा खरे मानत नाही कारण ते सुद्धा इंद्रियाद्वारे जाणून घेता येत नाहीत. अशी व्यक्ति वैज्ञानिक असते, भौतिक दृष्टीची असते. त्याला जे व जेवढे दिसते, ते व तेवढेच तो खरे मानतो. स्वतःला जे दिसते व स्वतःचा ज्यावर विश्वास आहे, ते व तसे सांगायला आत्मबलाची व हिमतीची गरज आहे. दुनियेतल्या सर्व धर्मांच्या लोकांचे सांगणे नाकारून व शिक्षा होईल हे माहित असूनही गॅलीलिओने सांगितले की सूर्य फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरते. हे सत्य एवढ्या छातीठोकपणे सांगण्यात खरोखरीच त्या काळी विलक्षण धैर्याची गरज होती. परंतु काही ढों��ी असे असतात की त्यांनी काहीही जाणलेले नसते, त्यांना कशाचाच अनुभव आलेला नसतो व ते लोकांना दक्षिणेच्या किंवा अन्य मोबदल्याच्या आशेने सांगतात की, ब्रह्म आहे, ईश्वर आहे, हे जग खोटे आहे, त्यात अर्थ नाही, ब्रह्म सत्य आहे, स्वर्ग-नरक आहे, पुनर्जन्म आहे वगैरे वगैरे. पण ज्याने सत्याची अनुभूती घेतलेली नाही त्याचे पांडित्य म्हणजे केवळ पोपटपंची असते. अज्ञानी माणसासाठी जग हे सत्य आणि ब्रह्म हे असत्य असते. अज्ञानी माणसाने तसेच सांगितले तर ते त्याचे केवळ अज्ञान आहे. पण ज्ञान झालेले नसतांना ज्ञान झाल्याचे सांगणे ही बेईमानी व ढोंग आहे. तो तर समाजाला धोका देण्याचा प्रकार आहे. ढोंगी ज्ञानी माणसापेक्षा सरळरित्या जे दिसते तेवढेच खरे मानणारा अज्ञानी माणूस चांगला.\nदुसरी वैचारिक दृष्टी ज्ञानी माणसाची असते. ज्याने या सत्याचा खरोखरीच अनुभव घेतलेला असतो तोच ज्ञानी होय. त्याने ब्रह्म, आत्मा व परमात्मा यांचे ज्ञान संपादन केलेले असते. अज्ञानी माणूस फक्त स्थूल तेवढे जाणतो, सूक्ष्म त्याला समजत नाही. अज्ञानी माणूस प्रकृती तेवढी समजू शकतो. त्याची दृष्टी शरीर, भोग व विषयसुख या पुरतीच मर्यादित असते. त्यापलीकडे जे सूक्ष्म आहे, चेतन आहे, जी शक्ति आहे ती तो ओळखू शकत नाही व म्हणून त्या गोष्टी अस्तित्वात नाहीच असे तो म्हणू लागतो. या उलट ज्ञानी माणसाला सत्याचे व म्हणूनच आत्म्याच्या एकत्वाचे ज्ञान प्राप्त झालेले असते म्हणून तो ब्रह्म, आत्मा व ईश्वर यांना सत्य मानतो. त्याच्यासाठी जग खोटे आहे, भ्रांती आहे, अनित्य आहे म्हणून त्याच्या लेखी त्याचे काही मोल नाही. ज्ञानी माणसासाठी जे शाश्वत व सनातन आहे तेच मूल्यवान आहे. अज्ञानी फळाची व वृक्षाची चर्चा करतो पण ज्ञानी माणसू बीजाची चर्चा करतो. दोघेही आपापल्या दृष्टीप्रमाणे जग पाहतात. हा दोघांच्या वैचारिक दृष्टीतला फरक आहे. त्यात एकमेकांचा विरोध नाही.\nअष्टवक्र महाराज व राजा जनक दोघेही ज्ञानी पुरुष आहेत. दोघांनाही सत्याची अनुभूती झालेली आहे. त्यामुळे दोघांचा संवाद हा ज्ञान-प्राप्त झालेल्या व्यक्तिचा संवाद आहे. एक ज्ञानी व दुसरा अज्ञानी असेल तर संवाद होण्याऐवजी विवादच व्हायचा. तर्क व प्रमाणांबद्दल परस्परांना विचारणा केली असती, कुतर्क व वितर्क करून आपलेच मत सत्य मानण्याचा एकमेकांना जोरदार आक्रमक आग्रह केला गेला असता; परंतु येथे तसे न घडता दोघांच्या मुखातून एकाच सत्याचे वर्णन केले जात आहे. मुनी श्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की हे जग भ्रम आहे, यापेक्षा वेगळे काही नाही. जो वासनारहित होतो, जो वासनाशून्य होतो व अहंकार शून्य होतो त्याला त्याच्या अंतर्यामी स्थित असलेल्या आत्म्याचे ज्ञान होते. असे ज्ञान झाल्यावर त्याला हे जग भ्रामक वाटू लागते. याचा अर्थ असा नाही की जे जग आपल्या डोळ्याला दिसते ते खरेच अस्तित्वातच नाही. याचा खरा अर्थ एवढाच, की जे जग आपण डोळ्यांनी पहातो त्याच्याशी आपला जो भावनिक संबंध असतो, जी आसक्ति असते, जो मोह किंवा मायाममता असते तीं खोटी असते, ती भ्रम असते. ज्ञानी माणूस या आसक्ति मुक्त होतो. म्हणून त्याला जग हे भ्रम वाटते व आत्मा हेच एकमेव सत्य वाटते. ह्या ज्ञानाची प्राप्ती ज्ञानी माणसालाच होऊ शकते व त्याला मोह-माया-ममता ह्यातील निरर्थकपणा समजू शकतो. अज्ञानी ते समजू शकत नाही. म्हणून ज्ञानी ह्या साक्षात्कारामुळे परम शांती प्राप्त करतो तर अज्ञानी बुद्धि प्रामाण्यामुळे अंधारातच चाचपडत रहातो व सदैव अशांत रहातो. हाच ज्ञानी व अज्ञानी माणसातला फरक असतो. ज्ञानी माणसाची वैचारिक दृष्टि अज्ञानी माणसापेक्षा वेगळी होत जाते.\nएक एव भवाम्भोधावासीदस्ति भविष्यति \nन ते बन्धोडस्ति मोक्षो वा कृत्यकृत्यः सुखं चर ॥ १८ ॥\nअनुवाद - संसाररूपी समुद्रात तू एकटाच होतास व एकटाच राहशील तुला बंधन नाही व मोक्ष नाही. तू कृतकृत्य होऊन सुखाने विहार कर.\nविवेचन - बंधन म्हटले तर त्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. एक ज्याला बांधले जाते, दोन- ज्याच्याने बांधले जाते व तीन म्हणजे बांधणारा. अज्ञानी जीवन बंधनात असतात. संसाराबद्दलचा त्यांचा मोह, त्यांची माया-ममता, त्यांची वासना हेच त्यांचे बंधनांचे कारण आहे. ह्या मोहामुळे अज्ञानवश होऊन स्वतःच स्वतःला माणूस बंधून घेतो. त्याला बांधणारा दुसरा कुणी नाही. जग कुणालाही कधी बांधत नाही. परंतु ज्ञान-प्राप्ती नंतर ज्ञानी माणसाची दृष्टी बदलून जाते. तो त्याच्यापेक्षा भिन्न असणाऱ्या व शरीर, मन, अहंकार यांच्याशी निरपेक्ष असणाऱ्या चैतन्यरूपी आत्म्याचे ज्ञान करून घेतो त्यामुळे त्याच्या दृष्टीत सृष्टी व आत्मा यांच्यातला भेद नाहीसा होतो. अज्ञानाचा पडदा दूर झाल्यावर तेच एक चैतन्य तेवढे उरते. जेंव्हा सर्व काही एकच आहे तेंव्हा बंधन���ी उरत नाही व मोक्षही उरत नाही. सर्व काही एकच असल्यावर कोण कुणाला बांधणार व कशाने बांधणार म्हणून स्वामी अष्टवक्र महाराज म्हणतात की सर्व काही मिळून एकच आहे व हे राजा जे एक आहे ते आत्मा आहे व ते तूच आहेस. आधी सुद्धा तू एकटाच होता व पुढेसुद्धा तू एकटाच रहाणार आहेस. अज्ञानामुळे व देहाच्या मायेमुळे तू स्वतःला चैतन्य आत्म्यापेक्षा वेगळा समजत होतास, शरीर समजत होतास व तेच तुझे बंधन होते. आता ना तर बंधन आहे ना तर मोक्ष आहे. तू आता कृतकृत्य हो व सुखाने कालक्रमण कर. आत्मा स्वभावानेच मुक्त आहे. त्याचे कोणतेच बंधन नाही. जो भ्रम होता तो द्वैताचा भ्रम नाहीसा झाला आहे.\nमा संकल्पविकल्पाभ्यां चित्तं क्षोभय चिन्मय \nउपशाम्य सुखं तिष्ठ स्वात्मन्यानन्दविग्रहे ॥ १९ ॥\nअनुवाद - हे चिन्मय तू मनाला संकल्प व विकल्पांनी क्षोभित करू नकोस. शांत होऊन आपल्या आनंदपूर्ण स्वरूपात सुखाने रहा.\nविवेचन - संकल्प व विकल्पात अडकणे, रमणे हा माणसाचा स्वभावच आहे. जेंव्हा मनात वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात तेंव्हा मन त्यामुळे क्षोभित होते, आंदोलित होते. ह्या क्षोभांचे नांव, ह्या तरंगांचे नांव मन आहे. संकल्प व विकल्पामुळे विचार निर्माण होतात व त्यांच्या परिपूर्तिसाठी शरीर व इंद्रिये सक्रीय होतात व त्यामुळे कर्म घडून येते. अहंकारामुळे मनुष्य कर्तेपण स्विकारतो व त्यामुळे तो स्वतःच कर्म-बंधनात अडकतो. कर्मामुळे नवे संस्कार जन्माला येतात. या प्रमाणे कर्माचे व कर्म बंधनाचे जाळेच तयार होते. हे कर्माचे जाळे म्हणजेच संसार आहे व तेच बंधन आहे. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की तू चैतन्यरूपी आत्मा आहेस. तुझे कोणतेच बंधन नाही व कोणताच मोक्ष नाही, तू 'एक' आहेस व शांत आहेस. म्हणून आता तू पुन्हा नव्याने कोणत्याही संकल्प-विकल्पांनी मन क्षुब्ध करू नकोस अन्यथा पुन्हा कर्म-बंधनात अडकशील. हा आत्मा हेच तुझे सत्य स्वरूप आहे व ते तुला प्राप्त झाले आहे. आता त्यातच विलिन होऊन सुखाने कालक्रमण कर.\nत्यजैव ध्यानं सर्वत्र मा किंचिद्‌हृदि धारय \nआत्मा त्वं मुक्त एवासि किं विमृश्य करिष्यसि ॥ २० ॥\nअनुवाद - ध्यानधारणा, या सर्वांचा त्याग करून आता हदयात कशालाही जागा देऊ नकोस. तू आत्मा असल्याने मुक्त आहेस, तू आता विचार करून काय मिळविणार \nविवेचन - अष्टवक्र स्वामी पुढे सांगतात की ध्यान, धारणा, समाधी हे सर्व अज्ञानी माणसांकरिता असतात. ती सर्व ज्ञानप्राप्तीची साधने आहेत. तुला तर सर्वश्रेष्ठ व अंतिमज्ञानाची प्राप्ती झाली आहे. म्हणून ह्या ध्यान व धारणादि पद्धतींचा तू त्याग कर. साध्य वस्तू प्राप्त होईस्तवर साधनांचा उपयोग असतो. त्यानंतर त्यांचे ओझे वाटणे व्यर्थ आहे. नांवेमधून नदी पार केल्यावर नावेचा काहीच उपयोग नसतो. तिला किनाऱ्यावरच सोडून द्यावी लागते. त्याचप्रकारे आत्मज्ञान प्राप्तीसाठी जी साधने वा पद्धती आहेत, त्या सर्व उपलब्धि नंतर सोडून दिल्या पाहिजेत, अन्यथा ही साधनेच बंधन होऊन बसतील. म्हणून स्वामी अष्टवक्र म्हणतात की आता तू हृदयात अन्य कोणत्याही गोष्टीला धारण करू नकोस. तू आता आत्मस्वरूप झाला आहेस व म्हणून सदैव मुक्त आहेस. आता तू विचार करून काय मिळविणार जेंव्हा लक्ष दुसरीकडे जातच नाही, चित्तशून्य अवस्था येते तेव्हा तीच निर्विकल्प समाधी आहे. तीच आत्म्याची व परमात्म्याची अनुभूती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/yaris-car", "date_download": "2018-11-17T03:10:59Z", "digest": "sha1:ZS6TWABA75KUMX75GVGH7PDPYROQEBMT", "length": 3013, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "YARIS CAR Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nटोयोटाने लाँच केली ‘यारिस’कार\nऑनलाईन टीम / जालंधर : टोयोटा कंपनीने टोयोटा ‘यारिस’ कार चायनामध्ये लाँच केली आहे.या कारला दोन ग्रेडमध्ये कंपनीने लाँच केले आहे . या कारची किंमत 91300 युआन म्हणजेच 8लाख59हजार 527 रूपये एवढी आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटार मॅनिजिंग डायरेक्टरने ही कार भारतात कधी लाँच करणार याबाबत अजून माहिती दिली नाहीये. मात्र ही कार 2018च्या ऑटो एक्पो मध्ये लाँच केली जाण्याची ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगली��ातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/approval-draft-scheme-mhalange-mn-tp-scheme-126232", "date_download": "2018-11-17T03:03:25Z", "digest": "sha1:2VLJQI6YRMPNP36OFUZFKCC43EKWYOVV", "length": 14319, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Approval of draft scheme of Mhalange-MN TP scheme म्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी | eSakal", "raw_content": "\nम्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी\nमंगळवार, 26 जून 2018\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) म्हाळुंगे- माण नगररचना योजनेच्या (टीपी स्कीम) प्रारूप आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात बऱ्याच वर्षांनंतर टीपी स्कीम राबविण्यात येत आहे. अवघ्या आठ महिन्यांत मान्यता मिळालेली ही पहिली टीपी स्कीम ठरली आहे.\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) म्हाळुंगे- माण नगररचना योजनेच्या (टीपी स्कीम) प्रारूप आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात बऱ्याच वर्षांनंतर टीपी स्कीम राबविण्यात येत आहे. अवघ्या आठ महिन्यांत मान्यता मिळालेली ही पहिली टीपी स्कीम ठरली आहे.\nपीएमआरडीएच्या हद्दीतील टीपी स्कीमचा प्रारूप आराखडा मंजूर करण्याचे अधिकार शासनाने प्राधिकरणाच्या आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे या आराखड्याला वेगात अंतिम मंजुरी मिळाली आहे. हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रादेशिक विकास आराखड्यातील म्हाळुंगे- माण हा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा रस्ता टीपी स्कीमच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे.\nहिंजवडी येथील राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान पार्कशेजारी सुमारे 625 एकर जमीन अनेक वर्षांपासून विनाविकास पडून होती. त्या ठिकाणी ही टीपी स्कीम राबविण्यात येणार आहे. हे क्षेत्र मंजूर प्रादेशिक योजनेनुसार शेती तथा नाविकास क्षेत्रामध्ये आहे. टीपी स्कीममुळे कोणतेही शुल्क न भरता जमीनमालकांना क्षेत्रात बदल करून मिळणार आहे. तसेच, कोणीही विस्थापित व भूमिहीन न होता रस्ते, शाळा, दवाखाने, बगीचा, क्रीडांगणे व इतर आवश्‍यक सार्वजनिक सुविधांकरिता जमीन उपलब्ध होणार आहे.\nम्हाळुंगे- माण टीपी स्कीमचे प्रारूप मंजूर झाल्यामुळे स्कीमअंतर्गत रस्तेविकास लगेच करण्यात येणार आहे. टीपी स्कीम सहा महिन्यांमध्ये शासनाकडे मंजूर करून अंतिम भूखंडाचे संबधित जमीनमालकांना वाटप करण्यात येईल.\n- किरण ��ित्ते, पीएमआरडीएचे आयुक्त\nअसे होईल जागेचे विभाजन (हेक्‍टरमध्ये)\n* टीपी स्कीम - 250.53\n* जमीनमालकांना - 118.68\n* परवडणाऱ्या घरांसाठी - 13.55\n* खुली जागा - 23.09\n* सार्वजनिक सेवा सुविधांकरिता - 15.85\n* विक्रीयोग्य भूखंड - 22.89\n* रस्त्यांकरिता - 41.07\n* नाल्याखालील क्षेत्र - 6.230\n* भूसंपादन केलेल्या क्षेत्रापैकी 50 टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना मिळणार\n* शेती ना विकास क्षेत्राचे रहिवास झोनमध्ये होणार रूपांतर\n* मूळ जागेवर अनुज्ञेय असणारा एफएसआय 50 टक्के जागेवर वापरता येणार\n* सर्व पायाभूत सुविधा पीएमआरडीए देणार\n* जमिनीचे टायटल क्‍लिअर होणार\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66653", "date_download": "2018-11-17T03:20:17Z", "digest": "sha1:KHE5YTE5EHMXHX27HQVJID3IRQLCHFGW", "length": 5291, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एवढा अधिकार आहे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एवढा अधिकार आहे\nया सुखांच्या वादळांनी बंद केले दार आहे\nवाटते माझ्या व्यथांची झोपडी गर्भार आहे\nतू नको देवूस मजला सावली खोट्या नभाची\nया उन्हाशी मांडला मी हा उभा संसार आहे\nमी निवडला चंद्र माझा जो कधी ना ग्रासणारा\nया तुझ्या गर्वात झाली चांदण्याची हार आहे\nवाट तू टाळू नको ना वेदने माझ्या घराची\nमी तुला पदरात घ्यावे एवढा अधिकार आहे\nतू दिलेल्या यातनांची पैठणी कवटाळली अन्\nआसवांचे करुन मोती साधला श्रुंगार आहे\n(संगती बुजगावण्याच्या कुंपणाने शेत गिळले\nआंधळ्यांचे राज्य येथे आंधळा सरदार आहे)\n(ते दिवास्वप्नात रमती जे कधी ना शक्य झाले\nकाजव्यांनी सुर्य गिळला दाटला अंधार आहे)\nदे हवे तर लाख काटे तू गुलाबी गालिचांचे\nपण फुलांच्या पाकळ्यांचा वाटतो हा भार आहे\nराहिले काहीच नाही बोलणे माझे तुझ्याशी\nया तुझ्या ओठांत मग हा कोणता सुविचार आहे\nजे समांतर चालती पण भेटण्याचे नाव नाही\nत्या रुळांचे नशिब साले केवढे लाचार आहे\nमी तुझ्या चाफ्यास म्हटले ये जरा गंधाळण्याला\nवाटले सा~या जगाला उघड हा व्यभिचार आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/puran-purush-ranagava/", "date_download": "2018-11-17T03:41:04Z", "digest": "sha1:XBZXCN3V5QVWZV64K7HFS6TUKB7LNAVJ", "length": 16953, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पुराणपुरुष – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nSeptember 9, 2018 प्रकाश पिटकर पर्यटन, विशेष लेख\nजंगलातल्या मोकळ्या माळावर चरणांरा ‘रानगवा’ एवढ्या बेफिकिरीत वावरत असतो, की तो जणु काही त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राटच आहे. ��्याची ताकदच तशी प्रचंड असते. शरिराचा विलक्षण सुंदर घाट आणि पिळदार स्नायू यामुळे तो दिसतोही उत्तम शरीर कमावलेल्या पैलवानासारखा. व्यायामानं जसं पैलवानाचं शरीर चमकत असतं तशीच त्याची त्वचाही चमकत असते. त्याचं ते ‘बेरड’ रूपंच सगळ्या जंगलविश्वाला टरकावत असतं. आपल्या कडे जरी त्याला ‘रानगवा’ किंवा ‘रानहेला’ म्हणत असले तरी सर्वसाधारणपणे त्याला ‘गौर’ म्हटलं जातं. हे गौर जगातले सगळ्यात मोठे ‘वाइल्ड कॅटल’ आहेत. सहा फूट उंचीचा, आठ नऊ फूट लांबीचा, दोन हजार पौंड वजनाचा…. बलवान शिंगांचा तरणाबांड गवा हा अफाट शारीरिक ताकदीचं प्रतिक असतं. गवे हे याक आणि इंडोनेशियन बनतेंग यांच्या कुळातले आहेत व उत्तर अमेरिकेतल्या ‘बायसन’च्या कुळाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे मला अजून कळलंच नाहीये कि आपल्या कडच्या गव्यांना ‘बायसन’ का म्हटलं जातं.\nमध्य आणि दक्षिण भारतातल्या जंगलात ते बहुसंख्येने असले तरी नर्मदेच्या दक्षिणेपासून ते पूर्वेतल्या मानस अभयारण्यापर्यंतच्या विस्तृत प्रदेशातही त्यांची वस्ती आहे. वयात आलेल्या गव्याचा रंग गडद तपकिरी असतो. उतरत्या वयात तो काळपट होत जातो. नर आणि मादी दोघांच्याही पायाचा खुराकडचा भाग पांढरे मोजे घातल्यासारखा असतो.\nत्यांचा वावर सर्वसाधारणपणे डोंगराच्या कडेच्या जंगलात आणि बाम्बुंच्या दाट बनांच्या परिसरात असतो. ते मुख्यत: गवत खातात पण कोवळे बांबू, जंगली फळांची टरफळं, झाडांची पानही खातात. गवे सकाळच्या पहिल्या प्रहरात आणि तिन्हीसांजेला विशेष कार्यरत असतात. एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांना बघणं आणि त्यांची फोटोग्राफी करणं सोयीस्कर असतं. हिवाळ्यात ते दाट जंगलात निघून जातात.\nत्यांचा कळप साधारणपणे दहा पंधरा जणांचा असतो. याही पेक्षा मोठा कळप असल्याच्याही नोंदी आहेत. कळपामध्ये गायी, वासरं देखील असतात. पण डिसेंबर-जानेवारी या त्यांच्या विणीच्या काळात मात्र सतत बदल होत असतात. कळपाच्या प्रमुख पदासाठी मत्त नरांमध्ये सतत संघर्ष होत असतो. जंगलात त्यांच्या टकरींचे भयकारी आवाज रात्रभर घुमत असतात. माजावर आलेला नर माद्यांना आकर्षित करण्यासाठी वारंवार वेगळाच आवाज करत राहतो.\nआफ्रिकेच्या जंगलात सिंह गव्यांना मारतात. भारतात मात्र वाघ हा त्यांचा एकमेव शत्रू आहे. त्यातही तो मोठ्या वासरांची शिकार करतो. कान्हाच्या जंगलात एका वाघाविषयी मी ऐकलं होतं कि तो फक्त गव्यांचीच शिकार करतो. तो वाघ नक्कीच निष्णात शिकारी असावा.\nएकदा मी १९९६च्या जून मध्ये बंदीपूरच्या रानात संध्याकाळी राउंड घेत होतो. माझ्या गाईडने अर्धवट खाल्लेला गवा दाखवला. नक्कीच त्याला वाघाने मारलेलं असावं. मी जीप मधून उतरून रेकॉर्ड साठी काही फोटो काढले आणि परत फिरलो. मला जंगलातले अलिखित कायदे चांगलेच माहित होते. वाघ त्याच्या या शिकारीच्या नक्कीच आजूबाजूला फिरत होता. दुसर्या दिवशी सकाळी त्या मृत प्राण्याचा अजून मोठा भाग खालेल्ला होता. नंतर त्या परिसरात आम्हाला वाघ दिसलाही.\nत्याच्या आधल्या वर्षी म्हणजेच मे १९९५ मध्ये मी गव्यांचा कळप बघितला होता. त्यात तीन गायी आपल्या वासरांबरोबर होत्या. मी उत्तेजित होऊन ताबडतोब ते दुर्मीळ दृष्य कॅमेर्यात टिपायला लागलो. खरं म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही की त्यावेळी प्रकाश अगदी कमी होता. त्यात अधिक प्रतिकूल गोष्ट म्हणजे कॅमेर्यामध्ये १०० ए.एस. ए. ची स्लो फिल्म होती व कॅमेरा ट्रायपॉड देखील लावलेला नव्हता. माझ्या बरोबरच्या दुसर्या जीप मध्ये विवेक सिन्हा हे भारतातले नामांकित वाइल्डफोटोग्राफर फोटो न काढता ते अपूर्व दृष्य मस्त एन्जॉय करत होते. त्यांना पक्कं माहित होतं की त्यावेळी काढलेले फोटो अपुर्या प्रकाशामुळे चांगले येणारच नव्हते. तुम्हाला सांगतो की … त्यांच्या सारख्या मास्टर फोटोग्राफरची जंगलातली वागणूक दुरून बघूनही बरंच काही शिकता येत होतं. अगदी एवढी वर्ष भरपूर फोटोग्राफी करूनही मला वाटतं वाइल्डलाइफ फोटोग्राफीत शिकण्याची प्रक्रिया सतत चालू असते…. एवढी वेगवेगळी नाटय जंगलात सतत घडत असतात… आणि मला प्रकर्षानं असंही वाटतं की मीही शेवट पर्यंत विद्यार्थीच राहणार ….\n(हा लेख शेअर केलात तर आनंदच होईल … मात्र लेखकाच्या नावासह शेअर करावा)\n— शब्दांकन – प्रकाश पिटकर\nमी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्��ा चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2010/07/blog-post_08.html", "date_download": "2018-11-17T03:06:33Z", "digest": "sha1:XIKG3UNJXLJGJOFM5JNVLJC3UYSHTUQM", "length": 27415, "nlines": 254, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: सावरकर आणि आपण", "raw_content": "\nलालभडक ते नेत्र चमकती, हस्त स्फुरती धीर मना\nश्री दामोदर सिद्ध जाहला जायालागी खलशमना॥\nकांता वदली, कांता जाता देशहिताला करावया\nपतिराया घ्या निरोप जावे त्वरित कीर्तीला वरावया॥\nलहानपणी १३-१४व्या वर्षी कधीतरी वाचलेल्या ह्या सावरकरांच्या ओळी न जाणे कश्या माझ्या स्मृतिपटलावर अगदी कोरल्या गेल्यात. तेव्हा काय वाचत होतो, तेही आठवत नाही. पण अगदी कोवळ्या वयात(वयाच्या चौदाव्या वर्षी) सावरकरांनी दामोदर चाफेकरांवर रचलेल्या पोवाड्याच्या ह्या ओळी जश्याच्या तश्या तोंडपाठ आहेत. आजही कुठे लालभडक हा शब्द वाचला, की ह्याच ओळी ओठांवर येतात. इतक्या लहान वयातही सावरकरांची देशभक्ती आणि काव्याची समज थक्क करून सोडते. ह्या ओळी जोवर लक्षात आहेत तोवर 'मला किती चांगलं सुचतं' हा माज़ कधी चढण्याचा प्रश्न उद्भवत नाही.\nआज पुन्हा ह्या ओळी ओठांवर येण्याचं कारण म्हणजे आज ८ जुलै. सावरकरांच्या जगप्रसिद्ध उडीला आज १०० वर्षे पूर्ण झाली. ८ जुलै, १९१० ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्से ह्या फ्रेंच बंदरात जहाज असताना, शौचालयाच्या छोट्याश्या खिडकीतून उडी मारली. अनेक दिवसांच्या कुपोषणाने आणि वाईट वागणुकीने खंगलेल्या सावरकरांनी तश्यातच फ्रेंच किनारा गाठला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत अभय मिळवायचा प्रयत्न केला. पण ब्रिटीश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना लाच देऊन गोर्‍यांच्या एकतेचं दर्शन घडवलं. त्यानंतर हा खटला गाजला. ह्यात फ्रेंच सरकारची नाचक्की झाल्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा खटला सावरकरांच्या बाजूने लावून धरला. जगभरच्या लोकशाहीवाद्यांनी रान उठवलं, पण साम्राज्यशाहीचाच विजय झाला आणि ब्रिटीशांनी सावरकरांना अजून त्रास द्यायला सुरूवात केली. ही सगळी माहिती आणि ह्याहूनही जास्त माहिती आज तुम्हाला अनेक ब्लॉग्जवर किंवा काही मराठी/इंग्रजी/हिंदी वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळेल. मला आज खूप बरं वाटतंय हे जाणून की खरंच सावरकरांबद्दलची जागरुकता थोड्याफार प्रमाणात का होईना वाढतेय. माझ्या नजरेतूनच मी गेली दहा वर्षं तरी नियमित वृत्तपत्रं वाचतोय. पण आज नेटच्या युगाने सावरकरांबद्दलची जागरूकता वाढवायला मदत केलीय हे मात्र खरं. ट्विटरवर, ब्लॉग्जवर, फेसबुकवर थोड्या संख्येने का होईना तरूणाई सावरकरांना मानवंदना देतेय, त्यांचे ऋण मानतेय हे ही नसे थोडके. savarkar.org च्या माध्यमातून काही जणांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केलाय, हे त्याचंच एक उदाहरण. ह्या सगळ्याचाच परिणाम म्हणजे वृत्तपत्रे आणि प्रसिद्ध वेब पोर्टल्सनी त्यांच्यावरच्या अनेक उत्तम लेखांची घेतलेली दखल.\nसावरकर अंदमानच्या जेलमध्ये असताना, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी बॅरीनं त्यांना मुद्दामहूनच फाशीच्या तख्ताच्या शेजारची खोली दिली. त्यामुळे फाशीच्या वेळचे भयाण आवाज कायम सावरकरांच्या कानावर पडावेत आणि त्यांची जगण्याची इच्छा संपावी. त्यांची ही युक्ती कामीही आली. सावरकरांना जगण्याचा वीट आला. त्यांना वाटलं, काय अर्थ आहे ह्या खितपत जगण्याला. ना मी मायभूमीच्या कामी येऊ शकत ना कुटुंबाच्या. म्हणून त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मृत्यूला बोलावण्यासाठी देखिल एक पद म्हटले. पण मग अचानक त्यांना उपरती झाली. त्यांनी स्वतःला सावरले. मुळात कणखर असलेलं त्यांचं मन ह्या प्रसंगानं अधिकच कणखर झालं. त्यांनी तुरूंगातल्या कैद्यांसाठी काही करायचं ठरवलं. त्या माध्यमातूनच देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. मग त्याही कोठडीत त्यांनी स्फूर्तिगीतं लिहिली. मृत्यूच्या नावालाही घाबरणारे आपण त्यास्थितीत काय करू शकलो असतो. अर्थात त्या स्थितीत पोचण्यासाठी त्यांनी जे केलं होतं, ते करण्याचीही आपली औकात नाही. पण त्याही परिस्थितीत ते घाबरून मृत्यूला कवटाळत नव्हते. 'ये मृत्यो, ये' म्हणत होते. निरुद्देश आयुष्याचा अंत शोधत होते. पण ते त्या मनःस्थितीतूनही बाहेर आले. मृत्युंजय ठरले. कदाचित मृत्यूनेच त्यांची समजूत काढली असेल. कारण शेवटीही मृत्यू त्यांच्याच आदेशाने त्यांना घेऊन गेला.\nआज जेव्हा स्वातंत्र्याच्या ६० हूनही जास्त वर्षांनंतर नरबळी, हुंडाबळी, जातीय खुनाखुनी, कलियुग का अंत, बाबा, बुवा ह्यांचा सुळसुळाट दिसतो, तो पाहून आज सावरकर असते तर असं वाटल्यावाचून राहत नाही. त्यांचा संदेश होता, धर्म विज्ञाननिष्ठ हवा. आपण धर्म कि विज्ञान ह्या विषयावर वाद घालतो. त्यांचा संदेश होता जातीव्यवस्था नष्ट करा. आपण जातींचे दाखले मिळवण्यासाठी पैसे चारतो, जातीबाहेर लग्न केलेल्या जोडप्यांना मारतो. त्यांचा संदेश होता धर्म ही राजकीय नसून सामाजिक ओळख आहे आणि त्याला त्याच पातळीवर ठेवायला हवं. आपण धर्माचंच राजकारण करतो. त्यांनी सांगितलं होतं, ज्याची पुण्यभू हा अखंड हिंदुस्थान तोच हिंदु मग त्यात धर्म, जात काही आड येत नाही, पण आपण मक्का, काशी, जेरुसलेम आणि व्हॅटिकनमध्ये पुण्यभू शोधत राहतो. त्यांनी सांगितलं होतं भारतमाता हीच माता आणि तीच सर्वस्व. आपण तिचं नग्न चित्र काढणार्‍याला देशात थांबवण्यासाठी त्याच्यापुढे नाक रगडतो.\nमणिशंकर अय्यर नामक क्षूद्र कीडा जेव्हा सावरकरांची वचनं अंदमानच्या जेलच्या भिंतींवरून काढतो, तेव्हा त्याला हे कळत नसतं की तो ती वचनं फक्त भिंतींवरून काढतोय. काळाच्या छातीवर सावरकरांनी स्वतःच्या रक्तानं कोरलेली आणि हजारो देशभक्तांच्या हृदयांवर सावरकरांच्या त्यागाने कोरली गेलेली वचनं तो कशी काढणार. भारतमातेच्या नीलसिंधुजलधौतचरणतलांवर उमटलेले तिच्या परमभक्त सुपुत्राच्या मस्तकाचे ठसे पैश्याला चटावलेले तिचे आजचे सारे पुत्र काय मिटवणार. तस्मातच, अनेक भारत सरकारांनी कितीही अनास्था दाखवली आणि मार्सेमध्ये सा���रकर स्मारक नाही बनू दिलं, तरीही देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या अंतरात्म्यात जाणते-अजाणतेपणे एक सावरकर स्मारक आहेच, ते बनवण्यासाठी कुणा सरकाराची परवानगीही नकोय आणि ना हरकत प्रमाणपत्रही नकोय.\nLabels: मार्से, सावरकर, स्वातंत्र्यवीर\n शेवटचा परिच्छेद तर अतिशय सुरेख \n>> ह्या ओळी जोवर लक्षात आहेत तोवर 'मला किती चांगलं सुचतं' हा माज़ कधी चढण्याचा प्रश्न उद्भवत नाही.\nमुक्त कलंदर 12:40 PM\n अतिशय अप्रतिम आणि मी नि:शब्द....\nवीभी अतिशय आवडली तुझी ही पोस्ट.अप्रतिम\nअगदी नि:शब्द केलंस बघ बाबा....\nसुहास झेले 3:28 PM\nविभि एकदम अप्रतिम मित्रा...खरच शब्दच नाहीत ह्या पोस्टचे कौतुक करायला...\n विभि....खुप सुंदर लिहल आहेस\nशेवट तर खुप मस्त लिहला आहेस...\nमणिशंकर अय्यर नामक क्षूद्र कीडा जेव्हा सावरकरांची वचनं अंदमानच्या जेलच्या भिंतींवरून काढतो, तेव्हा त्याला हे कळत नसतं की तो ती वचनं फक्त भिंतींवरून काढतोय. काळाच्या छातीवर सावरकरांनी स्वतःच्या रक्तानं कोरलेली आणि हजारो देशभक्तांच्या हृदयांवर सावरकरांच्या त्यागाने कोरली गेलेली वचनं तो कशी काढणार. +100\nदेविदास देशपांडे 11:54 PM\nएकदम मस्त लिहिलंय. छान लेख आहे.\n>मायभूमीच्या कामी येऊ शकत ना कुटुंबाच्या. म्हणून >त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मृत्यूला >बोलावण्यासाठी देखिल एक पद म्हटले. पण मग अचानक >त्यांना उपरती झाली. त्यांनी स्वतःला सावरले. मुळात >कणखर असलेलं त्यांचं मन ह्या प्रसंगानं अधिकच कणखर >झालं. त्यांनी तुरूंगातल्या कैद्यांसाठी काही करायचं ठरवलं. >त्या माध्यमातूनच देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. मग >त्याही कोठडीत त्यांनी स्फूर्तिगीतं लिहिली. मृत्यूच्या >नावालाही घाबरणारे आपण त्यास्थितीत काय करू शकलो >असतो. अर्थात त्या स्थितीत पोचण्यासाठी त्यांनी जे केलं >होतं, ते करण्याचीही आपली औकात नाही. पण त्याही >परिस्थितीत ते घाबरून मृत्यूला कवटाळत नव्हते. 'ये >मृत्यो, ये' म्हणत होते. निरुद्देश आयुष्याचा अंत शोधत >होते. पण ते त्या मनःस्थितीतूनही बाहेर आले. मृत्युंजय >ठरले. कदाचित मृत्यूनेच त्यांची समजूत काढली असेल. >कारण शेवटीही मृत्यू त्यांच्याच आदेशाने त्यांना घेऊन गेला.\nअंती त्यांनी त्यांचे नामसिद्ध केले...\n\"सावर+कर\" हे; म्हणायचेय ना आपल्याला\nआनंद पत्रे 6:23 AM\nअप्रतिम.. काय बोलायचीच गरज नाही.\nदेशावर ���्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या अंतरात्म्यात जाणते-अजाणतेपणे एक सावरकर स्मारक आहेच, ते बनवण्यासाठी कुणा सरकाराची परवानगीही नकोय आणि ना हरकत प्रमाणपत्रही नकोय. Apratim...\nधन्यवाद रे. अरे सावरकरांची नुसती प्रतिभा पाहिली तरी आपलं खुजेपण जाणवतं, त्यांच्या देशसेवेबद्दल तर बोलायलाच नको.\nसावरकरांच्या त्यागापुढे मी ही निःशब्दच होतो.\nखूप खूप आभार रे\nखूप धन्यवाद भाऊ. अरे तुम्ही सगळे इतकं प्रोत्साहन देता, त्यातच लिहित राहण्याची शक्ति मिळते.\nअरे तो शेवटचा परिच्छेद म्हणजे बरीच वर्षं मनात साठलेल्या भावनांचं शब्दस्वरूप आहे.\nअगं इतका आदर आणि इतकी आपुलकी वाटते ना त्यांच्याबद्दल की सगळं आपोआप लिहिलं जातं.\n>>सावरकरांच्या त्यागापुढे मी ही निःशब्दच होतो.\nहोय. अगदी, त्यांनी नावाप्रमाणेच फक्त स्वतःलाच नाही, तर हजारोंच्या राष्ट्राभिमानालाही सावरलं. आजही आमच्यासारख्यांना सावरताहेत.\nअरे बोलती बंदच होते, ह्या माणसाच्या कर्तृत्वापुढे\nआपला अंतरात्मा असल्या लालफितींत अडकत नाही ते किती बरंय..:)\nअप्रतिम .सुंदर.,चांगला ,लेख आवडला ....\nस्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या वरचा हा दुसरा लेख सुद्धा अप्रतिम. त्यांची माझी जन्मठेप वाचताना अंगावर काटा येतो. ह्याच अंदमानच्या कोठडीत जीवनाचे तत्वज्ञान मांडणारे एक काव्य म्हणजे, \"अनादी मी अनंत मी अवध्य मी भला मारील रिपू मजसी असा कवण जन्मला\".\nखूप आभार. माझी जन्मठेप हे आमच्यासारख्यांसाठी गीताच. \"अनादी मी अनंत मी अवध्य मी भला\" हे फक्त सावरकरच रचू जाणोत.\nसावरकरांबद्दलची जागरुकता आवश्यक होतीच.\nसाईट्ची माहिती तुझ्याकडूनच कळली.\nपोस्ट खुप सुंदर झाली आहे\nही साईट जेव्हा मला पहिल्यांदा सापडली होती तेव्हा मला खूप आनंद झाला होता. सावरकरांबद्दलची एकूणच जागरूकता अशीच वाढत जावी, हीच इच्छा\nरोहन चौधरी ... 4:27 PM\nत्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाबद्दल माझ्यासारख्या शूद्राने काय लिहावे ... आपण कायम प्रेरणा घ्यावी आणि सदैव नतमस्तक व्हावे...\nस्वातंत्रवीर, नेताजी आणि शहीद भगतसिंग हे ३ थोर पुरुष...\n>>आपण कायम प्रेरणा घ्यावी आणि सदैव नतमस्तक व्हावे...\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट ��रा.\n) अनुवाद - एक ब्लॉगर्स खो-खो...\nइट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस\nहिंदी, उर्दू, हिंदुस्थानी आणि बरंच काही\nफुटबॉल शुटबॉल हाय रब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-udyanraje-maratha-morcha-2471", "date_download": "2018-11-17T03:10:21Z", "digest": "sha1:SF3KT256DPN4GSZVJ3S76HETATGVOOOU", "length": 7735, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news udyanraje on maratha morcha | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षाबाबत आता शेवटचं निवेदन देणार, त्यानंतर काय होईल ते God Knows - उदयनराजे\nमराठा आरक्षाबाबत आता शेवटचं निवेदन देणार, त्यानंतर काय होईल ते God Knows - उदयनराजे\nमराठा आरक्षाबाबत आता शेवटचं निवेदन देणार, त्यानंतर काय होईल ते God Knows - उदयनराजे\nमराठा आरक्षाबाबत आता शेवटचं निवेदन देणार, त्यानंतर काय होईल ते God Knows - उदयनराजे\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nसरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये, त्यांना तातडीनं आरक्षण द्यावं अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केलीय.\nपुण्यात मराठा आंदोलकांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. गेल्या तीस वर्षांत राज्यात सत्तेत असलेल्या कोणत्याच सरकारनं मराठ्यांच्या आरक्षणावर गांभीर्यानं विचार केला नाही. त्य़ातूनच मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आणखी गंभीर झाल्याचं उदयनराजे म्हणाले.\nपुण्यासारख्या शहरात 45 टक्के मराठे झोपडपट्टीत राहतात. तर जवळपा 82 टक्के मराठा शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असल्याचंही उदयनराजे म्हणाले\nसरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये, त्यांना तातडीनं आरक्षण द्यावं अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केलीय.\nपुण्यात मराठा आंदोलकांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. गेल्या तीस वर्षांत राज्यात सत्तेत असलेल्या कोणत्याच सरकारनं मराठ्यांच्या आरक्षणावर गांभीर्यानं विचार केला नाही. त्य़ातूनच मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आणखी गंभीर झाल्याचं उदयनराजे म्हणाले.\nपुण्यासारख्या शहरात 45 टक्के मराठे झोपडपट्टीत राहतात. तर जवळपा 82 टक्के मराठा शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असल्याचंही उदयनराजे म्हणाले\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओ��ीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nमराठा आंदोलकांच्या भेटीला अजित पवार आणि धनंजय मुंडे\nमुंबई : आझाद मैदानावर सुरु असलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची आज...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/husband-killed-wife-131587", "date_download": "2018-11-17T03:30:32Z", "digest": "sha1:OM52A5TQENDGDCKXOWCMVBRJFQ2J6YCQ", "length": 12585, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Husband killed wife प्रियकरासह पत्नीचा खून | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 18 जुलै 2018\nअमरावती : आठवड्यापूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराचा खून केल्याची खळबळजनक घटना बडनेरा हद्दीतील वडगाव जिरे गावात घडली. बुधवारी (ता. 18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.\nअमरावती : आठवड्यापूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराचा खून केल्याची खळबळजनक घटना बडनेरा हद्दीतील वडगाव जिरे गावात घडली. बुधवारी (ता. 18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.\nप्रियंका गजानन गजभिये (वय 26, रा. आष्टी, जि. वर्धा) व महेश डोंगरे (रा. वडगाव जिरे), अशी मृतांची नावे आहेत. प्रियंकाचा पती गजानन मारोतराव गजभिये (वय 30, रा. आष्टी) हा पसार आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्रियंकाची काही दिवसांआधी महेशसोबत ओळख झाली होती. दोघांच्या भेटीगाठी वाढल्याची कुणकूण पती गजानन याला लागली होती. त्यावरून गजभिये दाम्पत्यामध्ये वादही सुरू होता. आठवड्यापूर्वी प्रियंका ही महेशसोबत पळून वडगाव जिरे या गावात राहत होती. पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग गजाननच्या डोक्‍यात होता. तो दोघांच्या शोधासाठी बुधवार�� (ता. 18) दुपारी दोनच्या सुमारास आष्टीवरून वडगाव जिरे गावात आला. त्याने पत्नी प्रियंका व महेश या दोघांना गावातच गाठले. दोघांसोबत पुन्हा गजानन याचे भांडण झाले. त्यातूनच संतापाच्या भरात गजाननने पत्नी प्रियंका व महेश डोंगरे या दोघांवर सोबत आणलेल्या चाकूने सपासप वार करून त्यांचा खून केला. हा प्रकार सायंकाळी ग्रामस्थांच्या दृष्टीस पडला. पत्नी व प्रियकराच्या खुनानंतर गजानन गजभिये पसार झाला. खुनानंतर पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, उपायुक्त शशिकांत सातव, गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्रामसह श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञ आणि न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळचे पथक उशिरापर्यंत वडगाव जिरे गावातच तळ ठोकून होते. वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nइचलकरंजीत तरूणाचा निर्घृण खून\nइचलकरंजी - येथील वखार भागात एका युवकाचा चाकूने सपासप सुमारे 14 वार निर्घुन खून केला. आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सनी संजय आवळे (...\nमाफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...\nबंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/black-hole-in-the-space/", "date_download": "2018-11-17T02:05:32Z", "digest": "sha1:DVFWKGARB4DNRSC3APO3UJSVSHKUWJV3", "length": 21925, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "विशाल कृष्णविवर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्���ास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nकृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल ही विश्वातली अशी जागा की, तिथे जाणारा प्रकाशही परत येत नाही. साहजिकच तिथे काहीच दिसत नाही. त्याच्या काठावर (इव्हेन्ट होरायझन) लोपलेल्या प्रकाशानंतर सारा अंधार. असे काही ‘आकार’ जेव्हा अवकाश अभ्यासकांना आढळून आले तेव्हा त्यांनी त्याला कृष्णविवर हे नाव दिलं.\nआपल्या आकाशगंगेच्या (मिल्की वे) मध्यभागीसुद्धा प्रचंड वस्तुमानाचं कृष्णविवर आहे. त्याच्याभोवती सारी दीर्घिका फिरते. त्यातील आपल्या सूर्यमालेसारख्या गोष्टीही वेगाने गरगरत असतात. आपली पृथ्वीच सूर्याभोवती सेकंदाला तीस किलोमीटर या वेगाने भ्रमण करत असते आणि सबंध सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्राला पंचवीस कोटी वर्षांत एक परिक्रमा करते.\nअशा सगळय़ा गोष्टी आपल्याला ठाऊक असल्या तरी विश्वातील अनेक रहस्ये आपल्याला उलगडलेली नाहीत. विश्वनिर्मितीच्या तेरा अब्ज वर्षांच्या काळातला आपल्या ‘प्रगत’ संशोधनाचा काळ केवळ काल-परवाचा म्हणजे फार तर गेल्या चारेकशे वर्षांतला. त्याचा आरंभ गणिती पद्धतीने पूर्वी झाला असला तरी थेट उपकरणाच्या साहाय्याने विश्वाचा वेध घेण्याचा आरंभ १६०९ मध्ये गॅलिलिओने दुर्बिणीद्वारे केला. त्यानंतर आता अवकाशात पाठवलेल्या हबल आणि चंद्रा दुर्बिणींपर्यंत प्रगती झाली आहे.\nत्यामुळे आपल्याला आपल्या आकाशगंगेचंही स्वरूप नीट समजत असून धनु राशीच्या पार्श्वभूमीवर सॅजिटेरियस-ए हे अतिविशाल कृष्णविवर आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असल्याचं लक्षात आलं आहे. आता तसंच दुसरं विशाल कृष्णविवर या केंद्रकाच्या ‘जवळच’ असल्याचं म्हटलं जातंय.\nआता ‘जवळ’ म्हणजे नेमकं किती याचं परिमाण आपल्या रोजच्या व्यवहारातल्या परिमाणांच्या कितीतरी वेगळं असतं. आपल्या सर्वात जवळचा तारा प्रॉग्झिमा सेन्टॉरी हा साडेचार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. आता एक ‘प्रकाशवर्ष’ म्हणजे ९४६० अब्ज किलोमीटर या न्यायाने गुणाकार करत बसावं लागेल. सर्वात जवळजी आकाशगंगा देवयानी याच परिमाणाने २२ लाख प्रकाशवर्षे अंतरावर आहे.\nहे जे नवं कृष्णविवर आकाशगंगेच्या केंद्रापाशी सापडलंय तेसुद्धा त्या केंद्रकापासून २०० प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचं म्हटलं जातं. या कृष्णविवराचा विस्तारसुद्धा १५० ट्रिलियन किलोमीटर इतका रुंद आहे. याचा अर्थ १५० वर १२ शून्य ठेवल्यानंतर जेवढे किलोमीटर होतील तेवढा हा आकार आहे\nइतक्या प्रचंड वस्तुमानाचं हे कृष्णविवर अतिप्रचंड गुरुत्वाकर्षणशक्ती असलेलं असणार हे उघडच आहे. एखाद्या ताऱयाच्या अंतानंतर त्याचं न्यूट्रॉन तारा, श्वेतखुजा किंवा कृष्णविवरात कधी रूपांतर होतं याचं संशोधन भौतिकशाश्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेले हिंदुस्थानी वंशाचे संशोधक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी केलं. आपल्या सूर्याच्या समाप्तीच्या वस्तुमानाच्या ३.४४ पेक्षा जास्त वस्तुमान एखाद्या संपुष्टात आलेल्या ताऱयाचं असेल तर ते कृष्णविवरात रूपांतर होणार असतं. कृष्णविवरांचा शोधच मुळी तिथून प्रकाशही परावर्तित होत नाही यातून लागला.\nआता आपल्या दीर्घिकेच्या केंद्रकाजवळचं विशाल कृष्णविवर सापडल्याने संशोधनातला आणखी एक टप्पा गाठला गेला. आपल्या ‘आयुका’ संस्थेतील संशोधकांनी ‘सरस्वती’ हे दीर्घिकांचे सुपर-क्लस्टर शोधून अवकाश संशोधनातील आपली प्रगती यापूर्वीच अधोरेखित केली आहे. विज्ञान हाच उद्याचा ‘मंत्र’ आहे. मात्र तो सुज्ञपणे ‘जपला’ पाहिजे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदहशतवाद्यांनी घरात घुसून केली बीएसएफच्या निवृत्त जवानाची हत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्र���ाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fight-against-dowry-and-domestic-violence/", "date_download": "2018-11-17T02:43:17Z", "digest": "sha1:KXSYHTXP7N6TYZX4K52VCQ5BVNVUZ3SS", "length": 17460, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "सक्षम मी ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nतरुणीने ट्विट करताच रोडरोमिओ गजाआड\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\n20 आणि 21 नोव्हेंबरला शिवसेना भवनात स्पर्धा रंगणार\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nमराठवाड्याला चार वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणारा शेतकरी, मुलीचं लग्न करण्यासाठीही पैसा नसल्याने उद्विग्न झालेले वडील आणि आपल्या वडीलांवरील ओझं कमी करण्यासाठी जगाचा निरोप घेणारी मुलगी… नुकत्याच घडलेल्या शीतल वायाळ हिच्या आत्महत्येने पुन्हा एकदा हुंडाबळीच्या प्रथेने डोकं वर काढलं आणि सगळयांचेच डोळे उघडले. आता जरी ‘मी हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही’ असे बोलले जात असले तरी, ते प्रत्यक्षात आणण्याची मानसिकता स्वीकारायला हवी. मुलींनी हुंडा देणार नाही असे म्हणतानाच २००३ साली झालेल्या कायद्यानुसार त्यांना ‘प्रॉपर्टीमध्ये हक्क द्या’ या कायद्याचे पालन झाले तरच हुंडाबळी आटोक्यात येईल असे मत सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ञांचे म्हणणे आहे.\nग्रामीण भागात मुलगी सांभाळणं हे आई-वडिलांसाठी सर्वात मोठं जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिचं लग्न लावून देऊन जबाबदारीतून मुक्त होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यांनी तिला त्यांच्या ऐपतीप्रमाणे शिकविले, तर शिकलेली मुलगी लग्नात हुंडा द्यायला तयार नसते. काही ठिकाणी प्रतिष्ठेसाठी हुंडा दिला जातो. बडेजाव, खर्चिक लग्नांपेक्षा साध्या लग्नाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. ही इच्छा प्रत्येक आई वडिलांनी ठेवली, तर हुंडाबळी होणार नाहीत. सासरची मंडळी मुलींना चांगली वागणूक देतील.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमाग��लमोटरमनने लोकल मालाड स्थानकाऐवजी थेट यार्डात नेली\nपुढीलरस्ते आणि नालेसफाई घोटाळा भोवला, उदय मुरुडकर यांना सक्तीची सेवानिवृत्ती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fyjc-second-merit-list-on-16-july/", "date_download": "2018-11-17T02:05:26Z", "digest": "sha1:HQ6OXRZP5UJOBADOVLOABYVH4QOVHJQD", "length": 18992, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "पावसामुळे अकरावी प्रवेशाचे तीनतेरा, दुसरी गुणवत्ता यादी १३ ऐवजी १६ जुलैला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\n���फाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nपावसामुळे अकरावी प्रवेशाचे तीनतेरा, दुसरी गुणवत्ता यादी १३ ऐवजी १६ जुलैला\nमुसळधार पावसाने अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे तीनतेरा वाजले आहेत. अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी १३ जुलैला जाहीर होणार होती. पण पावसामुळे पहिल्या यादीती��� प्रवेशप्रक्रिया पूर्ण न झाल्याने दुसरी यादी १६ जुलैला जाहीर होणार आहे. दरम्यान पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्यास उद्या ११ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या यादीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर कॉलेजना पहिल्या फेरीतील प्रवेश अपडेट व रद्द करून रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यासाठीही उद्या ११ जुलैपर्यंत मुदत आहे. त्यानंतर १२ आणि १३ जुलैला सकाळी ११ ते सायंकाळी ६ यावेळेत विद्यार्थ्यांनी दुसऱया गुणवत्ता यादीसाठी ऑनलाईन अर्जात कॉलेज पसंतीक्रम भरायचे आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिले.\n– १६ जुलै, सकाळी ११ वाजता – दुसरी गुणवत्ता यादी जाहीर\n– १६ ते १८ जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ५ – दुसऱया यादीनुसार प्रवेश\n– १९ जुलै, सकाळी ११ वाजता – दुसऱया यादीचा कटऑफ आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर\n-१९ ते २० जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ६ – तिसऱया यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरणे\n– २३ जुलै, सकाळी ११ वाजता – तिसरी गुणवत्ता यादी जाहीर\n– २४ ते २६ जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ५ – तिसऱया यादीनुसार प्रवेश\n– २७ जुलै, सकाळी ११ वाजता – तिसऱया यादीचा कटऑफ आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर\n– २७, २८ जुलै, सकाळी ११ ते सायंकाळी ६ – चौथ्या यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरणे\n– ३० जुलै, सकाळी ११ वाजता – चौथी गुणवत्ता यादी जाहीर\n– ३० जुलै ते २ ऑगस्ट, सकाळी ११ ते सायंकाळी ५ – चौथ्या यादीनुसार प्रवेश\n– २ ते ४ ऑगस्ट – बायफोकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना संधी.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेम���ळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/burglary-family-arrested-crime-129961", "date_download": "2018-11-17T03:12:42Z", "digest": "sha1:WAERHN75TV6C3NHVD6YQE7RMTJ2YDTAM", "length": 11452, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Burglary family arrested crime घरफोड्या करणाऱ्या कुटुंबास अटक | eSakal", "raw_content": "\nघरफोड्या करणाऱ्या कुटुंबास अटक\nगुरुवार, 12 जुलै 2018\nमुंबई - कचरा वेचण्याच्या नावाखाली संपूर्ण कुटुंबच घरफोडीत सामील होते, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चौघांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. यात आरोपीसह त्याची पत्नी, बहीण आणि आणखी एका नातेवाइकाचा समावेश आहे. या तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील तक्रारदार मुलुंडमधील नवघर परिसरात राहतात.\nमुंबई - कचरा वेचण्याच्या नावाखाली संपूर्ण कुटुंबच घरफोडीत सामील होते, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चौघांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. यात आरोपीसह त्याची पत्नी, बहीण आणि आणखी एका नातेवाइकाचा समावेश आहे. या तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील तक्रारदार मुलुंडमधील नवघर परिसरात राहतात.\nते एका बॅंकेत व्यवस्थापक असून, त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मेमध्ये ते सुटीनिमित्त राजापूर (जि. रत्नागिरी) येथे गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिन्यांसह दोन लाख 84 हजारांचा ऐवज लांबवला होता. नवघर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल होता.\nपोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्याआधारे ठाणे परिसरातून प्रकाश अंबादा�� अव्हाड, त्याची पत्नी पूजा, बहीण अनू आणि नातेवाईक अंजली बोऱ्हाडे यांना अटक केली. विशेष म्हणजे प्रकाशची पत्नी आणि बहिणीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nमाफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...\nबंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/transporters-chakka-jam-april-8-38603", "date_download": "2018-11-17T03:29:16Z", "digest": "sha1:7MUTPPHVBYX5MAHRSOUNCVQCP27EZS7A", "length": 15811, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Transporters chakka jam from April 8 वाहतूकदारांचे 8 एप्रिलपासून \"चक्का जाम' | eSakal", "raw_content": "\nवाहतूकदारांचे 8 एप्रिलपासून \"चक्का जाम'\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nसांगली - येत्या 8 एप्रिलला मध्यरात्रीपासून वाहतूकदारांचे चक्का जाम आंदोलन सुरू होत आहे. थर्ड पार्टी विमा रकमेत चाळीस टक्‍क्‍यांची झालेली वाढ प्रथमदर्शनी कारण असले तरी वाहतूकदारांच्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांबाबत शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन असेल, असे सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, ज्येष्ठ नेते स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील यांनी सांगितले. या आंदोलनाला वाहतुकीच्या विविध संघटनांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.\nसांगली - येत्या 8 एप्रिलला मध्यरात्रीपासून वाहतूकदारांचे चक्का जाम आंदोलन सुरू होत आहे. थर्ड पार्टी विमा रकमेत चाळीस टक्‍क्‍यांची झालेली वाढ प्रथमदर्शनी कारण असले तरी वाहतूकदारांच्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांबाबत शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन असेल, असे सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, ज्येष्ठ नेते स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील यांनी सांगितले. या आंदोलनाला वाहतुकीच्या विविध संघटनांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.\nते म्हणाले, \"\"विमा कंपन्यांच्या विविध तक्रारींबाबत आणि प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी स्थापन झालेल्या इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेशी आमचा गेल्या काही वर्षांपासूनच एकूणच विमा आकारणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. देशातील फक्त 35 टक्के वाहनधारकच विमा भरतात. जमा होणारा विमा हप्ता आणि द्यावी लागणारी नुकसानभरपाई याची माहितीच विमा कंपन्या देत नाहीत. त्यामुळे हप्ता दरवाढीचे सत्य कारणच पुढे येत नाही. केंद्रीय वाहतूक मंत्री पॉल राधाकृष्णन यांनी वाहनधारकांचे समाधान झाल्याशिवाय विमा हप्ता रकमेत वाढ करू नका, असे आदेश देऊनही दरवाढ झाली. त्यामुळे दक्षिण भारताच्या संघटनेने 30 मार्चपासून बंद आंदोलन सुरू केले आहे. 8 एप्रिलपासून देशभरातील सर्व संघटना आंदोलनात उतरणार आहेत.''\nते म्हणाले, \"\"सहा चाकी वाहनांसाठी 2011 मध्ये थर्ड पार्टी विमा रक्कम 6225 रुपये होती. ती सध्या 22 हजार 727 रुपये झाली आहे. हीच दरवाढ दहा चाकी वाहनांबाबत 10 हजार 725 रुपयांवरून 24 हजार 958 रुपये इतकी झाली आहे. याशिवाय पंधरा टक्के सेवा कर आहेच. देशात किमान 55 हून अधिक विमा कंपन्या या व���यवसायात आहेत. हे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले केले. गेल्या काही वर्षात भरपाई जादा द्यावी लागत असल्याचे कंपन्या सांगतात, मात्र खरीखुरी माहितीच देत नाहीत. तोटाच असेल तर ते व्यवसाय कशासाठी करतात हा व्यवसायच असेल तर लागू केलेल्या रकमेपेक्षा कमी प्रिमियमला परवानगी का नाकारली जाते हा व्यवसायच असेल तर लागू केलेल्या रकमेपेक्षा कमी प्रिमियमला परवानगी का नाकारली जाते त्यामुळे थर्ड पार्टी प्रिमियमच्या माध्यमातून वाहनधारकांची लूट होत आहे. विमा रक्कम आकारणी पारदर्शक होईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील.''\nयावेळी राजशेखर सावळे, मोहन जोशी, प्रदीप पाटील, शंकर यादव, जयंत सावंत, भारत बोथरा, प्रितेश कोठारी, अशोक भोसले, आप्पासाहेब मोरे, टेंपोचालक संघटनेचे विजय धोकटे आदी उपस्थित होते.\nथर्ड पार्टी विमा हप्ता आकारणी पारदर्शकता आणा.\nविमा कंपन्यांनी जमा आणि दिलेल्या भरपाईची माहिती द्यावी\nभाडे सल्लागार समितीची स्थापन करून त्यावर वाहतूकदारांना प्रतिनिधित्व द्या.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमाफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...\nबंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...\nनांदेड : गणपूर गावात दरोडेखोरांचा हैदोस\nनांदेड : अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्��त्याला मारहाण करून 1 लाख 71 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/foreign-exchange/", "date_download": "2018-11-17T02:56:25Z", "digest": "sha1:HAJ5Z6NJECIXUGLLA3EFIEFUWNI65QYH", "length": 17530, "nlines": 145, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "फॉरेन एक्सचेंज – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nSeptember 9, 2018 सुभाष नाईक अर्थ-वाणिज्य, विशेष लेख\nगेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर हवा असेल तर आपल्याला ७२ रुपये खर्च करावे लागतात. (Wow आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं \nया घटनेतून कांहीं जुना काळ आठवला.\nमी जेव्हां आय्. आय्. टी. मध्ये शिकत होतो, तेव्हां , १९६६ च्या मे-जून मध्यें, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था (IMF) , व / किंवा त्यासारख्या अन्य संस्थांनी , (आपल्या तत्कालीन सरकारवर दबाब आणून ) रुपयाचें अवमूलन ६६ टक्के करविलें होतें. म्हणजेच, तत्पूर्वीं जो दर , ‘१ डॉलर = ४ रुपये’ होता , तो त्यानंतर , एकदम,\n‘१ डॉलर = ६ रुपये’ असा झाला होता. हें आजही , इतक्या वर्षांनी, लक्षांत रहायचें कारण म्हणजे, आय्. आय्. टी. मध्ये आम्हांला इंजिनियरिंगची बरीच इंपोर्टेड पुस्तकें विकत घ्यावी लागत, अन् या डिव्हॅल्युएशनमुळें, आमचा खर्च एकदम ५० टक्कयांनी वाढला होता ( आणि आमची चांगलीच बोंब झाली होती ). अर्थातच, या निर्णयामुळे देशावर काय चांगला-वाईट परिणाम झाला असेल, याचा विचार करण्याच्या मनस्थितीत आम्ही विद्यार्थी त्यावेळीं नव्हतोच.\nनंतर ���९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या देशानें फॉरेन एक्सचेंजवर इतका खर्च केला, की देशाची त्या क्षेत्रातील गंगाजळीच संपून गेली ; आणि परिणामीं, आपली अशी दयनीय अवस्था झाली होती की, जुन्या आंतरराष्ट्रीय कर्जांचे व्याजाचे हप्ते देण्यांएवढाही फॉरेन एक्सचेंज आपल्याकडे उरला नव्हता. त्यामुळें, (आंतरराष्ट्रीय संस्थांच्या दबावाखाली ) देशाला, जागतिकीकरणाचा व आयात-शुल्क ( इंपोर्ट ड्यूटीज्) कमी करण्यांचा निर्णय घ्यावा लागला. (ध्यानांत घ्या, मी इथें आंतरराष्ट्रीय संस्थांना खलनायकी ठरविण्यांचा प्रयत्न करत नाहींये. मात्र, मी हें सांगायचा प्रयत्न करतो आहे की — , ) हा निर्णय जर सरकारनें स्वत:होऊन घेतला असता, तर त्याची चिकित्सा आपण वेगळ्या पद्धतीनें केली असती. मात्र, या जागतिकीकरणाचे परिणाम चांगले-वाईट काय व किती असतील ते असोत , ( टीप – इथें आपण त्या परिणामांचा विचार करत नाहीं आहोत, आणि सरकारच्या नीतीची छिरफाडही करत नाहीं आहोत. तो एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे), पण तो निर्णय आपल्या देशाच्या तत्कालीन सरकारवर लादला गेलेला होता, हें सत्य आपल्याला विसरतां येत नाहीं.\nगेली कांहीं दशकें ( खरें तर, गेली बरीऽच दशकें) आपण रुपयाचें अवमूलनच पहात आहोत \nआय्. टी. क्षेत्राला ( व कांहीं अन्य क्षेत्रांना ) फायदा झाला असेलही , आणि, झालाच. अनेकांचा व्यक्तिगत फायदा वा तोटाही झाला, होत आहे . जसें की, ज्या पेरेंटस् ची मुलें परदेशात शिकत आहेत, व ज्यांना ज्यांना त्या मुलांसाठी फॉरेन एक्सचेंजमध्ये पैसे धाडावे लागत आहेत, त्यांचे बिचार्‍यांचे डोळे अधिकाधिक पांढरे होत आहेत, अन् ते बिचारे ‘ये दिन भी जायेंगे’ अशा अर्थाच्या हुमायूँच्या अंगठीवरील वाक्याचें स्मरण करत आहेत ; तर ज्या ज्यांना त्यांची परदेशस्थ पोरें , फॉरेन करन्सीमध्ये कमावून आतां फॉरेन एक्सचेंजमध्ये पैसे पाठवत आहेत, ते ‘आपल्या आधीच्या तपाचें चीज झालें’ असें म्हणत स्मित करत आहेत. देशाचेंही काय भलें होत असेल तें होत असेल, व होत राहील. मात्र, मला या मुद्दयावर खास जोर द्यायचा आहे की, मूलत: आपल्या नाण्याचें (करन्सीचें) असें सततचें अवमूल्यन होणें हें देशाला खचितच भूषणावह नाही. ( त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट ही की, आपला ‘ग्रीस’ झाला नाहींये समाधानही शोधावें लागतें \nयातून, ज्यानें त्यानें आपापला निष्कर्ष काढावा, हे��च ठीक. माझ्यापुरतें तरी , मला एवढेंच म्हणावेसें वाटतें –\nएका डॉलरचे रुपये सत्तर\n‘देश प्रगती करतो आहे,\nगर्जत आहे ना प्रगतीचा डंका \n‘प्रगती करतोय्’ म्हणता ना, Sir \nम्हणताय् ना, ‘नाहीं शंका’ \n– सुभाष स. नाईक.\n४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nसुभाष नाईक यांचे साहित्य\nश्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर\nLGBTQI : सुप्रीम कोर्ट झिंदाबाद \nLGBTQI जनांसाठी नवी आशा\nवनमाळी सांवळा (श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानें )\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/different-mpsc-post/", "date_download": "2018-11-17T02:17:16Z", "digest": "sha1:HXW4QY24GOH4TNAB4G7KLDHLWBVXX5V7", "length": 13589, "nlines": 119, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "different MPSC Post – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nमुख्‍याधिकारी पदाची कार्ये- नगरपालिका / नगरपंचायत आस्‍थापना विषयक कार्ये, निवडणूकीची कार्ये, विकास कामे, विवाह निबंधक म्‍हणून कार्य पार पाडावी लागतात, तसेच मालमत्‍तेसंबधी फेरफार आता नविन निर्णयाने नगरपालिका हद्दीतील एन.ए. चे कामे पहावी लागतात. थोडक्‍यात मुख्‍याधिकारी यांना सिटी मॅनेजर म्‍हणून काम करावी लागतात. वाढत्‍या शहरीकरणामुळे या डिपार्टमेंट कडे सनराईसींग डिपार्टमेंट म्हणून पाहिले जाते. साहजीकच या पदाला वलयांकित म्‍हणून पाहिले जाते.पण त्‍याबरोबर आपल्‍याला …\nसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Asst .RTO)\nसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Asst .RTO) *टीप–सदरचे पद गट -ब संवर्गातील असले तरी हे पद गट -अ मध्ये पदोन्नत करणे प्रस्तावित आहे *पात्रता: शैक्षणिक – कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदवी(B.E/B.TECH)किंवा B.Sc (maths)किंवा B.Sc (Physics) यासोबतच विहित केलेली शारीरिक पात्रता *RTO विभागाची पदतालिका ( पदोन्नतीच्या संधी ) अतिरिकत परिवहन आयुक्त Addl. TC | सहपरिवहन आयुक्त Jt.TC | परिवहन उपायुक्त DY.TC | प्रादेशिक परिवहन …\nतहसीलदार पदाविषयी ABOUT TAHSILDAR POST\nतहसीलदार पदाविषयी #प्रथमतः राज्य लोकसेवा आयोगाची 2015 सालाची मुख्‍य परिक्षा उत्तीर्ण झालेल्‍यांचे अभिनंदन. जे कोणी या मुलाखातीस पात्र ठरले नसतील त्‍यांना भविष्‍यातील परीक्षांसाठी शुभेच्‍छा… #मुलाखातीस पात्र झाल्‍यानंतर सर्व उमेदवार, अभिरुप मुलाखाती (Mock Interview) स्वतःच्‍या बायोडाटा या सर्वांचा सराव करण्‍यास प्राधान्‍य देतात. या सर्वातील एक महत्वाचा घटक जो दुर्लक्षित रहातो तो म्‍हणजे पद व त्यांचे पसंतीक्रम. #राज्य सेवेतून वेगवेगळ्या वर्ग-1 व …\nसहाय्यक गटविकास अधिकारी पदाविषयी\nसहाय्यक गटविकास अधिकारी सुनिल मुनाळेसहाय्यक गटविकास अधिकारीकंधार,पंचायत समिती टिप–आपला पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा.आपल्याला पसंतीक्रम देताना मदत या व्हावी या हेतुने हा लेख लिहला आहे.आपापल्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्वच post चांगल्या आहेत.आपपल्या व्यक्तिमत्त्वला साजेशे पसंतीक्रम द्यावा.या लेखात काही नकारात्मक बाजु सांगितल्या आहेत याचा कोणत्याही पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही.सर्व पदे सारख्याच तोडीची आहेत.\nअधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क या पदाविषयी\nअधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क गणेश पाटील अधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क जिल्हा-नांदेड टिप–आपला पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा.आपल्याला पसंतीक्रम देताना मदत या व्हावी या हेतुने हा लेख लिहला आहे.आपापल्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्वच post चांगल्या आहेत.आपपल्या व्यक्तिमत्त्वला साजेशे पसंतीक्रम द्यावा.या लेखात काही नकारात्मक बाजु सांगितल्या आहेत याचा कोणत्याही पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही.सर्व पदे सारख्याच तोडीची आहेत.\nमुख्‍याधिकारी पदाची कार्ये- नगरपालिका / नगरपंचायत आस्‍थापना विषयक कार्ये, निवडणूकीची कार्ये, विकास कामे, विवाह निबंधक म्‍हणून कार्य पार पाडावी लागतात, तसेच मालमत्‍तेसंबधी फेरफार आता नविन निर्णयाने नगरपालिका हद्दीतील एन.ए. चे कामे पहावी लागतात. थोडक्‍यात मुख्‍याधिकारी यांना सिटी मॅनेजर म्‍हणून काम करावी लागतात. वाढत्‍या शहरीकरणामुळे या डिपार्टमेंट कडे सनराईसींग डिपार्टमेंट म्हणून पाहिले जाते. साहजीकच या पदाला वलयांकित म्‍हणून पाहिले जाते. पण …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र य���ंत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4641561047205775964&title=Become%20Entrepreneur&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T03:27:58Z", "digest": "sha1:XUWKCRXC423H2XE37JQJMOWGPJAMNGQN", "length": 10368, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘उद्योजकतेची कास धरा’", "raw_content": "\nखासदार आढळराव पाटील यांचे आवाहन\nपुणे : ‘मुंबई घडविण्यात कोकणवासियांचा खूप मोठा वाटा असला, तरी आज कोकणी माणसाची जागा अन्य राज्यातील माणसांनी घेतली आहे. छोटी कामे करण्यास कमीपणा न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो. मराठी माणसाने उद्योजकतेची कास धरली पाहिजे’, असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. सातव्या ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’ चा समारोप खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांच्या उपस्थितीत झाला . त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’चे संयोजक आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे प्रमुख संजय यादवराव होते.\nसमारोप समारंभ रविवारी,चार नोव्हेंबर रोजी मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर येथे झाला. या वेळी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया , ‘हिरवळ प्रतिष्ठान’चे अध्यक्ष किशोर धारिया, या फेस्टिव्हलचे सहसंयोजक एक्झिकोन ग्रुपचे प्रमुख एम . क्यू . सय्यद, उद्योजक रामदास माने आदी मान्यवर उपस्थित होते .\nएक ते चार नोव्हेंबरदरम्यान झालेल्या हा फेस्टिव्हलमध्ये कोकणातील उद्योग, पर्यटन, कला, संस्कृती, स्वयंरोजगार यांची ओळख घडवणारे प्रदर्शन, चर्चासत्रे, फॅशन शो इत्यादी कार्यक्रम झाले.\nआढळराव पाटील पुढे म्हणाले, ‘कोकणातील सर्व उद्योजकांना एकत्र करून आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल भरवून मोठे ग्लोबल मार्केट संयोजकांनी उपलब्ध करून दिले आहे . हा उल्लेखनीय प्रयत्न आहे. भारताची औद्योगिक राजधानी मुंबईवर कोकणी माणसाचे वर्चस्व होते,आता मात्र ही पकड निसटत असून, बिहारी, राजस्थानी माणसांची संख्या वाढत आहे. मराठी माणूस छोटी कामे करण्यास कमीपणा वाटून घेत असल्यास तो न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो. त्यामुळे आता उद्योजकतेची कास धरली पाहिजे.’\n‘कोकणाचा विकास होताना शहरात आलेले कोकणवासीय पुन्हा कोकणात जाऊन आपला आणि प्रदेशाचा उत्कर्ष साधतील तो खरा सुदिन म्हणावा लागेल’, असे मत वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले.\n‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हलच्या निमित्ताने पुण्यात कोकणविषयक काम करणाऱ्या ३०० संस्था एकत्र आल्या ,हे मोठे यश आहे. येत्या मार्चमध्ये एक हजार कोकणी उद्योजकांची परिषद पुण्यात आयोजित केली जाणार आहे’, अशी माहिती संजय यादवराव यांनी या वेळी दिली.\nफेस्टिव्हलमध्ये सहभागी उद्योजक, कलाकार ,हितचिंतकांचा खासदार आढळराव -पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एम . क्यू . सय्यद यांनी आभार मानले.\nTags: पुणेमुंबईकोकणवासीग्लोबल कोकण फेस्टिव्हलशिवाजीराव आढळराव पाटीलकोकण भूमी प्रतिष्ठानPuneShivajirao Adhalrao PatilSanjay YadavraoKonkanVanraiBOI\n‘कोकणातील शेतकऱ्यांना मिरी निर्यातीची चांगली संधी’ ‘पाणी, माती, निसर्ग जपा’ ‘कोकण विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे’ दुर्गसंवर्धनासाठी तरुणाईचा पुढाकार भारती विद्यापीठ, सिम्बायोसिसला ‘नॅक’कडून मिळाली ‘ए प्लस’ श्रेणी\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/advertisements/117", "date_download": "2018-11-17T02:18:13Z", "digest": "sha1:DRP2PXGA4SNGO6VGE3HW6KSLPCJ4F22T", "length": 3671, "nlines": 87, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "जाहिराती | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2201.html", "date_download": "2018-11-17T03:06:57Z", "digest": "sha1:TFSQA72SMB7UNS7VSXPKAT676CFOYMXZ", "length": 8697, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कोपर्डी निकाल : दोषींना फाशी की जन्मठेप, आज फैसला - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Karjat कोपर्डी निकाल : दोषींना फाशी की जन्मठेप, आज फैसला\nकोपर्डी निकाल : दोषींना फाशी की जन्मठेप, आज फैसला\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे आज स्पष्ट होणार आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात आज या खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळ, याचे वकील शिक्षेवर युक्तीवाद करतील. त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद होईल. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावेल.\nमला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे\nकोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी मागणी बचाव पक्षांच्या वकिलाने केली आहे. या प्रकरणातील मुख्य दोषी जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशीऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील योहान मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.\nनितीन भैलुमेच्या वकिलांचा युक्तीवाद\nदुसरीकडे या खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केला. तसंच नितीन भैलुमे हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. तो दलित कुटुंबातील आहे. तो 26 वर्षाचा विद्यार्थी असून, त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेत. शिवाय त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमात जास्त शिक्षेची ���रतूद नाही. तो केवळ 102 ब कटकारस्थान आणि 109 गुन्ह्याला उत्तेजित करणं या दोनच कलमात दोषी आढळला आहे. त्याच्याविरोधात कोणताही साक्षीदार नाही, कोणी प्रत्यक्षदर्शी नाही, त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. तो एक सुशिक्षित मुलगा आहे, असा दावा नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अहेर यांनी केला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nउज्ज्वल निकम युक्तीवाद करणार\nविशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज बाजू मांडतील. उज्ज्वल निकम यांनी दोषींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.दरम्यान, बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता आज होणार आहे.शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर आजही अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/decision-bail-application-maratha-protesters-135265", "date_download": "2018-11-17T03:17:19Z", "digest": "sha1:PA3UI7YE2KLSE4VFJLZTQVEGHVHZBYIP", "length": 12206, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Decision on the bail application of Maratha protesters मराठा आंदोलकांच्या जामिनावर आज निर्णय | eSakal", "raw_content": "\nमराठा आंदोलकांच्या जामिनावर आज निर्णय\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nसातारा - मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आंदोलकांच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवारी) निर्णय होणार आहे.\nसातारा - मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आंदोलकांच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवारी) निर्णय होणा�� आहे.\nआरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. या वेळी काही आंदोलकांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रस्ता अडवला. त्यांना हुसकावण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दगडफेकीला सुरवात झाली. या वेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह 34 पोलिस जखमी झाले, तसेच अनेक वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे अडीच हजार जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 63 जणांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर आज युक्तिवाद झाला. सरकारचे म्हणणे ऐकण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश अमेटा यांनी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर यांनाही बोलावले होते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी उद्याची तारीख दिली आहे. त्यामुळे जामिनावर उद्या निर्णय अपेक्षित आहे.\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्य��विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-v-south-africa-women-t20-1630730/", "date_download": "2018-11-17T03:06:46Z", "digest": "sha1:G5YL3NZPFXZR5L4OHJF2ZPABUXIBELSP", "length": 12617, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India v South Africa women T20 | ट्वेन्टी-२० मालिकेतही भारत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nट्वेन्टी-२० मालिकेतही भारत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक\nट्वेन्टी-२० मालिकेतही भारत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक\nउभय देशांमधील पाच सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.\nद. आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची मालिका आजपासून\nएकदिवसीय मालिकेतील सवरेत्कृष्ट कामगिरीनंतर भारताचा महिला क्रिकेट संघ ट्वेन्टी-२० मालिकेतही दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी उत्सुक आहे. उभय देशांमधील पाच सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.\nतिसऱ्या लढतीमध्ये सात विकेटनी पराभव पाहावा लागला तरी भारताने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ८८ आणि १७८ धावा असे मोठय़ा फरकाने विजय मिळवले.\nएकदिवसीय मालिकेत निर्भेळ यशाने हुलकावणी दिली तरी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताच्या संघाने ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये त्याची कसर भरून काढण्याचा निर्धार केला आहे. चांगला सूर गवसलेली सलामीवीर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपद आहे. हरमनप्रीत आणि मानधना या दुकलीसह अनुभवी मिताली राज, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, अनुजा पाटील आणि पदार्पण करणारी अष्टपैलू राधा याद��, मुंबईची जेमिमा रॉड्रिग्जवर फलंदाजीची भिस्त आहे. मानधना, दीप्ती आणि वेदाकडून एकदिवसीय मालिकेप्रमाणेच सातत्यपूर्ण फलंदाजी अपेक्षित आहे. अनुभवी झुलन गोस्वामीवर गोलंदाजीची मदार आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिला विश्रांती देण्यात आली होती. झुलनच्या पुनरागमनाने भारताची गोलंदाजी मजबूत झाली आहे. तिला शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, एकता बिश्त आणि पूनम यादवकडून चांगली साथ अपेक्षित आहे.\nभारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), नुझहत परवीन, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, राधा यादव.\nदक्षिण आफ्रिका : डेन व्हॅन निकर्क (कर्णधार), मॅरिझेन कॅप, त्रिशा चेट्टी, शबनिम इस्माइल, अयाबोन्गा खाका, मसाबता क्लास, सुन लुइस, ओडिन कर्स्टन, मिग्नन डु प्रीझ, लिझेली ली, क्लोइ ट्रीयॉन, नॅडिन डी क्लेर्क, रेसिबे टोझाखे, मोसेलिन डॅनियल्स.\nवेळ : सायंकाळी ४.३० वा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dr-shantanu-abhyankar-writes-about-epidural-pregnancy-5937543.html", "date_download": "2018-11-17T02:08:11Z", "digest": "sha1:YGFTQKBZNJWA4VW273Q2EWDTPILFEMCO", "length": 16957, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr Shantanu Abhyankar writes about epidural pregnancy | कळत नकळत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमूल होणे ही किती तरी आनंदाची बाब आणि त्यासाठी प्रसूती वेदना सहन करणे हे मात्र वैतागाचे, चिंतेचे, भीतीचे आणि सीझरची दुराग\nमूल होणे ही किती तरी आनंदाची बाब आणि त्यासाठी प्रसूती वेदना सहन करणे हे मात्र वैतागाचे, चिंतेचे, भीतीचे आणि सीझरची दुराग्रही मागणी करण्याचे कारण. या कळा मोठ्या विलक्षण. भल्याभल्यांची खोड जिरवणाऱ्या. अशा कळांनी बेजार झालेल्या नवयौवनेला पाहताच करुणा वगळता कोणताच भाव मनात उमटत नाही.\nजी वनावश्यक आणि नैसर्गिक अशा इतर सगळ्या क्रिया न दुखता, सुरळीत, पार पडत असताना मूल होतानाच का दुखावे, हे एक कोडेच आहे. श्वास घेताना, हृदयाचे ठोके पडताना, शी-शू होताना, अन्न पचताना, अजिबात दुखत नाही. पण जन्मवेणा मात्र प्राणांतिक. स्त्रीला ही वेदना सुसह्य व्हावी म्हणूनच की काय, समाजाने मातृत्वाचे, वेदनेचे, उदात्तीकरण केले आहे. जनमानसात हे उदात्तीकरण इतक्या टोकाला पोहोचले आहे की, वेदनारहित प्रसूती शक्य असतानाही तो पर्याय क्वचितच विचारात घेतला जातो. वापरणे तर दूर की बात.\nकधी कधी वेदनेबरोबरच प्रचंड भीती असते. अशी बाई कुण्णाकुण्णाचं ऐकत नाही. अजिबात सहकार्य करत नाही. डॉक्टरांच्या भाषेत याला म्हणतात Maternal distress. लवकरच नातेवाईक वैतागतात. आईवडील वैतागतात. कळवळणारी पोटची पोर त्यांना बघवत नाही. काही तरी करा, असा तगादा लावतात. याला म्हणतात Relatives’ distress. मग लवकरच डॉक्टर वैतागतात. हा सगळा त्रास आणि त्रागा, कधी एकदा आणि कधी एकदाचा संपेल असे सगळ्यानाच होऊन जाते. यावर सहसा सीझरचा तोडगा काढला जातो. इथे वेदनारहित प्रसूती हा खरे तर नुसताच पर्याय नव्हे तर, उत्तम पर्याय ठरू शकतो. पण हे तंत्र जाणणारे आणि अमलात आणणारे डॉक्टर कमी आहेत. याबद्दलची समजही कमी आहे. पर्यायाने गैरसमज भरपूर.\nलोक म्हणतात, ‘फुकट किंवा सहज काही मिळाले की, त्याची किंमत राहत नाही. जरा पोटात दुखूनबिखून मूल झालं की, त्याची किंमत कळते’ शिवाय ‘आपल्याला’ जे दुखूनखुपून झाले ते ‘हिला’ सहजप्राप्य होतेय याची किंचितशी असूयाही मनात असते.\nप्रसूती वेदना कमी करण्याचे बरेच उपाय आहेत. श्वासो���्छ्वासाच्या तंत्रापासून औषधांपर्यंत. याची चर्चा आधीच डॉक्टरबरोबर, भूलतज्ज्ञांबरोबर करणे उत्तम. प्रत्येक बाईची वेदना आणि सहनशक्ती भिन्न भिन्न असते, त्यामुळे कुणाला किती, कधी आणि कोणती भूल द्यायची, हे त्या त्या वेळी ठरवावे लागते. आधी भीती वाटूनसुद्धा ऐन वेळी आपण या वेदना सहन करू शकतो हे लक्षात घेऊन वेदनाहरण नाकारण्याचा अधिकार आणि पुढे वाटले तर पुन्हा मागण्याचा अधिकार पेशंटला असतो. वेदनारहित प्रसूतीसाठी सर्वोत्तम आणि खात्रीचा पर्याय म्हणजे एपिड्यूरल अॅनाल्जेसिया. अॅनाल्जेसिया आणि अॅनास्थेशियामध्ये फरक आहे. अॅनाल्जेसिया म्हणजे ‘वेदना’हरण तर अॅनॅस्थेशिया म्हणजे ‘संवेदना’हरण.\nएपिड्यूरल अॅनाल्जेसिया ही एक भूल देण्याची पद्धत आहे. वेदनारहित प्रसूतीसाठी ही उत्तम समजली जाते. पाठीच्या दोन मणक्यांच्या मधून सुई सरकवली तर आतआत अगदी मज्जारज्जूपर्यंत जाते. अशीच सुई सरकवली जाते, पण अगदी वरवर. मज्जारज्जूपर्यंत ती नेलीच जात नाही. या मज्जारज्जूला गवसणीसारखे एक कव्हर असते. याला म्हणतात ‘ड्युरा.’ यालाही धक्का लागणार नाही अशा बेताबेताने ही सुई आत सरकवली जाते. ड्युराच्या जरा बाहेर सुईचे टोक पोहोचले की, त्यातून एक प्लास्टिकची नळी (कॅथेटर) आत सरकवून सुई काढून घेतात. हे कौशल्याचे काम. आता ही नळी शेपटासारखी बाहेर लोंबत राहाते. नळीतून गरजेप्रमाणे केव्हाही हवे ते औषध देता येते. हे त्या ड्युराच्या बाहेर-बाहेर पसरते. ड्युरातून बाहेर पडणाऱ्या नसा सुन्न करते. म्हणून हा ‘एपुड्युरल’ अॅनाल्जेसिया. कमीत कमी दुष्परिणाम आणि अधिकाधिक फलप्राप्ती असा हा समसमा संयोग.\nही भूल असली तरी ही संपूर्ण भूल नाही. याने कळा थांबत नाहीत. कळा येतात, पण त्यांची जाणीव होत नाही. म्हणूनच ही ‘कळत-नकळत’ प्रसूती. बाई खात-पीत, हिंडत-फिरत, टीव्ही पाहत, गप्पा मारत, स्वेटर विणत, ‘मधुरिमा’ वाचत इत्यादी इत्यादी असू शकते. चालताना पायात थोडा अशक्तपणा जाणवू शकतो एवढेच. जेव्हा बाळाचे डोके अगदी खाली उतरते आणि आईनेच बाळ बाहेर ढकलायची वेळ येते तेव्हा जोर जरा कमी पडतो. मग कधीकधी चिमटा लावून (Forceps) किंवा वाटी लावून (थ्री इडियट्स फेम Ventouse Method) डिलिव्हरी करावी लागते.\nएपिड्युरल प्रमाणेच स्पायनल प्रकारच्या अॅनास्थेशियातही वेदनारहित प्रसूती होऊ शकते. पण तो दीर्घकाळ देता येत नाही आणि एपिड्युरलइतका विश्वासू साथीदार नाही. याशिवाय खुब्यावर किंवा दंडात देता येतील अशी वेदनाशामक इंजेक्शने, ‘टेन्स’ वगैरे पद्धती आहेत. पण या साऱ्या यथातथा. वेदना खरोखर थांबतात त्या एपिड्युरलमुळेच. पंधरावीस मिनिटात दुखणे जवळजवळ ८०%ने कमी होते. प्रसूतीदरम्यान पेशंटच्या इच्छेनुसार औषधाचे प्रमाण कमीजास्त करता येते. सीझर लागले तरी त्याच नळीतून आणखी औषध देऊन ऑपरेशन करता येते. वेगळी भूल द्यावी लागत नाही.\nएपिड्युरल ही पद्धत अतिशय सुरक्षित आहे पण, यातले अल्पस्वल्प धोकेही आपण समजावून घेऊ या.\nएपिड्युरलमुळे रक्तदाब कमी होतो. बाळाकडेही मग कमी रक्त जाते. यासाठी सलाइनचा अभिषेक चालू ठेवावा लागतो. शक्यतो डाव्या कुशीवर झोपले की, बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो. एपिड्युरलमुळे बाळावर कोणताही थेट दुष्परिणाम होत नाही. वापरली जाणारी सुई जरा जाड असते, त्यामुळे ती जागा थोडी दुखते. पण हे दुखणेही तेवढ्यापुरतेच. यामुळे नंतर कंबरदुखीचा आजार जडत नाही. जर ड्युराला छिद्र पडले तर पुढे काही काळ डोकेदुखीचा त्रास होतो. झोपून राहिले आणि भरपूर पाणी प्यायले की, हा त्रास थांबतो. या प्रकाराने कळा थांबतील, प्रसूतीला वेळ लागेल आणि डॉक्टरांना सीझर करायला आयतीच सबब सापडेल असाही एक गैरसमज प्रसृत आहे. एपिड्युरल दिल्याने असे काहीही होत नाही. जगभरच्या अनेक अभ्यासात हा मुद्दा स्पष्ट झाला आहे. तेव्हा दिलाच एपिड्युरल आणि लागलेच जर सीझर, तर कृपया दवाखान्याच्या काचा फोडू नयेत.\nआणि हो, एपिड्युरलचा आणखी एक तोटा आहे, एपिड्युरल दिल्याने, ‘बाळंतपणाच्या आभाळवेणा सोसून मी तुला जन्म दिला आणि आता हेच का पांग फेडतो/फेडते आहेस’ असले फिल्मी डायलॉग तुम्हाला मारता येत नाहीत.\n- डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-blog-80/", "date_download": "2018-11-17T03:28:03Z", "digest": "sha1:OZR2IFWNFPXARWUVP5VS5OYPSMWXXRUY", "length": 24403, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तेलंगणातील त्रेधा | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने आता तेलंगणात मुदतपूर्व निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे. गेला आठवडाभर याविषयीच्या चर्चेने जोर धरला होता. या निर्णयामुळे त्यावर पडदा पडला आह���. सध्या राव काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार असले तरी यानिमित्ताने बर्‍याच तर्कवितर्कांना उधाण आले आहे.\nतेलंगणा विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हणजेच 2019 मध्ये होणार होती. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आताच विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने इतर चार राज्यांमध्ये लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकांबरोबर या राज्याची निवडणूक होणार असून काँग्रेस किंवा भाजप हे पक्ष या मुदतपूर्व निवडणुकीचा कसा लाभ उठवतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदा गुजरात, कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सरासरी यश मिळाले. त्यापाठोपाठ आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधल्या विधानसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसला चांगले यश मिळण्याचा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत. भाजपचा विरोधक असलेल्या चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीनेही या काहीशा भाजपविरोधी वातावरणाचा फायदा मिळवण्याचा अंदाज बांधून जाणीवपूर्वक मुदतपूर्व निवडणुका घडवून आणण्यासाठीच निवडणुकांचा जुगार खेळल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. काँग्रेसने प्रतिआरोप करत स्थिर सरकार पाडण्याच्या राव यांच्या या डावामागे पंतप्रधान मोदी असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या मते मोदींशी गुप्त चर्चा करूनच राव यांनी हे पाऊल उचलले आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकांबरोबर विधानसभेची निवडणूक झाली असती तर काँग्रेसला त्याचा अधिक फायदा मिळाला असता, हे मोदींना माहिती आहे. म्हणूनच मुदतपूर्व निवडणुकीचा हा घाट घातला गेला, असा काँग्रेसचा आरोप आहे.\nतसे पाहता स्वतंत्र तेलंगणाला उण्यापुर्‍या चार वर्षांचा इतिहास आहे. या राज्याची स्थापनाच 2014 मध्ये झाली आहे. त्यामुळे राव हे पहिलेच मुख्यमंत्री होत आणि पहिल्याच मंत्रिमंडळाने मुदतपूर्व गाशा गुंडाळला आहे. राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला गेल्या निवडणुकांमध्ये 120 पैकी 63 जागांवर विजय मिळाला होता. त्यांनी स्वतंत्र तेलंगणासाठी मोठे आंदोलन छेडले होते. त्यामुळे सत्ता त्यांच्याकडेच जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. अर्थातच 63 जागांवरचा विजय राव यांना निर्विवाद बहुमत मिळवून देणारा नव्हता. कारण तेलगू देसम, काँग्रेस, बसपा आदींच्या सहकार्याने राव सरकार सत्तारूढ झाले होते. त्य���मुळे त्यांची तेलंगणा राष्ट्र समितीची सदस्य संख्या 83 झाली होती. सध्या विधानसभेत काँग्रेसचे 17 आणि भाजपचे 5 सदस्य आहेत. तेलगू देसमचे 3, माकप, भाकप, अपक्ष व नामनिर्देशित असे प्रत्येकी 1 तर एमआयएमचे 7 सदस्य आहेत. विधानसभेच्या दोन जागा रिक्त होत्या. सध्याही राव यांच्यामागे 90 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. मग अशा परिस्थितीत राजीनामा का दिला गेला याविषयी उलटसुलट चर्चा होणे ही साहजिक गोष्ट आहे.\nतेलगू देसमने भाजपपासून फारकत घेतल्याने आणि त्यांची स्वबळावर राज्य करण्याची ताकद नसल्याने आता हा पक्ष काँग्रेसशी हातमिळवणी करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तेलगू देसम आणि काँग्रेस यांचे फारसे सख्य नाही. आंध्रात तर ते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून काम करत आहेत. मात्र राजकीय लाभाचा विचार करून ती झाली तर तेलंगणा राष्ट्र समितीसमोर मोठे आव्हान उभे राहील, याविषयी शंका नाही. तेलंगणात भाजप स्वबळावर सत्तेत येणे सध्या तरी स्वप्नवतच आहे. भाजपची तिथली ताकद अगदीच अल्प आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांमधील प्रमुख राजकारण्यांना फोडून आपल्याकडे वळवणे आणि त्यांच्या जिवावर आपली सत्ता स्थापन करणे हे इतर काही राज्यांमध्ये वापरलेले सूत्रच भाजपने इथेही वापरले होते. परंतु आता या निर्णयाने भाजपची कोंडी झाली असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसला इथे मोठी संधी असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु तिचे सोने करण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतील, हेही तितकेच खरे आहे. पण सध्यातरी काँग्रेसने या निर्णयाद्वारे आपण चकित झाल्याचे दाखवले आहे. कारण सरकार स्थिर असताना हे पाऊल का उचलले गेले असावे, असा प्रश्न त्यांच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी विचारला आहे. अर्थातच विरोधी नेत्यांना मात्र हा काँग्रेसचा कांगावा आहे, असे वाटते.\nमात्र काहीही झाले तरी राव यांच्या या निर्णयामुळे लवकरच होणार्‍या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांबरोबरच आता तेलंगणामध्येही विधानसभेची निवडणूक होईल, हे निश्चित झाले आहे. अर्थातच याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे. काही जाणकारांच्या मते मात्र काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना झुलवत ठेवून राव यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला. कारण तेलं���णा हे स्वतंत्र राज्य म्हणून सहजासहजी अस्तित्वात आलेले नाही. त्यासाठी मोठे आंदोलन करावे लागले होते. स्वतंत्र राज्य झाल्यानंतर तेलंगणाचा मोठा विकास होईल, अशी जनतेची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र रोजगारीच्या प्रश्नावर हे सरकार अपयशी ठरले. त्याचबरोबर विकासाच्या बाबतीतही पूर्वीचीच प्रक्रिया पुढे सुरू राहिली. राव यांनी आपल्या कारकीर्दीत वीजनिर्मिती दुप्पट केल्याचा दावा केला असला तरी अनेक वर्षे भिजत पडलेले शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्यांच्या सरकारने फारशा हालचाली केल्या नाहीत. त्याबरोबरच मागासवर्गीयांना आरक्षण मिळेल ही त्यांची आशाही फोल ठरली. त्यामुळे त्यांना वैयक्तिकरीत्या मोठी लोकप्रियता लाभली असली तरी मुख्यमंत्री म्हणून ते अपयशी ठरल्याचे चित्र तयार झाले.\nया चित्राला छेद देऊन जोरदार प्रचारतंत्र राबवून आगामी निवडणुकीत जनतेला पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी राव ही खेळी खेळले असावेत, असे मानणारा तज्ञांचा मोठा गट आहे. त्यांच्या मते, राव यांनी विधानसभा बरखास्त करून आपल्याला विरोधक व्यवस्थित काम करू देत नसल्याचे चित्र तयार केले असून जनतेच्या मनात स्वतःविषयी सहानुभूती निर्माण केली आहे. एकूण पाठिराखे आणि आपल्या पक्षाचे तेलंगणातील स्थान पाहता काँग्रेस अगर भाजप यांच्यापैकी कोणाचेही संख्याबळ जास्त असेल तर त्यांच्याशी युती करून ते पुन्हा सत्तेवर येऊ शकतील. हा दूरगामी विचार करूनच त्यांनी राजीनामानाट्याचा खेळ केला आहे. एकूणच तेलंगणाच्या राजकारणाचा आणि या तर्कवितर्कांचा विचार करता राव काँग्रेसशी हातमिळवणी करतील का याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. कारण राव यांनी संधी मिळेल त्या-त्यावेळी काँग्रेसवर आणि विशेषतः राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधींना त्यांनी ‘सर्वात मोठे विदूषक’ म्हटले होते आणि राव यांना काँग्रेसने ‘आधुनिक काळातील तुघलक’ म्हटले होते.\nहे प्रकरण अद्याप ताजे आहे. शिवाय राव यांनी वेळोवेळी काँग्रेसला आपला सर्वात मोठा शत्रू म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला तेलंगणामध्ये काँग्रेसपेक्षाही मोठी संधी असल्याचे मानले जात आहे. शिवाय राव यांना जनतेच्या सहानुभूतीच्या बळावर पूर्ण बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करून पाहता येणार आहे. विधानसभा बरखास्तीनंतर लगेच त्���ांनी 119 पैकी 105 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून विरोधकांना चकित केले. त्यामुळेही त्यांनी हा निर्णय पूर्ण विचारांती आणि राजकीय लाभाचे गणित व्यवस्थित आखूनच घेतल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीआधी इथे निवडणूक घेतल्यामुळे तेलंगणावर भाजपला अधिक लक्ष एकवटता येईल. राव यांच्याशी संधान साधून सत्ता काबीज केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये भाजपचे पारडे जड होईल, असा जाणकारांचा अंदाज अधिक योग्य वाटतो. कारण राव यांना राष्ट्रीय राजकारणात मोठा रस आहे. त्यादृष्टीने त्यांना भाजपशी मैत्री लाभाची ठरण्याची शक्यता आहे. कारण देशात भाजपविरोधी वातावरण कितीही तापलेले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची सरशी होण्याची आशा अनेकांना वाटते. राव यांनीही मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब करवून घेत भाजपला सहाय्य करण्याचा आणि बदल्यात भाजपकडून इतर लाभ मिळवण्याचा विचार करूनच हे पाऊल उचलले असावे, असा एकूण चर्चेचा अर्थ काढला जात आहे.\nPrevious articleएक व्हावेत सकल जन\nNext articleलोकशाहीला पोषक पाऊल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/shubh-lagna-savdhan-118091100019_1.html", "date_download": "2018-11-17T02:51:15Z", "digest": "sha1:FUXISDJTHAS6MNX3Z6DS7QC7GMMG7GCC", "length": 9446, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे झाले थाटात आगमन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे झाले थाटात आगमन\nलग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, प्रत्येक लग्नात महत्वपूर्ण असलेल्या या नवरोजींच्या दिमितीस हजर असलेले, एक भन्नाट गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या आगामी सिनेमातील हे गाणे, लग्नसराईत गाजणारे आहे. मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचे संगीतदिग्दर्शन चिनार महेश यांनी केले असून, सनई - चौघड्यांच्या नादावर, प्रेक्षकांना थिरकावणाऱ्या या गाण्याला जसराज जोशी आणि कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे.\nफ्रेम्स इन मोशन प्रोडक्शनच्या पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असून डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांचीदेखील भूमिका आहे. येत्या १२ ऑक्टोबरच्या मंगलमय प्रसंगी प्रदर्शित होत असलेल्या 'शुभ लग्न सावधान'ला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे.\n'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध घाबरतो बायकोला \n'अभिनेता वैभव तत्ववादीने 'ग्रे' चे पोस्टर केले शेअर\n...अशी सुचली बॉईज-२ ची गोष्ट\nयावर अधिक वाचा :\nसलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज\nअभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...\nकलाकारांच्या यशावर ठरते मानधन\nअभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...\nप्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो\nबॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...\nमुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित\nशाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्��ासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/eco-friendly-ganesha-2/", "date_download": "2018-11-17T02:45:57Z", "digest": "sha1:6BBCC5I7FRGL4MEKVN3GXFL3JPECASZ5", "length": 22593, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "पर्यावरणपूरक बाप्पा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nतरुणीने ट्विट करताच रोडरोमिओ गजाआड\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\n20 आणि 21 नोव्हेंबरला शिवसेना भवनात स्पर्धा रंगणार\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nस्वतःच्या हाताने बाप्पा साकारणे… किती सुंदर कल्पकता… छोटीशी शाडूची मूर्ती आपल्या हाताने तयार करून त्याची पूजा करणे ही खऱया अर्थाने गणेशपूजा. पर्यावरणाची कोणतीही हानी न होता बाप्पाचा उत्सव असाही साजरा होऊ शकतो… आपणही प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे…\nतयार केलेल्या मूर्तीची पूजा करणार\nमी अकरावीची एस. पी. महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मला शाडूची मूर्ती बनविण्याची उत्सुकता होती. पहिलाच प्रयत्न म्हणून शाडूची मूर्ती तयार केली आणि ती घरच्यांना आवडलीदेखील. यापुढे दरवर्षी मूर्ती तयार करण्याचा विचार आहे. शाडूच्या मातीपासून ही मूर्ती तयार केली असून दीड तासात ती पूर्ण केली. आई-बाबांना माझी मूर्ती प्रचंड आवडली आहे. ही मूर्ती घरीच बसवणार आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या आईने तशी मूर्ती बनवली होती त्यांचे पाहून मी बनवायला शिकले. मूर्ती करताना त्यात तल्लीन व्हायला हवे. कारण आपण जे अनुभवतो तेच मूर्तीत दिसते. या मूर्तीवर अजून रंगकाम केलेलं नाही, कारण मूर्ती वाळायला वेळ लागते. मूर्तीचे खास आकर्षण डोळे असतात त्यामुळे ते काढणे आव्हानात्मक असते. त्यामुळे चूक होऊ नये म्हणून आधी कागदावर डोळे रेखाटते आणि मग मूर्तीवर रेखाटण्याचा प्रयत्न करते.\nयूटय़ुबच्या मदतीने मूर्ती साकारली\nलहानपणापासून बाप्पा माझा आवडीचा आहे. पण त्याची मूर्ती साकारण्याची माझी मनापासून इच्छा होती. त्यासाठी यूटय़ुबची मला फार मदत झाली. त्यावर बघत बघत मी यंदा मूर्ती साकरली आहे. मूर्तीसाठी एका दादाकडून मी शाडूची माती मागवली आणि मूर्ती घरीच बनविण्याचा छोटा प्रयत्न केला. माझी हौस, माझी आवड म्हणून ही मूर्ती मी तयार केली आहे. या मूर्तीला रंग देण्यासाठी माझ्याकडे सामग्री नाही कारण मी केवळ आवड म्हणून मूर्ती साकारल्या. त्यामुळे रंग देण्याचा विचार केलेला नाही. पण मूर्ती माझ्या हाताने घडवायची त्याला आकार द्यायचा ही हौस भागली आहे आणि सुंदर मूर्ती साकारली. सध्या मी बारावीला आहे. पुढे जाऊन मला जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्ला शिकून भविष्यात चांगला फाईन आर्टस् करायचे आहे. कुठल्याही कार्यशाळेत कधी गेलो नाही, पण मूर्तीशाळांना भेट दिली आहे. तिथे जाऊन त्या मूर्तिकारांच्या कलेचे निरीक्षण करणे ते काय करतात, कसे करतात याकडे लक्ष देतो. ही मूर्ती साधारण एक दीड फुटाची आहे. ती घडवायला साधारण दोन ते तीन दिवस लागले. माझ्या घरी गणपती बसतो त्यामुळे हिच मूर्ती बनवून ती घरी ठेवण्याचा दादाने सल्ला दिला, पण अजून मी परफेक्ट नाही. ज्यावेळी तो परफेक्टपणा येईल त्यावेळी नक्की ठेवेन. किमान पुढच्या वर्षी तसा प्रयत्न असेल.\nसाहिल नांदगावकर, चारकोप कांदिवली\nचौदाव्या वर्षापासून मूर्ती घडवतो\nमी वयाच्या चौदाव्या वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करतो. त्यासोबत सामाजिक संदेशही देत असतो. लोकांना कागदाच्या मूर्तींची भीती वाटते त्याला चांगले फिनीशिंग येणार नाही असा समज असतो. पण त्यांचा हा समज मी चुकीचा ठरवला. कागदाची मूर्तीही सुबक आणि आकर्षक बनते. शाळेत असताना आई बाबा मला पॉकिट मनी द्यायचे. ते पैसे वाचवून मित्रांच्या मदतीने घरी मूर्ती तयार करायला सुरुवात केली. तारेच्या स्ट्रक्चरवर बांबूच्या मदतीने आकार बनवून घेतला. जेव्हा स्ट्रक्चर बनवले तेव्हा 8 फुटांची मूर्ती घरात बनवली. शाळेत जायचो आणि शाळेतून घरी आल्यावर मूर्तीचे काम करायचो. आमच्या भागातले आमदार घरी गणपती पहायला आले. त्यांनाही आवडले. नंतर आम्ही मंडळ स्थापन करून तिथे 37 फुटाची पहिली मूर्ती झाली तेव्हा मी चौदा वर्षांचा होतो. सगळ्या मित्रांनी मदत केली होती. टाकाऊपासून टिकावू असा त्यातून संदेश देतो. तिथून प्रवास सुरु झाला तो आजही सुरू आहे. यावेळी दीडशे मूर्ती डिझाईन केल्या आहेत. गेल्यावर्षी वाळलेल्या पानांची मूर्ती तयार केली होती.\nविक्रांत साळसकर, सायन चुनाभट्टी\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमोरया… दहिसर ते भाईंदर मेट्रोला मंजुरी\nपुढीलसोनाली साकारणार सुलोचनादीदींची भूमिका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nतरुणीने ट्विट करताच रोडरोमिओ गजाआड\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवना���ील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-momo-whatsapp-game-challenge-worst-blue-whale-2488", "date_download": "2018-11-17T03:16:22Z", "digest": "sha1:LSXF26F2YXHDPYYQWBRMGW7EL3GBJGYY", "length": 9460, "nlines": 116, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news momo whatsapp game challenge worst than blue whale | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n तुम्हीही 'मोमो' गेमच्या आहारी नाही गेलात ना \n तुम्हीही 'मोमो' गेमच्या आहारी नाही गेलात ना \n तुम्हीही 'मोमो' गेमच्या आहारी नाही गेलात ना \n तुम्हीही 'मोमो' गेमच्या आहारी नाही गेलात ना \nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\n व्हॉटस्ऍप, फेसबुकवर सुरू झालाय खुनी गेम\n व्हॉटस्ऍप, फेसबुकवर सुरू झालाय खुनी गेम\n2016 मध्ये ब्लू व्हेल गेमने संपूर्ण जगामध्ये दहशत पसरवली होती. या भयानक गेमने अनेकांचा जीव घेतला. पण, त्यापेक्षाही भयंकर असा 'मोमो' हा नवीन गेम आला आहे. हा गेम खेळला की तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकता इतका हा भयानक गेम आहे. एकदा तुम्ही 'मोमो' गेममधील चॅलेंज स्विकारलात की तुम्ही त्यामध्ये गुंतत जाता आणि शेवटी आत्महत्येस तो गेम भाग पाडतो. ब्लू व्हेल चॅलेंजच्या ओळीत बनलेल्या मोमोच्या आव्हानामुळे लॅटिन अमेरिकन देशांतील लोकांची झोप उडाली आहे. 'मोमो व्हॉटस्ऍप' एक क्रमांक आहे. जो व्हॉटस्ऍपवर शेअर केला जातोय. सगळ्यात आधी फेसबुकवरून लोकांना नंबर देण्यात आला.\n2016 मध्ये ब्लू व्हेल गेमने संपूर्ण जगामध्ये दहशत पसरवली होती. या भयानक गेमने अनेकांचा जीव घेतला. पण, त्यापेक्षाही भयंकर असा 'मोमो' हा नवीन गेम आला आहे. हा गेम खेळला की तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकता इतका हा भयानक गेम आहे. एकदा तुम्ही 'मोमो' गेममधील चॅलेंज स्विकारलात की तुम्ही त्यामध्ये गुंतत जाता आणि शेवटी आत्महत्येस तो गेम भाग पाडतो. ब्लू व्हेल चॅलेंजच्या ओळीत बनलेल्या मोमोच्या आव्हानामुळे लॅटिन अमेरिकन देशांतील लोकांची झोप उडाली आहे. 'मोमो व्हॉटस्ऍप' एक क्रमांक आहे. जो व्हॉटस्ऍपवर शेअर केला जातोय. सगळ्यात आधी फेसबुकवरून लोकांना नंबर देण्यात आला.\nकसं असतं 'मोमो चॅलेंज'\n- यूजरला नंबर पाठवतात, नंबर सेव्ह केल्यावर मेसेज येतो\n- नंबरवर फोन करण्यासाठी आव्हान दिलं जातं\n- नंबरवरून भयानक फोटो, व्हिडिओ येतात\n- वैयक्तिक माहिती उघड करण्याची धमकी दिली जाते\n- यूजरला काही टास्क दिले जातात\n- टास्क पूर्ण न केल्यास त्यांना धमकी देतात\n- धमकीला घाबरून युजर आत्महत्येस प्रवृत्त होतो\n'मोमो' गेमला चॅलेंज देताना परदेशात एका मुलीनं आत्महत्या केली. आता हा गेम भारतातही वेगानं पसरत चाललाय. अनेकांच्या मोबाईलमध्ये हा गेम दिसू लागलाय. पण, मोमो हा गेम खेळणं जीवघेणं ठरू शकतं.\nब्लू व्हेल झोप शेअर फोन व्हिडिओ भारत whatsapp\nफेक न्यूज रोखण्यासाठी व्हाट्सअॅपकडून टीम\nनवी दिल्ली - फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हाट्सअॅप या सोशल नेटवर्कींग साईटने...\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत....\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\n'कॅपिटल फर्स्ट'कडून कर्मचाऱ्यांना 20 कोटी रुपयांचे शेअर 'भेट'\nमुंबई : 'कॅपिटल फर्स्ट'चे अध्यक्ष व्ही वैद्यनाथन यांनी आपल्या कंपनीच्या आजी-माजी...\nदेशभरातील CBI कार्यालयांसमोर कॉंग्रेस करणार आंदोलनं\nआज काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयाला घेराव घालणारे. राहुल गांधी आणि सीबीआयच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/syllabus/", "date_download": "2018-11-17T02:09:12Z", "digest": "sha1:JN3SQBIIMKJSB6CX5KSS7ITMLDPG2GAL", "length": 8790, "nlines": 135, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "syllabus – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पुर्व) व (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम/Maharashtra Subordinate Service, Gr.B (Non-Gazetted) Combined (Pre) & (Main)Exam\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पुर्व) व (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम/Maharashtra Subordinate Service, Gr.B (Non-Gazetted) Combined (Pre) & (Main)Exam\nUPSC General Studies Syllabus Pdf download करा त्यानंतर प्रिंट काढा आणि त्यांनतर लॅमिनेशन करा सतत सोबत ठेवा download–> upsc gs syllabus\nराज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम\nA) पूर्व परीक्षा Download B) मुख्य परीक्षा 1)इंग्रजी Download 2)मराठीत Download\nपूर्व परीक्षा Download मुख्य परीक्षा Download\nपूर्व परीक्षा Download मुख्य परीक्षा Download\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महारा���्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/morcha-of-congress-against-petrol-diesel-hike/", "date_download": "2018-11-17T03:22:30Z", "digest": "sha1:B66FOCFMJMZY7BW652JAWNOPOQWTHAY6", "length": 17978, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी रत्नागिरीत काँग्रेस व राष्ट्रवादीचा मोर्चा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची शिवसेनाप्रमुखांना मानवंदना\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्���चाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nपेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी रत्नागिरीत काँग्रेस व राष्ट्रवादीचा मोर्चा\nदेशात आणि राज्यात पेट्रोल व डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती संपुर्ण देशात सर्वात जास्त आहेत. त्यामुळे महागाईसुद्धा वाढली असून यामुळे जनता त्रस्त झाली आहे.\nमे २०१४ नंतर शासनाने पेट्रोलच्या करात २११ टक्के वाढ केली. तसेच डिझेलच्या करात ४४३ टक्के वाढ केलेली आहे. केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल व डिझेलवर अवास्तव कर लावल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढलेल्या आहेत.\nही परिस्थिती लक्षात घेता जनतेचा आवाज केंद्र व राज्य शासनापर्यंत पोचविण्यासाठी, जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्नावर सोमवारी दिनांक १० सप्टेंबर रोजी भारत बंद करण्याचे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केले आहे.\nया सदंर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीने सोमवारी सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हा काँग्रेस भुवन ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.\nव्यापारी व जनतेला सहकार्याचे आवाहन\nकोकणात १३ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या काळात व्यापा-यांचा व्यवसायाचा कालावधी असतो. तसेच मुंबईवरुन चाकरमानीही मोठ्या प्रमाणावर येत असतात. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून रत्नागिरीत बंदची हाक देण्यात आलेली नाही. केवळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.\nपेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसरंबळ येथे वर्षावास कार्यक्रम\nपुढीलपेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची शिवसेनाप्रमुखांना मानवंदना\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/unidentified-youth-body-found-sudhagad-131052", "date_download": "2018-11-17T03:15:47Z", "digest": "sha1:IJGDXZX37KTR5AEA5ITQQEYRWYOPZS4T", "length": 11047, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Unidentified youth body found in Sudhagad सुधागडमध्ये सापडला अनोळखी तरुणाचा मृतदेह | eSakal", "raw_content": "\nसुधागडमध्ये सापडला अनोळखी तरुणाचा मृतदेह\nसोमवार, 16 जुलै 2018\nसुधागड तालुक्यातील नाणोसे येथील जि.प शाळेच्या प्रांगणात रविवारी (ता.15) एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे 22 वर्ष आहे.\nपाली- सुधागड तालुक्यातील नाणोसे येथील जि.प शाळेच्या प्रांगणात रविवारी (ता.15) एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे 22 वर्ष आहे.\nनाणोसे पोलीस पाटील शेजल गायकवाड यांनी याबाबत जांभुळपाडा पोलीस दुरक्षेत्रात खबर दिली. सदर तरुण हा रंगाने सावळा, उंची 5 फुट 6 इंच, पेहराव निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे. हा तरुण कुठला असावा, कोण असावा व त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने पाली पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.\n��धिक तपास पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. एस.एस.खेडेकर करीत आहेत. सदर मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाची ओळख पटल्यास नातेवाईकांनी जांभुळपाडा अथवा पाली पोलीस स्थानकात दुरध्वनी क्रमांक 02142242223, मो.नं. 9850518125 या क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.\nइचलकरंजीत तरूणाचा निर्घृण खून\nइचलकरंजी - येथील वखार भागात एका युवकाचा चाकूने सपासप सुमारे 14 वार निर्घुन खून केला. आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सनी संजय आवळे (...\nनांदेड : गणपूर गावात दरोडेखोरांचा हैदोस\nनांदेड : अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून 1 लाख 71 ...\nउल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर\nउल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-farmer-suicide-nanded-102366", "date_download": "2018-11-17T02:41:43Z", "digest": "sha1:WWVKEVF76SUIHMPYJKH4BEDKKEYWOWRM", "length": 11940, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news farmer suicide nanded कर्जामुळे नांदेड जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nकर्जामुळे नांदेड जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या\nरविवार, 11 मार्च 2018\nनांदेड - सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.\nयेळंब (ता. हदगाव) येथील शेतकरी अनंता केशवराव आडकिणे (वय ३२) यांच्या शेतात तीन वर्षांपासून नापिकी होती. कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने ते विवंचनेत होते. त्यातून त्यांनी शुक्रवारी (ता. ९) रात्री नऊच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. हदगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.\nनांदेड - सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.\nयेळंब (ता. हदगाव) येथील शेतकरी अनंता केशवराव आडकिणे (वय ३२) यांच्या शेतात तीन वर्षांपासून नापिकी होती. कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने ते विवंचनेत होते. त्यातून त्यांनी शुक्रवारी (ता. ९) रात्री नऊच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. हदगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.\nमुदखेड येथील शेतकरी अशोक नागनाथ कंधारकर (६०) यांनी शनिवारी (ता. १०) पहाटे चारच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी त्यांनी रात्रभर शेतात गहू, हरभऱ्याचे खळे तयार केले. शेताला पाणी देण्यासाठी पुतण्याला वीजपंप सुरू करायला सांगून ते आपल्या शेताच्या पलीकडे गेले. तेथे त्यांनी झाडाला दोर बांधून गळफास घेतला. मुदखेडचे पोलिस उपनिरीक्षक मुंडे, सहायक निरीक्षक राठोड यांनी पंचनामा केला. कंधारकर यांच्यावर बॅंकांचे कर्ज होते. त्यातच शेतात कमी उत्पन्न व खर्च जास्त झाला होता. त्यामुळे ते विवंचनेत होते, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/accountant-arrested-taking-bribe-farmer-106260", "date_download": "2018-11-17T03:39:59Z", "digest": "sha1:GEXIF7NCQRJYHOACIGXDLH5UEE7MXZSI", "length": 12161, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Accountant arrested for taking bribe from the farmer शेतकऱ्याकडून अडीच हजारांची लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्याकडून अडीच हजारांची लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक\nगुरुवार, 29 मार्च 2018\nअक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे, नाफेड प्रतवारीकार विनायक अंबादास जाधव अशी आरोपींची नावे आहेत.\nसोलापूर - वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.\nअक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे (वय 55, सोलापूर. रा. आदर्श नगर, मार्केटयार्ड जवळ, अक्कलकोट) नाफेड प्रतवारीकार विनायक अंबादास जाधव (वय 29, रा. मु.पो. किणी, ता. अक्कलकोट) अशी आ��ोपींची नावे आहेत.\nतक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी दि. 26 मार्च 2018 रोजी 64 पाकिटे अक्कलकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर शासनाचे हमीभाव केंद्रात विक्रीसाठी दिली होती. वखार महामंडळ, अक्कलकोट यांनी तक्रारदार शेतकऱ्याची 31 पाकीट तूर खराब असल्याचे सांगून परत पाठवली. ती 31 पाकिटे तूर चाळणी करुन परत वखार महामंडळ, अक्कलकोट येथे पाठवून जमा करुन घेण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून लेखापाल राजशेखर मुळे याने दोन हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केली. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. लाचेची रक्कम प्रतवारीकार जाधव याने स्विकारली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अक्कलकोट पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/thursday-upay-if-your-guru-is-weak-118083000014_1.html", "date_download": "2018-11-17T03:00:02Z", "digest": "sha1:VCGTK2RWCBBMD6BAFMEAARUFCRDF3RPM", "length": 15410, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कुंडलीत गुरु कमजोर असल्यास गुरुवारी करा हे 5 उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकुंडलीत गुरु कमजोर असल्यास गुरुवारी करा हे 5 उपाय\nजर आपल्या कुंडलीत गुरु अर्थात बृहस्पती कमजोर स्थितीत असेल तर आपल्याला याला शुभ करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. जाणून घ्या बृहस्पतीला प्रसन्न कसे करावे -\n1 गुरुवारी उपास करावा आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केल्याने बृहस्पती प्रसन्न होतात. गुरुवारी व्रतकथा करणे आणि पिवळं अन्न किंवा पक्वान्न सेवन करणे शुभ फल देतं.\n2 या दिवशी केळीच्या झाडाला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पित कराव्यात.\n3 गुरुवारी बृहस्पती संबंधी वस्तू दान केल्याने वेदना आणि दोषांपासून मुक्ती मिळते.\n4 पिवळे फुलं, पिवळे वस्त्र, साखर, घोडा (लाकडी किंवा खेळणी घोडा), चण्याची डाळ, हळद, ताजी फळं, मीठ, स्वर्णपत्र, पितळ इत्यादीचे दान केल्याने बृहस्पतीचा अशुभ प्रभाव नाहीसा होतो.\n5 पांढरी मोहरी, पांढरे फुलं, जाईचे फूल, गूलर, दमयंती, मुलेठी आणि मध मिश्रित पाण्याने स्नान केल्याने बृहस्पतीचा अशुभ प्रभाव कमी होऊन वेदनांपासून मुक्ती मिळते.\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nआपल्याला पितृदोष आहे, हे कसा ओळखाल\nपत्रिकेत सरकारी नोकरीचे योग\nमंगळ दोष असल्यास अमलात आणा हे 5 टोटके\nयावर अधिक वाचा :\n\"वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\n\"नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मा��ात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये...Read More\nआरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ...Read More\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ...Read More\n\"ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा....Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील...Read More\n\"आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय...Read More\n\"आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात...Read More\n\"दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल...Read More\n\"जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी...Read More\n\"व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली...Read More\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nप्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काह���ही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4801517346998110228&title=Global%20Konkan%20Festival%20exhibition%20inaugurated%20by%20Dr.%20Rajendrasinh%20Rana&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T02:21:18Z", "digest": "sha1:6JLMBWSEYBDCZIPVZMJRAABNHJDTPMSX", "length": 7761, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पाणी, माती, निसर्ग जपा’", "raw_content": "\n‘पाणी, माती, निसर्ग जपा’\nडॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे आवाहन\nपुणे : ‘कोकणाचा वारसा, नैसर्गिक साधनसंपत्ती जपत शाश्वत विकास करण्यासाठी कोकणवासियांनी प्रयत्न करावेत. वाहून जाणारे पाणी अडवावे, जमिनीची धूप थांबवावी आणि मनुष्यबळ, बुद्धीचे विस्थापन रोखावे, त्यातून कोकणातील गावे तीर्थक्षेत्रे व्हावीत’, अशी अपेक्षा जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केली.\n‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’मधील प्रदर्शनाचे डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, जर्मनीचे ऑलिव्हर, मालदीवचे श्रीकांत, अमेरिकेचे ललीत महाडेश्वर, संयोजक संजय यादवराव, सहसंयोजक एम. क्यू. सय्यद, किशोर धारिया, वसईचे माजी महापौर राजीव पाटील, संजीवनी जोगळेकर,बाबा धुमाळ, तसेच पुण्यातील कोकणवासीयांच्या संस्थ��ंचे तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते.\nमहापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘सर्वांच्या प्रयत्नातून कोकण हे पर्यटनाचे ग्लोबल हब झाले पाहिजे. त्यातून नव्या पिढीला पर्यटनाच्या संधी मिळतील. कोकणचे सौंदर्य देश - विदेशात पोहचवले पाहिजे. कोकणचा वारसा, दूर्ग, किल्ले जपण्यासाठी सर्वसामान्यांनीही लक्ष दिले पाहिजे.’\nया प्रदर्शनामध्ये खाद्यसंस्कृती, पर्यटन, बांधकाम, रोजगार, लोककलाविषयक दालनांचा समावेश आहे.\n‘उद्योजकतेची कास धरा’ ‘‘वर्ल्ड टुरिझम’मध्ये कोकण महत्त्वाचे ठिकाण ठरेल’ ‘कोकणातील शेतकऱ्यांना मिरी निर्यातीची चांगली संधी’ रेणुकास्वरूप शाळेतील योग कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक सहभागी पालखी सोहळ्यात पाणी वाटप\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5516007560515858760&title='Pune%20Photo%20Fair%202018'%20In%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T02:21:31Z", "digest": "sha1:WZ6TGHUJIAQ5XI6QHYJFXRHD6A2PGBJ5", "length": 11565, "nlines": 133, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुण्यात अखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शन", "raw_content": "\nपुण्यात अखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शन\nपुणे : कॅवॉक सर्व्हिसेसतर्फे ‘पुणे फोटो फेयर २०१८’ या पाचव्या आखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी ११ ते ७ या वेळेत हे प्रदर्शन भरेल.\n‘छायाचित्र आणि छायाचित्रण या विषयाशी निगडीत या प्रदर्शनामध्ये पुणे, मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सोलापूर, बार्शी, नाशिक, तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, चेन्नई, बंगळूरू, केरळ आदी ठिकाणचे छायाचित्रकार, तसेच छायाचित्रण क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत; या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील छायाचित्रकार संघांचा सहभाग आणि पाठिंबा आहे,’ अशी माहिती पुणे फोटो फेयरचे अनिल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nया वेळी फोटोग्राफर्स फाउंडेशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रशांत पासलकर, पुणे फोटो व्हिडिओ असोसिएशनचे अभय कापरे, चाकण फोटोग्राफर्स असोसिएशनचे दिलीप आगरकर, पुणे फोटोग्राफिक सोसायटीचे जीतु कोपर्डे व राजेश वाजे आदी मान्यवर उपस्थित होते.\nदेशी विदेशी ७०हून अधिक कंपन्यांची फोटोग्राफी व छायाचित्रणविषयीची सर्व साहित्यसामुग्री या प्रदर्शनामध्ये पहायला मिळणार आहे. कॅमेरा विभागात सोनी, निकॉन, कॅनॉन, पॅनासॉनिक आदी कंपनीचे कॅमेरे, प्रिंटिंग विभागात कोनिका. मिनॉलटा, एप्सन, एचपी, कॅननचे प्रिंटर्स, फोटो अल्बम विभागात विषयानुरूप गाणी असलेले, कुटुंबातील सदस्यांची नावे वापरून खास तयार करून घेतलेल्या गाण्यांचा समावेश असलेले अल्बम्स (वेडिंग ऑडिओ अल्बम्स) असणार आहेत.\nकॅननचे दोन प्रकारचे मिररलेस कॅमेरे पुणे फोटो फेअरमध्ये सादर करण्यात येणार आहेत. फोटो व व्हिडिओ कॅमेरा, फोटो एडिटिंगचे सॉफ्टवेअर व हार्डवेअर, इंस्टंट फोटो प्रिंटर, व्हिडिओ मिक्सर, जिमिजीप, क्रेन्स, कॉपटर्स, ट्रायपॉड्स अशा कितीतरी आधुनिक प्रणालींचा समावेश असलेल्या सामुग्री या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत.\nप्रदर्शनाच्या ठिकाणी ‘मॉडेल फोटो शूट’, बेसिक छायाचित्रण, तसेच अत्याधुनिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेर्‍याचा वापर, हाताळणी याविषयी कार्यशाळा आणि चित्रिकरणाची अत्याधुनिक सामुग्री वापराविषयी प्रात्यक्षिके असणार आहेत. पुण्यातील ‘ए एस बॉट्स’ या कंपनीने बनवलेला यंत्र मानव हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार असून, या रोबोटकडून फोटो काढून घेण्याची, तसेच त्याच्याशी संवाद साधण्याची संधीही या प्रदर्शनात मिळणार आहे.\n‘दर दोन तासांनी लकी ड्रॉ असून, विविध बक्षिसे मिळवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रदर्शनास प्रवेश सर्वांना असून संकेतस्थळावर नोंदणी केल्यास प्रवेशिका मोफत आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी माफक दरात प्रवेश दिला जाणार आहे,’ असे जैन यांनी परिषदेत सांगितले.\nकालावधी : २६ ते २८ ऑक्टोबर २०१८\nवेळ : सकाळी ११ ते सायंकाळी सात\nस्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.\nTags: पुणेपुणे फोटो फेयर २०१८अनिल जैनPuneAnil JainPune Photo Fair 2018प्रेस रिलीज\nछान उपक्रम आहे फोटोसफर साठी हे पहिल्या दांच असे निर्णय घेऊन उत्तम नियोजन केलेल फोटो फेअर आहे मिररलेस विशेष माहिती मिळेल\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/8-dead-in-bus-accident-in-Ahmednagar/", "date_download": "2018-11-17T03:04:58Z", "digest": "sha1:S6OPHVOKAFFI6OP3YZ3YXKWOELRFF5LS", "length": 8394, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बस-जीपच्या अपघातात ८ ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बस-जीपच्या अपघातात ८ ठार\nबस-जीपच्या अपघातात ८ ठार\nचांदवड तालुक्यातील खडकजांब गावाच्या शिवारातील चिकूच्या बागेसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर क्रुझर जीप व बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा महिला, अकरा वर्षांची चिमुकली तसेच जीपचालकासह आठ जण ठार झाले. तर नऊ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चांदवड, पिंपळगाव बसवंत, नाशिक येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात झाल्यानंतर बसच्या पाठीमागे असलेल्या इर्टिका व इनोव्हा या दोन्ही गाड्या बसवर जाऊन आदळल्या.\nबागलाण (सटाणा) तालुक्यातील किकवारी खुर्द येथील कैलास महादू जगताप यांच्या मुलीचे लग्‍न शनिवारी (दि.23) दुपारी असल्याने त्यांच्या घरचे, नातेवाईक हे सिल्व्हर रंगाची क्रुझर जीप (क्र. एमएच 15, ईबी 3619) मध्ये बसून चांदवड तालुक्यातील सोग्रसमार्गे मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात होते. चांदवड तालुक्यातील खडकजांब गावच्या शिवारातील चिकूच्या बागेसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर सकाळी 11 च्या सुमारास क्रुझर जीपच्या पाठीमागचे टायर फुटल्याने गाडी महामार्गाच्या मध्यभागी असलेले दुभाजक ओलांडून सटाणा आगाराची नाशिककडून नंदुरबारला जाणार्‍या बसला (क्र. एमएच 14, बीटी 4716) जाऊन धडकली. हा अपघात झाल्यावर बसच्या पाठीमागून येणारी इर्टिका गाडी (क्र. एमएच 19, बीजे 7020) व तिच्या मागे असलेली इनोव्हा (क्र. एमएच 01, एएल 8233) बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातात क्रुझर जीपचा पूर्ण चेंदामेंदा होऊन जीपचालकासह पाच असे एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.\nतर जीपमधील 11 जण गंभीर जखमी झाले होते. अपघात झाल्याची माहिती मिळताच वडाळीभोई पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार कल्याणराव जाधव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताची भीषणता ओळखत ताबडतोब पिंपळगाव बसवंत येथे फोन लावून रुग्णवाहिका मागवून घेतल्या. हवालदार जाधव यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे हलविले. जखमींवर धन्वंतरी व राधाकिसन या दोन खासगी दवाखान्यांत उपचार सुरू करण्यात आले. अपघातातील मोहिनी विनायक मोरे (50, मुंजवाड), मुलगी सिद्धी विनायक मोरे (11) व शोभा संतोष पगारे (40, रा. मुंजवाड) या तिघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच अकरावर्षीय सिद्धी मोरे व शोभा पगारे या दोघींचा मृत्यू झाला. तर मोहिनी मोरे यांना नाशिक येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.\nयावेळी चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, वडनेर भैरवचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पिंपळगावचे सहायक पोलीस बिपीन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील, अभिजित जाधव हे घटनास्थळी उपस्थित होते. मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांनी पिंपळगाव बसवंत येथे पोहचून एकच आक्रोश केल्याने संपूर्ण परिसर हळहळला होता.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Chief-Pradeep-Jaiswal-arrested/", "date_download": "2018-11-17T02:27:09Z", "digest": "sha1:ETAYGCQKZ4GUR54DJRVPYWDMHHSDQAFJ", "length": 7730, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आधी तयारी, मग अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › आधी तयारी, मग अटक\nआधी तयारी, मग अटक\nक्रांती चौक ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार तथा महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना अटक करताना सोमवारी (दि. 21) पोलिसांनी प्रचंड सावधगिरी बाळगली. दंगल नियंत्रण पथकासह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात केला. वज्र, वरुण ही वाहने बाहेर काढल्यानंतर जैस्वाल यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर शहरात पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेतल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.\nदंगलप्रकरणी अटक झालेल्या गांधीनगरातील दोन आरोपींना सोडा, असे म्हणत प्रदीप जैस्वाल यांनी क्रांती चौक ठाण्यात रविवारी रात्री 11 वाजता गोंधळ घातला. अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना शिवीगाळ करीत खुर्च्यांची फेकाफेक केली. ठाणे अंमलदाराच्या टेबलवरील काच फोडली होती. तेव्हा ठाणेदाराने त्यांची समजूत घालून कार्यकर्त्यांसह तेथून घरी पाठविले. मात्र, हा प्रकार थेट पोलिसांनाच आव्हान ठरणारा असल्याने प्रभारी ठाणेदार विजय घेरडे यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ठाणे अंमलदाराच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणणे, गोंधळ घालणे, शिवीगाळ करून धमकावणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांनुसार जैस्वालयांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सोमवारी दुपारी 12 वाजता वरिष्ठ अधिकार्‍यांची क्रांती चौक ठाण्यात बैठक झाली.\nउपायुक्‍त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांच्यासह सहायक आयुक्‍त आणि सर्व पोलिस निरीक्षकांची यावेळी हजेरी होती. याशिवाय एसआरपीएफ, दंगा काबू पथक, वज्र वाहन आदी ठाण्याच्या परिसरात तैनात करण्यात आले. अटकेचे नियोजन ठरल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, अनिल आडे, राठोड यांच्यासह विशेष शाखेचे परदेशी हे जैस्वाल यांच्या घरी गेले. त्यांनी जैस्वाल यांना ठाण्यात हजर होण्यास सांगितले. त्यावर स्वतःच्या वाहनाने जैस्वाल ठाण्यात आले. उपायुक्‍तांसमोर हज��� होताच दुसर्‍या कक्षात अटकेची कागदोपत्री कारवाई करण्यात आली. त्यानंतर जैस्वाल यांना न्यायालयात हजर केले. तोपर्यंत अटक आहे मात्र जामीन मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, न्यायालयाने जैस्वाल यांची रवानगी थेट हर्सूल कारागृहात केल्याने शहरात पुन्हा बंदोबस्त वाढविण्यात आला.\nमहापौर, जिल्हा प्रमुखाची धावाधाव\nप्रदीप जैस्वाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच महापौर नंदकुमार घोडेले, सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वच पदाधिकार्‍यांची धावपळ झाली. जैस्वाल यांना न्यायालयात हजर करताना हे सर्वजण सोबत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी न्यायालयातही तगडा बंदोबस्त तैनात केला होता.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Congress-will-come-to-power-if-it-does-not-get-allince-in-upcoming-elections-says-Chandrakant-Patil/", "date_download": "2018-11-17T03:24:37Z", "digest": "sha1:ZQXQRNJTG3JLBQ5FYHAMGIVDRDHBXPG4", "length": 5254, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आगामी निवडणूकीत युती झाली नाही तर काँग्रेस सत्तेवर येईल : चंद्रकांत पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आगामी निवडणूकीत युती झाली नाही तर काँग्रेस सत्तेवर येईल : चंद्रकांत पाटील\nआगामी निवडणूकीत युती झाली नाही तर काँग्रेस सत्तेवर येईल : चंद्रकांत पाटील\nभारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची अजून तरी युती तुटलेली नाही, आणि ती तुटणार देखील नाही. मात्र आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत युती झाली नाही तर काँग्रेस पक्षाला या निवडणूकीत सहज विजयी होता येईल, असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तर यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेस सत्तेवर आले तर ते कशा प्रकारे राज्यकारभार करतात हे साऱ्यांनाच माहित आहे, असेही ते म्ह��ाले. कोल्हापूरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी त्यानी आज संवाद साधला.\nयावेळी पाटील म्हणाले, पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सेना, भाजप जरी स्वतंत्रपणे लढत असले म्हणून युती तुटणार नाही. युतीसाठी आम्ही अगतिक आहोत. सर्वसामान्यांचे कल्याण आणि राज्य व देशाच्या हितासाठी भाजपा शिवसेनेशी युती करायला तयार आहे. गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई महापालिकेतही आम्ही स्वतंत्र लढलो. मात्र सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत.\nआगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सेनेसोबत युती करायला भाजप तयार असल्याचे महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. आहे. मात्र जर का शिवसेनेला युती करायची नसेल तर त्याला आमची काही हरकत नसल्याचेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/organizing-of-nashik-trimbakeshwar-cyclothon-doing-paragraphs-of-brahmagiri/", "date_download": "2018-11-17T02:22:18Z", "digest": "sha1:XB77BB7TPUUYGMYO6TIQXLWOW72Z46RC", "length": 12669, "nlines": 187, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक त्र्यंबकेश्वर सायक्लोथॉनचे आयोजन; करणार ब्रह्मगिरीची परिक्रमा | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक त्र्यंबकेश्वर सायक्लोथॉनचे आयोजन; करणार ब्रह्मगिरीची परिक्रमा\nनाशिक : नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनतर्फे आणि महानगरपालिकेचे माजी मुख्य अभियंता यु. बी. पवार यांच्या सहकार्याने नाशिक त्र्यंबकेश्वर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले असून सुमारे 250 हुन अधिक सायकलिस्ट्स यात सहभागी होत ब्रह्मगिरीची परिक्रमा पूर्ण करणार आहेत. गेल्या सात वर्षांपासून आयोजित होणाऱ्या ब्रह्मगिरी परिक्रमेचे २० किमीसह ही एकूण ७५ किमीची सायक्लोथॉन सायकलीस्ट्स पार पाडण��र आहेत.\nरविवारी (दि. 2) रोजी सकाळी सकाळी ६ वाजता गोल्फ क्लब येथून सायक्लोथॉनला सुरुवात होणार असून उपमहापौर प्रथमेश गीते, नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.\nश्रावणात अधिक प्रमाणात होणाऱ्या ब्रह्मपरिक्रमेच्या निमित्ताने या सायक्लोथॉनचे आयोजन होत असते. नाशिक ते त्र्यंबकेश्वर असे सायकलिंग केल्यानंतर २० किमीची पायी परिक्रमा करत सर्व सायकलिस्ट्स करणार आहेत. सायकलिंग आणि ट्रेकिंग यांचा सुंदर मिलाफ या सायक्लोथॉन द्वारे साधला जाणार असून ब्रह्मगिरीचे निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची संधी सायकलीस्ट्सला उपलब्ध होणार आहे.\nगोल्फ ग्राउंड-त्र्यंबक रोड-अंजनेरी-पेगलवाडी-पहिने-कोजोळी-गौतम ऋषी टेकडी-दुगारवाडी फाटा-त्र्यंबक- नाशिक असा या परिक्रमेचा मार्ग असणार आहे. ग्रेप काँटी रिसॉर्ट तर्फे लकी ड्रॉ विजेत्याला एक सायकल देण्यात येणार असून सायक्लोथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी उपलब्ध करण्यात येणार असून रुग्णवाहिका, बॅकअप व्हॅन पूर्ण प्रवासादरम्यान उपलब्ध राहणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून सहभागी होण्यासाठी समन्वयकाशी संपर्क साधण्याचा आवाहन आयोजकांनी केले आहे. यु. बी. पवार, योगेश शिंदे, वैभव शेटे, डॉ. मनीषा रौदळ यांचे समन्वयाने ही मोहीम राबवली जाणार आहे.\nPrevious articleकांदा, टोमॅटो, कोबी पिकांचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात\nNext articleनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 1 सप्टेंबर 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nत्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी १ कोटी रुपयांचे आदिवासी सांस्कृतिक भवन मंजूर\nनाशिक सायकलिस्टची एनआरएम दिवाळी फेस्टिवल राईड\nवरसविहीर येथे दारूबंदीसाठी सरपंचासह सुमारे 50 युवकांचे निवेदन\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nनाशिक, दिंडोरी, धुळे मतदारासंघावर काँग्रेसचा दावा\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nनिरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम\nपुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा\nब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\n‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\nगोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले\nकुकडीचे आवर्तन श्रीगोंद्यात दहा दिवस लांबणीवर\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/creek-premna-coastal-premna-1630688/", "date_download": "2018-11-17T03:09:26Z", "digest": "sha1:JPQ47CB76MHI6PJRCTBBQ6ODECRBUT3E", "length": 14466, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Creek Premna Coastal Premna | पिंपळपान : ऐरण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपान दोन्ही अंगास गुळगुळीत, फुले हिरवट पांढरी व तुऱ्यांनी येतात.\n‘‘तर्कारी फटुका तिक्ता तिथोष्णाऽ निलपाण्डुनुत\nशोथश्लेष्माग्निमान्द्यामविबन्धांश्च विनाशयेत्॥ (ध. नि.)\nऐरण, अरणी, अग्निमन्थ, गनीकारिका या विविध संस्कृत नावांनी ओळखला जाणारा वृक्ष सर्वत्र आढळतो. मराठीत त्याला ‘नरवेल’ अशी ओळख आहे. नरक्या ही वनस्पती अगदीच भिन्न आहे. काहीजण ऐरण आणि तर्कारी हे एकच आहे, असे समजतात. पण दोन्ही वनस्पती भिन्न आहेत. गुजरातमध्ये मोटी अरणी आणि नानी अरणी अशा दोन प्रकारची ऐरण वनस्पती सांगितली आहे. हे लहान झाळकट झाड असून, त्यास पावसात फुले येतात. याचे खोड आखूड व फांद्या पुष्कळ असून, खाली लोंबतात. साल उदी रंगाची व गुळगुळीत, पाने समोरासमोर, लांब देठयुक्त साधारण हृदयाकृती असून, पुढचे टोक कातरलेले असते. पान दोन्ही अंगास गुळगुळीत, फुले हिरवट पांढरी व तुऱ्यांनी येतात. फळ काळे व ��ाटाण्याएवढे; झाडास एक प्रकारचा दर्प येतो. रुची आमसर आणि कषाय असते. मूळ आणि पाने औषधात वापरतात. नरवेल कटू, उष्ण, तिक्त, शोथघ्न, वातहर, दीपन, श्लेष्मघ्न, ज्वरघ्न आणि गर्भाशयास अवसादक आहे. हे मूळ दशमुळांत वापरतात.\nनरवेल कफ आणि वातप्रधान रोगांत वापरतात. शोथघ्न म्हणून नरवेल गंडमाळा, सूज यांत पोटात देतात व बाहेरून लेप करतात. वातहर म्हणून सर्व प्रकारच्या वातविकारात, आमवात, मज्जातंतू शूळ, दुखणारी मूळव्याध, इ. रोगांत वापरतात. ज्वरघ्न म्हणून साधारण ज्वर, पाळीने येणारा ज्वर व अंगावर फुटणारा ज्वर उदा. मसूरिकामध्ये देतात. श्लेष्मघ्न म्हणून सर्दी व कफरोगात वापरतात. ऐरण अथवा नरवेल दीपन असल्यामुळे अग्निमांद्य, कुपचन व कुपचनापासून उद्भवलेला उदरवायूमध्ये देतात. पुष्कळ दिवस दिल्याने शरीरातील सर्व क्रिया सुधारून पांडू व इक्षुमह नाहीसा होतो. याची गर्भाशयावर विशेष क्रिया होत असते. गर्भाशयाची संकुचित होण्याची क्रिया या औषधाने बंद पडते आणि संकोचन पीडा कमी होते. हे स्त्रीचा गर्भपात बंद करण्यात अत्युत्तम आहे. याबरोबर शीतल व सुगंधी पदार्थ द्यावेत. नरवेलीबरोबर कमळफूल दिल्यास गर्भपात बंद होतो. अत्यार्तव, पीडितआर्तव व बाळंतपणातील वायगोळय़ात उत्तम कार्य करते.\nवातकफप्रधान फ्ल्यू ज्वरात ऐरणमुळीची साल व सुंठ व हिरडा चूर्णाबरोबर द्यावी. थंडीताप किंवा मलेशियात याच्या पानांचे चूर्ण मिरीचूर्णाबरोबर द्यावे. गोवर कांजिण्यासारख्या विस्फोटक तापामध्ये ऐरण पानांचा फांट द्यावा. गरज पडल्यास ऐरणमुळाचे चूर्ण, सुंठ, डिकेमाली, कडू जिरे यांच्या चूर्णाचा दाट लेप शोथग्रस्त रुग्णाच्या सुजेवर लावावा. नव्याने बाळंतीण झालेल्या स्त्रीच्या पायांवर काही वेळेस सूज येते, त्यावर ऐरणमुळाच्या सालीच्या चूर्णाचा लेप लावावा. पोटात पाणी होण्याची शक्यता असल्यास ‘झट की पट’ ऐरणसालीच्या काढय़ात जवखार मिसळून द्यावा. पोट होऊन पोटाचा घेर लगेच कमी होतो. सोनपाठा, महारूख, महानिंब अशा नावांनी ओळखणाऱ्या वनस्पतींना काही वेळा ऐरण या नावाने ओळखले जाते.\nहरी परशुराम औषधालयाच्या वातगजांकुश या औषधांत ऐरणमुळाचा समावेश आहे.\n– वैद्य प. य. वैद्य खडीवाले\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हर��लेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.airolikoliwadagovindapathak.com/index.html", "date_download": "2018-11-17T03:30:56Z", "digest": "sha1:HROUSOEHBOUP2QPYLROXHO2UNUXK6DU6", "length": 2137, "nlines": 19, "source_domain": "m.airolikoliwadagovindapathak.com", "title": "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक\nनवी मुंबईतील उत्कृष्ट गोविंदा पथक\n\"आई एकविरा देवी\" च्या आशिर्वादाने व ऐरोली गावातील आगरी - कोळी बांधवांच्या एकजुटीतुनच सन २००७ मध्ये \"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथाकाची\" स्थापना करण्यात आली व गेली ८ वर्षे सातत्याने गोविंदा पथक ऐरोली नगरच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबई व ठाण्यात एक उत्कृष्ट गोविंदा पथक संबोधले गेले आहे.\nपत्ता : गावदेवी मंदिर, ऐरोली गांव, नवी मुंबई - ४०० ७०८, महाराष्ट्र, भारत.\nसंपर्क प्रमुख : श्री. सूर्यकांत मढवी (+९१ ९८२१ ४२८ ४९४) / श्री. संजय पाटिल (+९१ ९८६७ ४२४ २९२)\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | गॅलरी | व्हिडीओ | प्रतिक्रिया |\nडेस्कटोप साईट पाहण्यासाठी क्लिक करा\nडिसाईनर : वैभव | प्रमोटर : रोहन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/world/fashion-company-incinerating-its-unsold-stock-worth-rs-260-crore-to-protect-his-brand-value-254.html", "date_download": "2018-11-17T02:20:41Z", "digest": "sha1:QOGMBUSIRBHEOITVGAPYOX5YT2ETBRAU", "length": 21286, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "जगप्रसिद्ध फॅशन कंपनीने जाळली 260 कोटींची प्रॉपर्टी | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nजगप्रसिद्ध फॅशन कंपनीने जाळली 260 कोटींची प्रॉपर्टी\nइग्लंडची सुप्रसीद्ध कंपनी बरबेरीने नुकतीच घोषणा केली आहे की, ते आपली शिल्लख राहीलेली किंवा काही कारणाने खराब झालेली उत्पादने जाळणार नाहीत. तसेच, शिल्लख उत्पादने जाळण्याचा आपला निर्णयही रद्द करणार आहे. कंपनीने पुढे असेही म्हटले आहे की, यापुढे उत्पादित केलेल्या उत्पादनांमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर केला जाईल. तसेच, अनैसर्गिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांतून हे घटक त्वरीत हटविण्यात येतील. जुलै, महिन्यात प्रकाशित केलेल्या अहवालातही कंपनीने या धोरणाबाबत सूतोवाच केले होते. तसेच, विक्री न झालेले कपडे, एक्सेसरीज आणि परफ्यूम अशी उत्पादने कंपनीने ब्रँड व्हॅल्यू घटवण्यासाठी नष्ट केले होते. जाळून नष्ट केलेल्या या एकूण उत्पादनांची किंमत सुमारे 260 कोटी रूपये इतकी होती.\nकंपनीने अहवाल प्रसिद्ध करताच पर्यावरणवादी आणि निसर्गमित्र कार्यकर्त्यांनी तीव्र टीका केली. ही टीका गांभीर्याने घेत कंपनीने सांगितले की, 2017 हे वर्ष आमच्यासाठी अत्यंत कठीण ठरले. कंपनीला सुमारे 76 कोटी रूपयांची किंमत असलेली आपली जूनी परफ्यूम उत्पादनं नष्ट करावी लागली होती. अमेरिकी कंपनी कोटीसोबत झालेल्या करारानंतर कंपनीने हा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत अनेक फॅशन फर्मही बरबेरीसोबत सहभागी होत्या. दरम्यान, शिल्लख राहीलेली जूनी पुरानी उत्पादने चोरी होण्याच्या किंवा चोरबाजारात कमी किमतीने विकली जाण्याची शक्यता विचारात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला होता.\nदरम्यान, कंपीने पुढे म्हटले आहे की, आम्ही पूर्वीपासूनच निसर्गाचा आदर करतो म्हणूनच विक्री न झालेली, परत आलेली तसेच, एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या उत्पादनांना कंपनी रिसायकल करते. पण, आता यापूढे ही यंत्रणा अधिक वेगाने आणि काळजीपूर्वक कार्यन्वीत केली जाईल.\nबरबेरीबाबत बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, पर्यावरण प्रचार समूह ग्रीनपीसने म्हटले आहे की, आपला ओव्हरस्टॉक नष्ट करण्यासाठी बरबेरीने हा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे फॅशन उद्योगाच्या बदलत्या विचारधारेचे प्रतिक आहे. फॅशन इंडस्ट्री अवघ्या जगभरात आहे. या इंडस्ट्रीसमोरचा प्रश्न असा की, प्रतिवर्ष सुमारे 6,31,700 कोटींहून अधिक कपडे बनवते. त्यामुळे जगभरातील ग्राहकांची कपाटं आगोदरच गच्च भरली आहेत. अशात ओव्हरस्टॉक (अतिरिक्त उत्पादन) चे करायचे काय हा सवाल कंपन्यांसमोर आहे.\nTags: अतिरिक्त उत्पान इग्लंड कंपनी गोडाऊन पर्यावरण पर्यावरण मित्र प्रॉपर्टी फॅशन फॅशन इंडस्ट्री फॅशन कंपनी बरबेरी कंपनी शिल्लख स्टॉक\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीन��मे\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mycitymyfood.com/2013/08/04/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-17T02:05:07Z", "digest": "sha1:QYSUDTFZIDNJEVAS2767PDQKZL4LAHAO", "length": 5016, "nlines": 42, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ", "raw_content": "\nराजाभाऊंचा मुलगा रवींद्र बापू\nसचिन पाटील, कोल्हापूर | कोल्हापूर म्हटलं की खवय्यांना पहिल्यांदा आठवतो, तो म्हणजे झणझणीत तांबडा आणि पांढरा रस्सा, फडतारेंची चमचमीत मिसळ आणि आपल्या राजाभाऊंची नाद खुळा भेळ….\nताबंडा- पांढरा रस्स्याचा स्वाद चाखायचा आहेच, (म्हणजे इथं तो फक्त वाचता येईल), पण त्याआधी आपण राजाभाऊंच्या भेळबद्दल बोलू.\nकोल्हापुरात या आणि कुणालाही विचारा, “भावा राजाभाऊची भेळ कुठं रे” मग लगेचच तुम्हाला ढगाएवढे हात करून, त्या दिशेकडे हात दाखवून आणि भावाच्या सादेला त्याच प्रेमाने साद देत, पत्ता सांगितला जाईल.\nतर राजाभाऊची भेळ पूर्वी भवानी मंडपात सुरू झाली होती. आता ती केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानाजवळ आहे. जागा बदलली असली, तरी चव तीच आहे. बऱ्यापैकी मोठा गाडा, पांढरे शुभ्र कपडे घातलेले कर्मचारी आणि गाड्याभोवती जमलेली गर्दी, असा राजाभाऊ भेळचा लवाजमा.\nराजाभाऊंच्या भेळबद्दल प्रत्यक्ष मी पामराने काय सांगावं जावं आणि खाऊन यावं, एवढं साधं वर्णन करता येईल.\nतिथे गेल्या गेल्या चुरूचुरू कांदा चिरणारे कर्मचारी, आणि गर्दीला त्याच कौशल्याने हाताळणारे रविंद्र बापू दिसतील. रविंद्र बापू हे राजाभाऊंचे चिरंजीव. त्या गर्दीतूनच, दादा, ताई या, कोणती भेळ देऊ, किती (क्वॉन्टीटी) हवी, वगैरे हे आपुलकीने विचारणं आलंच.\nपण जास्त लक्ष वेधून घेतं, ते वाऱ्यावर उडणाऱ्या गवताच्या पात्याप्रमाणे, चलाखीने हलणारे त्यांचे हात. इतक्या वेगाने हलणारे हात, इतकी रुचकर, स्वादिष्ट भेळ कशी काय बनवू शकतात, हा सुद्धा एक प्रश्नच उद्भवतो.\nभेळीचा एक घास तोंडात घातल्यानंतर, तो कधी खाल्ला जाईल, आणि दुसरा घास कधी घेऊ, याची गडबड मनात झाल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी.\nप्रत्येक ठिकाणच्या भेळीचं असं वैशिष्ट्य असतंच, तसं या भेळीचंही आहेच. पण हे ज्याने-त्याने खावं आणि आपापलं असं वैशिष्ट्य ठरवून टाकावं….\nया मग एकदा कोल्हापूरला आणि राजाभाऊंची भेळ खाऊन पाहाच…\nOne Comment to “कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ”\nकाटा किर्रर्र भेळ.. 🙂\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/meghalaya-nagaland-tripura-assembly-election-results-100855", "date_download": "2018-11-17T03:34:26Z", "digest": "sha1:VDKK3EZ4ZLOVLKKGEXIQPW2QIRPLPD23", "length": 12734, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Meghalaya Nagaland Tripura assembly election results मेघालय, नागालँड आणि त्रिपुरात आज मतमोजणी | eSakal", "raw_content": "\nमेघालय, नागालँड आणि त्रिपुरात आज मतमोजणी\nशनिवार, 3 मार्च 2018\nमतदानानंतर झालेल्या कलचाचणीमध्ये तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेल्याने या पक्षामध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. त्रिपुरामध्ये 25 वर्षांपासून असलेली डाव्या पक्षांची सत्ता जाऊन त्या ठिकाणी भाजप सत्तेवर येईल, असा अंदाज कलचाचणीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मेघालय आणि नागालॅंडमध्ये भाजप सत्तेचा प्रबळ दावेदार राहण्याची चिन्हे आहेत.\nनवी दिल्ली : मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (शनिवार) होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर तिन्ही राज्यांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nमतदानानंतर झालेल्या कलचाचणीमध्ये तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेल्याने या पक्षामध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. त्रिपुरामध्ये 25 वर्षांपासून असलेली डाव्या पक्षांची सत्ता जाऊन त्या ठिकाणी भाजप सत्तेवर येईल, असा अंदाज कलचाचणीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मेघालय आणि नागालॅंडम��्ये भाजप सत्तेचा प्रबळ दावेदार राहण्याची चिन्हे आहेत.\nआज मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी, तर इतर दोन राज्यांमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झाले होते.\nमेघालय आणि नागालँड विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकीत सरासरी 75 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर त्रिपुरा विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत 74 टक्के मतदान झाले होते. मात्र हे गेल्या वेळच्या मतदानापेक्षा 17 टक्के कमीच होते. गेल्या वेळेला विधानसभेसाठी 91.82 टक्के मतदान झाले होते. आज 60 जागांपैकी 59 जागांवर मतदान झाले.\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nमोहोळ: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जनसंपर्कास सुरवात\nमोहोळ : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आता जागे झाले असुन, त्यांनी मतदार संघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क सुरू...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\n‘महाजन फॉर्म्युला’ची धुळे महापालिकेत कसोटी\nजळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या म���त्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/mvideos/lostpassword/", "date_download": "2018-11-17T03:29:07Z", "digest": "sha1:4F56CJLDVWCXLW5XG5CRBXBCIIZDK2B7", "length": 6009, "nlines": 94, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "Lost Password – मराठी व्हिडिओज", "raw_content": "\n[ March 24, 2018 ] मैफल – कौशल श्री. इनामदार\tमुलाखत\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – आम्हा घरी धन\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – जागरण\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – सप्रेम नमस्कार\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान\tव्हीलॉग\nमुक्ता (१९९४) – भाग-१\nक्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nवर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात ...\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nपाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\nलता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते ...\nबळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे\nबळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१५\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-wash-and-clean-carrots-their-feets-virar-3591", "date_download": "2018-11-17T02:38:50Z", "digest": "sha1:D44R2QIJKU6V5RQ4JLRMQNDZYRQINGAE", "length": 9703, "nlines": 117, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news wash and clean carrots with their feets in virar | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(video) - पायानं तुडवलेले गाजर तुम्ही खाताय; भाजी पायानं धुण्याचा 'विरार पॅटर्न'\n(video) - पायानं तुडवलेले गाजर तुम्ही खाताय; भाजी पायानं धुण्याचा 'विरार पॅटर्न'\nसोमवार, 22 ऑक्टोबर 2018\nपायानं तुडवलेले गाजर तुम्ही खाताय; भाजी पायानं धुण्याचा 'विरार पॅटर्न'\nVideo of पायानं तुडवलेले गाजर तुम्ही खाताय; भाजी पायानं धुण्याचा 'विरार पॅटर्न'\nतुम्हाला गाजराचं सलाड खायची इच्छा झाली असेल तर ते जरूर खा, पण त्या अगोदर हा व्हिडिओ जरूर पाहा. हा व्हिडिओ आहे गाजरांना धुतानाचा.\nभाजी विक्रेते त्यांच्याकडील भाजी कशी स्वच्छ करतात हे पाहाच. विरारचा हा भाजीवाला गाजर ड्रममध्ये टाकून पायानं तुड़वतोय.\nगाजरं स्वच्छ करण्याचा हा डर्टी फॉर्म्युला तो रोज वापरतो. त्याला विचारलं तर त्याचं उत्तर फारच मजेशीर होतं.\nदुकानदार तर सवाई निघाला. त्याला त्यानं काय केलंय हेच माहिती नव्हतं. चूक केली असेल तर पुन्हा होणार नाही असं सांगून त्यानं स्वतःची सोडवणूक केली.\nतुम्हाला गाजराचं सलाड खायची इच्छा झाली असेल तर ते जरूर खा, पण त्या अगोदर हा व्हिडिओ जरूर पाहा. हा व्हिडिओ आहे गाजरांना धुतानाचा.\nभाजी विक्रेते त्यांच्याकडील भाजी कशी स्वच्छ करतात हे पाहाच. विरारचा हा भाजीवाला गाजर ड्रममध्ये टाकून पायानं तुड़वतोय.\nगाजरं स्वच्छ करण्याचा हा डर्टी फॉर्म्युला तो रोज वापरतो. त्याला विचारलं तर त्याचं उत्तर फारच मजेशीर होतं.\nदुकानदार तर सवाई निघाला. त्याला त्यानं काय केलंय हेच माहिती नव्हतं. चूक केली असेल तर पुन्हा होणार नाही असं सांगून त्यानं स्वतःची सोडवणूक केली.\nमुंबईत गटाराच्या पाण्यावर भाज्या पिकवल्या जातात. आणि त्या स्वच्छही केल्या जातात. त्यामुळं तुमच्या ताटातली भाजी डर्टी भाजी तर नाही ना याची खात्री करा....\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेली बोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर\nबोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर पाहा कशी समुद्रात बुडाली बोट शिवस्मारकाच्या...\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेली बोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर\nVideo of शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेली बोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर\n#Exclusive व्हिडिओ - शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या बोटला अपघात\n#Exclusive व्हिडिओ - शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या बोटला अपघात ...\n#Exclusive व्हिडिओ - शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या बोटला अपघात\nVideo of #Exclusive व्हिडिओ - शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या बोटला अपघात\n(Video) - सोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार\nहौसेला मोल नाही. आपली कला जपण्यासाठी एका चित्रकारानं सोन्या-चांदीचा ब्रश बनवून...\nसोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार\nVideo of सोन्या-चांदीच्या ब्रशनं चित्र काढणारा चित्रकार\n(Video) - बाजारात मिळतोय तुमचा नकली अंगठा \nफोन चालू करायचा असेल तर पासवर्ड म्हणून अंगठ्याचा उपयोग करतो. अंगठ्यानं आपण ऑफिसची...\nबाजारात मिळतोय तुमचा नकली अंगठा हजेरी लावण्यासाठी नकली अंगठ्याचा वापर\nVideo of बाजारात मिळतोय तुमचा नकली अंगठा हजेरी लावण्यासाठी नकली अंगठ्याचा वापर\n(Video) - पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त ; अर्थमंत्री अरुण जेटली यांनी...\nसर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त ; अर्थमंत्री अरुण जेटली यांनी...\nसर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त\nVideo of सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616094", "date_download": "2018-11-17T03:01:44Z", "digest": "sha1:WWSJQDFCSEFGG2CY4WGLRL55LLQILZBO", "length": 8306, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चुंबन घेता येतो परिमळू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चुंबन घेता येतो परिमळू\nचुंबन घेता येतो परिमळू\nसंतांचा आजही जयजयकार होतो. कारण त्यांच्या शरीरव्रजामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांनी पाऊलही ठेवले नव्हते. त्यांनी आपल्या शरीर आणि हृदयाला व्रज बनवून टाकले होते. मोठमोठय़ा सम्राटांना जग विसरून जाईल, परंतु जनाबाई, मीराबाई, नामदेवराय, एकनाथ, तुकोबा, नरसिंह मेहता, सुरदास यांना कोण विसरू शकेल गोपी म्हणतात-कान्हा ��म्ही तर केवळ तुझ्यासाठीच जगत आहोत. तुझ्याविना काळ आम्हाला त्रास देतो, सतावतो. नाथ तशी तर आम्हाला कशाचीच गरज नाही, पण शरणागताचे रक्षण करणे तुझे कर्तव्य नाही का तशी तर आम्हाला कशाचीच गरज नाही, पण शरणागताचे रक्षण करणे तुझे कर्तव्य नाही का तुला तशी गरज वाटत नाही का तुला तशी गरज वाटत नाही का शरणागत जीवाची उपेक्षा करू नकोस. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकात आम्ही तुलाच शोधीत असतो. (भक्त सर्वांमध्ये एका ईश्वरालाच शोधत असतो. सगळय़ातच जो ईश्वराला शोधील तोच गोपी.) हे नाथ शरणागत जीवाची उपेक्षा करू नकोस. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकात आम्ही तुलाच शोधीत असतो. (भक्त सर्वांमध्ये एका ईश्वरालाच शोधत असतो. सगळय़ातच जो ईश्वराला शोधील तोच गोपी.) हे नाथ आम्ही आपल्या दासी आहोत, आपल्याच आहोत. आम्हाला दर्शन देऊन कृपा करा. हे नाथ आम्ही आपल्या दासी आहोत, आपल्याच आहोत. आम्हाला दर्शन देऊन कृपा करा. हे नाथ आपण अजामीळासारख्या पाप्यावरसुद्धा कृपा केली होती, तर मग काय आमच्यावर आपण कृपा करणार नाही आपण अजामीळासारख्या पाप्यावरसुद्धा कृपा केली होती, तर मग काय आमच्यावर आपण कृपा करणार नाही आम्हाला दर्शन देणार नाही काय आम्हाला दर्शन देणार नाही काय हे नाथ आपले चिंतन करीत या अंधाऱया रात्री आम्ही वनात भटकत राहिलो आहोत. आमची उपेक्षा करणे आपल्याला शोभा देत नाही. हे नाथ आम्ही आणखी तर काहीच मागत नाही. आम्ही तर आपल्या निरपेक्ष दासी आहोत. आमची भक्ती निष्काम भक्ती आहे. आपल्या नेत्रांनी आम्ही विद्ध झालो आहोत. नेत्रबाणांनी केलेला हा वधच तर आहे आम्ही आणखी तर काहीच मागत नाही. आम्ही तर आपल्या निरपेक्ष दासी आहोत. आमची भक्ती निष्काम भक्ती आहे. आपल्या नेत्रांनी आम्ही विद्ध झालो आहोत. नेत्रबाणांनी केलेला हा वधच तर आहे आम्हाला आता कळले की आपण दयाळू नाही. नि÷tर आहात. यशोदा भोळी आहे. तिचा एकही सद्गुण आपणात आलेला नाही. म्हणून आपण आम्हाला तळमळत ठेवत आहात यात काहीच आश्चर्य नाही. गोपी म्हणतात-कृष्णा आम्हाला आता कळले की आपण दयाळू नाही. नि÷tर आहात. यशोदा भोळी आहे. तिचा एकही सद्गुण आपणात आलेला नाही. म्हणून आपण आम्हाला तळमळत ठेवत आहात यात काहीच आश्चर्य नाही. गोपी म्हणतात-कृष्णा तू लोणीचोर आहेस. आमची मने सुद्धा तू चोरली आहेस आणि आता आम्हाला दूर करू इच्छित आहेस तू लोणीचोर आहेस. आमची मने सुद्धा तू चोरली आहेस आणि आ���ा आम्हाला दूर करू इच्छित आहेस कन्हैया म्हणतो-मी तर चोर आहे. मग मला का हाका मारता आहात कन्हैया म्हणतो-मी तर चोर आहे. मग मला का हाका मारता आहात चोराशी कोणी मैत्री करतात का चोराशी कोणी मैत्री करतात का गोपी म्हणतात-चोरी करण्यासाठीच तर आम्ही तुला हाक मारीत आहोत. तू चोरी करतोसच. तुझे डोळेही चोर आहेत. कृष्णाची चोरी, त्याला गोपींनी चोरी करताना पकडणे, त्याला शिक्षा करणे तरीही त्याने आपल्या घरी पुनः पुन्हा चोरी करावी असे गोपींना वाटणे हे सारेच विलक्षण आहे. हे वर्तन तुमच्या आमच्या मोजमापात मावणारे नाही. नामदेवरायांनी एका गोड अभंगात केलेले वर्णन पहा-एक गवळण यशोदेकडे कृष्णाविषयी तक्रार घेऊन येते गवळण जसवंती पैं सांगे गोपी म्हणतात-चोरी करण्यासाठीच तर आम्ही तुला हाक मारीत आहोत. तू चोरी करतोसच. तुझे डोळेही चोर आहेत. कृष्णाची चोरी, त्याला गोपींनी चोरी करताना पकडणे, त्याला शिक्षा करणे तरीही त्याने आपल्या घरी पुनः पुन्हा चोरी करावी असे गोपींना वाटणे हे सारेच विलक्षण आहे. हे वर्तन तुमच्या आमच्या मोजमापात मावणारे नाही. नामदेवरायांनी एका गोड अभंगात केलेले वर्णन पहा-एक गवळण यशोदेकडे कृष्णाविषयी तक्रार घेऊन येते गवळण जसवंती पैं सांगे आलें या कृष्णाचेनि मागे आलें या कृष्णाचेनि मागे येणें येणें वो श्रीरंगें येणें येणें वो श्रीरंगें नवनीत माझें भक्षिलें चुंबन घेता येतो परिमळू \nचोरी करणाऱया कृष्णाला मी रंगेहाथ पकडले आणि काय केले तर त्याचे चुंबन घेतले\nखरंच संजय निरुपमांना घालवताहेत\nसरकार आणणार सामाजिक सुरक्षा योजना\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617480", "date_download": "2018-11-17T02:59:05Z", "digest": "sha1:GQLG72Y67VRKZ3KS5AQT42ENZRCEBPE3", "length": 7070, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "33 टक्के भारतीयांकडून निवृत्तीवेतनासाठी बचत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 33 टक्के भारतीयांकडून निवृत्तीवेतनासाठी बचत\n33 टक्के भारतीयांकडून निवृत्तीवेतनासाठी बचत\nएचएसबीसीचा अहवाल : आर्थिक साक्षरतेबाबत अजूनही अज्ञान\nदेशातील प्रत्येक तिसऱया व्यक्तीपैकी केवळ एकटा आपल्या उतारवयासाठी बचत करत असल्याचे सत्य समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असलेल्या लोकांपैकी 33 टक्के लोक बचत करत आहेत, असे अहवालातून समजते. निवृत्तीवेळी आपल्याला किती प्रमाणात पैशांची गरज भासेल याची याबद्दल अनेकांमध्ये अजूनही आर्थिक साक्षरता नाही. उतारवयासाठी बचत करण्यापेक्षा अनेकजण सध्या असणाऱया आपल्या इच्छा पूर्ण करण्यावर भर देत आहेत, असे एचएसबीसीच्या ‘फ्युचर ऑफ रिटायरमेन्ट : ब्रिजिंग द गॅप’ या अहवालात म्हणण्यात आले.\nसध्या कमी वयात निवृत्त होण्यामध्ये वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कामकाज करणाऱया 54 टक्के भारतीयांनी कमीत कमी वेळेत निवृत्त होत नंतर काही तर काम करण्याचा निर्णय घेतला असून त्याला अर्ध-सेवानिवृत्ती असे म्हणतात. हा अहवाल तयार करण्यासाठी 16 देशातील 16 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अर्जेंटिना, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया, भारत, मलेशिया, मेक्सिको, सिंगापूर, तैवान, फ्रान्स, हाँगकाँग, इंडोनेशिया, तुर्कस्तान, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिकेचा सहभाग आहे.\nगेल्या पिढीच्या तुलनेत आताची नवीन पिढी आपल्या पुढील पिढीसाठी काही प्रमाणात बचत करण्यावर विश्वास ठेवत नाही. त्या पिढीने स्वतःसाठी संपत्तीची निर्मिती करावी असे त्यांना वाटते. देशातील 22 टक्के लोकांचे म्हणणे असे आहे की पुढील पिढीने आपल्यासाठी संपत्ती निर्माण करावी, तर 13 टक्के लोक आपल्या पुढील पिढीसाठी काही बचत करण्याचा विचार करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही आकडेवारी अनुक्रमे 21 आणि 13 टक्के आहे. सेवानिवृत्तीनंतर 35 टक्के भारतीयांची अमेरिकेत स्थायिक होण्याची इच्छा आहे, तर 20 टक्के लोकांनी ऑस्ट्रेलिया आणि 24 टक्के लोकांनी ब्रिटनला पसंती दिली.\nपेट्रोलियम कंपन्यांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव\nभांडवल�� बाजारातून एसबीआय उभारणार 11 हजार कोटी रुपये\nमायक्रोसॉफ्टने सादर केले ‘कइजाला’ ऍप\nएचपीसीएल 75 हजार कोटीची गुंतवणूक करणार\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/rainy-hair-care-116071100013_1.html", "date_download": "2018-11-17T03:01:41Z", "digest": "sha1:PBDJK7BHSY663GMZWFMJPHHIO25Z474Q", "length": 10723, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Beauty Tips : रेनी हेअर केअर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nBeauty Tips : रेनी हेअर केअर\nउन्हाळ्याच्या दाहानंतर धरतीला पाण्याची जितकी आस लागलेली असते, तितकीच आपल्या त्वचेला असते. उन्हाळ्यात सूर्यकिरणांचे त्वचेवर दुष्परिणाम झालेला असतो. पावसाळ्यातील ढग या किरणांपासून आपले संरक्षण करतात. हवेतील आर्द्रताही वाढलेली असते. त्यामुळे शुष्कपणा जाणवत नाही, तरीही त्वचेची काळजी ही घेतलीच पाहिजे.\nया हवामानात केसांची फार काळजी घ्यावी लागते. पाण्यातील क्लो‍रीनचा डोक्याच्या त्वचेला त्रास होतो. त्याने केस गळू लगातात. विहिराचे किंवा बोअरिंगचे पाणी वापरत असल्यास त्यात क्षारनिर्मलन करणारी रसायने घालून मग हलके झालेले पाणी केस धुण्यासाठी वापरावे. अन्यथा क्षार केसांवर बसून केसांचा मुलायमपणा नाहीसा होतो. या सुमारास केस गळू लागले वा राठ झाले, तर केस धुवायला योग्य पाणी वापरून सौम्य शॅम्पूने केस धुवावे व कोणत्याही आम्ल कंडिशनरचा वापर करावा.\nपांढरे व्हिनेगार, थंड पाण्यात अर्धे लिंबू पिळून केलेले पाणी, ताकाच्या व दह्याच्या वरचे पाणी या पदार्थात आम्लात असते. केसांच्या वर साठलेले क्षार यामुळे काढून टाकले जा��ात व केस मऊ राहून चमकदार होतात.\nया तेलाने पिंपल्स वर घरगुती उपाय, जाणून हैराण व्हाल\n..असा निवडा तुम्हाला साजेसा परफ्यूम\nफळांनी वाढवा तुमच्या त्वचेचं सौंदर्य\nअवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय\nबॉडीपाट्‌र्सवर लावा पर्फ्यूम, सुगंध दिवसभर दरवळेल\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nडॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...\nअनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...\nऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस\nआपल्या सर्वांना चांगले ड्रेस घालणे आवडते पण जेव्हा गोष्ट ऑफिसची येते तेव्हा आपल्याला ...\nयशस्वी व्हायचे असेल तर या पाच गोष्टी कुणालाही सांगू नका\nजीवनाचा उद्देश अनेक लोकं आपला ध्येय ऐकून आपल्याला निराश करतील की हे शक्य नाही किंवा ...\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nथंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/paks-expert-will-visit-at-chenab-projects-on-month-end-5949262.html", "date_download": "2018-11-17T02:07:54Z", "digest": "sha1:BC2C6XSXORKSIK4MWC4LEZ4P462UQUNM", "length": 10596, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pak's expert will visit at Chenab projects on month-end | पाकचे त���्ज्ञ चिनाब प्रकल्पांना महिनाअखेरीस भेट देणार; पाकिस्तानातील माध्यमांनी केला दावा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपाकचे तज्ज्ञ चिनाब प्रकल्पांना महिनाअखेरीस भेट देणार; पाकिस्तानातील माध्यमांनी केला दावा\nचिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाबाबत पाकिस्तानच्या अडचणी, तक्रारी दूर करण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या जलतज्ज्ञांना\nलाहोर- चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाबाबत पाकिस्तानच्या अडचणी, तक्रारी दूर करण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या जलतज्ज्ञांना सप्टेंबरमध्ये प्रकल्पास भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे, असा दावा पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी केला आहे. पाकिस्तानच्या आक्षेपाला न जुमानता भारताने या प्रकरणात कामाला गती दिल्याने दोन्ही देशांत त्यावरून तणाव आहे.\nसिंधू जलकराराबाबत भारत-पाकिस्तान यांच्यात दोनदिवसीय बैठकीचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले होते. या बैठकीचा शुक्रवारी समारोप झाला. उच्चस्तरीय बैठकीत अधिकारी पातळीवर कराराविषयी सहमती व्यक्त करण्यात आली. भारतातील पाकल डुल धरण व लोअर कलनाई जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामास पाकिस्तानने विरोध दर्शवला होता. परंतु भारताने पाकिस्तानचा आक्षेप फेटाळून लावला आहे. प्रकल्पांच्या बांधकामास रोखण्यात आलेले नव्हते. पाकल डुल धरणावरील जलविद्युत प्रकल्प १ हजार मेगावॅटचा तर कलनाई ४८ मेगावॅटचा प्रकल्प आहे. भारताने सातत्याने बांधकाम सुरूच ठेवले होते. त्यामुळे पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे १९६० मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सिंधू जल वाटपासंबंधीची करार झाला होता. अगोदर दोन्ही देशांच्या जल आयुक्तांनी वर्षातून दोन वेळा भेटण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पाकला अडचणी आल्याने बैठकांचे सत्र बंद होत गेले.\nसिंधू जलवाटप करारानुसार नद्यांच्या प्रवाहावर इतर कोणत्याही प्रवाहाचा वाईट परिणाम होऊ नये, असे वाटते. त्याबाबत आमच्या मनात काही शंका आहेत. पण आमच्या समस्या भारताने ऐकून घ्याव्या, अशी आमची इच्छा होती. त्यानुसार भारताचे मन वळवण्यात आम्हाला यश मिळाले आहे, असे पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानने पाकल डुल धरणाच्या जलसाठ्याची क्षमता ५ मीटरने कमी करावी. समुद्रसपाटीपासून हे धरण ४० मीटर उंचीव�� असावे. जलविद्युत प्रकल्पाच्या आराखडा हा सुरक्षेच्या दृष्टीने घातक असल्याचा दावा पाकने केला.\nप्रकल्पांचे परीक्षण करणार, महिनाअखेरीस भेटीची योजना\nदोन्ही देशांतील सिंधू जलवाटप करारासंबंधी उच्चस्तरीय बैठकीत पाकिस्तानच्या तज्ज्ञांना चिनाबवरील प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भारताने परवानगी दिली. आमचा तज्ज्ञांचा चमू भारतातील या ठिकाणांना भेट देऊन प्रकल्पांचे परीक्षण करणार आहे, अशी माहिती पाकिस्तानचे जलस्रोत सचिव शामील अहमद ख्वाजा यांनी दिली. हा दावा 'डॉन' ने केला आहे. पाकिस्तानचे तज्ज्ञ हा प्रकल्प सिंधू कराराच्या कक्षेत येऊ शकतात का, याची चाचपणी करणार आहेत.\nजेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी, तेव्हा एक कुटूंब अशा अवस्थेत होते, व्हायरल झाला हा फोटो, आता आले सत्य समोर...\nपाकिस्तानी न्यूज चॅनल म्हणे, इम्रान खान चीनमध्ये 'भीक' मागायला गेले; नंतर मागितली माफी, सोशल मीडियावर ट्रोल\nइतकी हलाखीची परिस्थिती की देहविक्रय करून पोट भरतोय पाकिस्तानातील हा समुदाय, घरातून निघतानाही मरणाची भीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5428001389681711654&title=Diwali%20in%20Walake,%20Ratnagiri&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-17T02:59:18Z", "digest": "sha1:S2KOFKMJ4Z6XPNOWBCUBQCQYIY3AVHXU", "length": 17361, "nlines": 154, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग!’", "raw_content": "\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nकोकणातली पारंपरिक दिवाळी कशी सुवर्णमयी आणि स्वर्गसुखासमान होती, याचं स्मरणरंजन केलंय रत्नागिरीच्या स्वाती जोशी यांनी...\nदिवाळी म्हटलं की माझ्या लहानपणीचा सुवर्णकाळ आठवतो. रत्नागिरीपासून २५ किलोमीटरवर वसलेलं आमचं वळके गाव. माझे आजोबा दत्तात्रय मुळ्ये त्या गावचे खोत. ‘खोती अॅबोलिशन अॅक्ट’ जरी १९४९पासून लागू झाला असला, तरी साधारण १९८०च्या दशकापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेचे पूर्वी असलेले व्यवहार तसेच सुरू होते. आजोबांच्या खोतीचा अगदी सुवर्णकाळ म्हणावा, असा काळ मी लहानपणी पाहिलाय. आमच्या गावातील सुमारे ५० टक्के जमिनी आजोबा आणि त्यांच्या चुलतभावांच्या मालकीची होती. पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांनी कोकणात कऱ्हाडे ब्राह्मणांना जागा-जमिनी देऊन गावंच्या गावं वसवली होती. त्यांना गावाची निम्मी मालकी देऊन कुळांकडून खंड वसूल करण्याचा अधिक���र होता. आजोबा स्वत: शेती करीत असत आणि काही जमिनी कुळांना कसण्यासाठी देऊन अर्धेलीने त्याचं उत्पन्न घेत असत. त्या वेळच्या दिवाळीची आठवण मात्र आजही ताजी आहे.\nआमच्या घरी नवरात्र संपून दसरा उजाडला, की दिवाळीचे वेध लागायचे. गणपती, नवरात्रीच्यावेळी घर झाडलेलं असलं, तरी दसरा झाल्यावर परत पूर्ण झाडून सारवलं जायचं. आजी, काकू, आई वगैरे बायका घरच्या भाताचे भरपूर पोहे घरीच कांडायच्या. दिवाळीच्या इतर फराळापेक्षा प्रचंड प्रमाणात कडबोळी केली जायची. अगदी हारेच्या हारे (हारे म्हणजे मोठ्या टोपल्या) भरून असायची ती. आम्ही लहानसहान मुलंपण हौसेनं कडबोळी करायला धडपडत असायचो. म्हणजे दिवाळीचा लाडू, चिवडा, करंजी, चकली, कडबोळी असा सोवळ्यातला फराळ करून कपाटात गेला, की आम्हाला त्यात भाग घेता येत असे. चकलीला तेव्हा काटे कडबोळी म्हणत असत. तर ही इतकी कडबोळी खात कोण असेल, याचं उत्तर दिवाळीच्या दिवशी मिळायचं.\nदिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे फटाके लावायला आम्हाला बाबा किंवा काका उठवत असत. तेव्हा ओटीवर साडेसहा फूट उंचीचे, भरदार शरीराचे आजोबा नुसता पंचा नेसून उघडे बसलेले असत. त्यांच्या कुळांपैकी सगळ्यात जो पैलवान असेल, तो त्यांना मालिश करायला आलेला असे. आजोबा आणि त्यांना सुगंधी तेलानं मालिश करणारा तो गडी बघूनच आम्हाला धडकी भरायची. मग पटकन उठून तोंड धुवून फटाके घेऊन अंगणात पळून जायचं. फटाके वाजवून अर्ध्या-पाऊण तासानं आलं, तरी यांचं रगडणं चालूच असायचं. खोत आणि कूळ यांचं मनाचं समाधान झालं, की ते आवरतं घ्यायचे. तोपर्यंत दुसरा गडी न्हाणीघरात पाणी तापवत असायचा. मग तो उटणं लावून पितळी घंगाळात गरम गरम पाणी काढून द्यायचा. पाटाचं पाणी खळखळत वाहत असायचं आणि तोंडानं स्तोत्र म्हणत आजोबांचं कडाक्याच्या थंडीत अभ्यंगस्नान चालू असायचं.\nते आंघोळीला गेले की बाबा, काका, दादा व इतर चुलतभाऊ मालिशसाठी बसत. त्याच वेळी मागच्या पडवीत कुळांच्या बायका आम्हा मुलींना तेल लावून रगडून काढत असत. जसा नंबर लागेल, तशा त्या बायका आम्हाला न्हायला घालत. मी मुलींच्यात शेंडेफळ असल्यामुळे माझा नंबर शेवट असायचा. एकतर भयंकर थंडी असायची आणि त्यात त्या आयाबाया येऊन इतक्या मस्त मालिश करून द्यायच्या आणि कढत कढत पाण्याने अंघोळ घालायच्या ना... पूछो मत... स्वर्ग स्वर्ग म्हणजे तरी वेगळं काय असं वाटायचं. आ��घोळ करून बाळासारखं गुरगटून झोपून जायची इच्छा असायची खरं तर पण पुढे पोह्यांचा फराळ असायचा. त्यासाठी जागं राहावंच लागायचं.\nआजोबांचं अभ्यंगस्नान होईपर्यंत आजीने पूजेची तयारी केलेली असायची. सोवळ्याने पूजा करून देवाला फराळाचा, दही-पोहे, दूध-पोह्यांचा नैवेद्य दाखवून मग ते नेहमीचं शुभ्र धोतर नेसून, पांढरा सदरा आणि फेटा अशा वेशात अंगणात लाकडी खुर्चीवर बसायचे. बाजूला एक बाकडं असायचं. त्याच्यावर एक पोहे भरलेला आणि दुसरा कडबोळी भरलेला हारा असायचा. सकाळचे सात-साडेसात वाजलेले असायचे. त्या काळी गावात वीज नव्हतीच. त्यामुळे घराच्या पुढच्या बाजूला रेज्यांमध्ये रांगेत पणत्या लावलेल्या असायच्या. बाबा पायलीचा आकाशकंदील करून त्यात मध्ये पणती ठेवायचे. त्या उजेडात बसलेल्या ‘दत्तूभाऊ खोतां’ची ती दणकट आकृती अजूनही डोळ्यासमोर येते. मग एकेक करून गावकरी येत. आजोबांना नमस्कार करून, बरोबर आणलेल्या मुला-नातवंडांना पायावर घालत असत. प्रत्येकाला आजोबा त्यांच्या त्या भल्याथोरल्या पंजात मावतील तितके पोहे आणि परत दुसऱ्या हाऱ्यात बुचकी मारून मुठीत येतील तेवढी कडबोळी देत असत. पहिला हारा संपण्यापूर्वी लगेच दुसरा हारा तिथे हजर करण्याचं काम बाबा किंवा काका करत. मला नेहमी आश्चर्य वाटायचं, की इतकी माणसं येतात त्यांना देऊनही पोहे किंवा कडबोळी संपत कशी नाहीत अर्थात त्यामागे आजीचं नियोजन असायचं हे तेव्हा कळत नव्हतं. सगळे गावकरी येऊन गेले, की मग फराळ होऊन नेहमीची कामं सुरू व्हायची.\n१९८२मध्ये आजोबा गेले तेव्हा अख्खा गाव जमला होता. त्यानंतरची दिवाळी सुनीसुनी गेली. तिथून पुढे दिवाळीची ती गंमत कधीच आली नाही. अजूनही गावात कोणाचंही लग्न किंवा काही कार्य असलं की बाबांना आवर्जून आमंत्रण असतं. नव्या जोडप्याला त्यांच्या पाया पडून खोतांच्या मानाचा नारळ दिला जातो. तरीही दिवाळी म्हटली की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मनात वाटतं ‘अब वो बात नहीं रही\nसंपर्क : स्वाती संजय जोशी\n२९२२, हेड पोस्ट ऑफिसमागे, रत्नागिरी - ४१५६१२.\nमोबाइल : ९४२१२ ३३१८२.\n(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)\nTags: Aathvanitali Diwaliआठवणीतली दिवाळीColumnDiwaliDeepavaliदीपावलीदिवाळीSwati JoshiRatnagiriWalakeवळकेरत्नागिरीस्वाती जोशीदत्तात्रय मुळ्येखोतKhotKhoti Abolition ActखोतीपालीBOI\nदिवाळीच्या अवि���्मरणीय क्षणांची शिदोरी ‘लहानपणीची दिवाळी म्हणजे आनंदाचे महापर्व’ पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी... पश्चिम बंगालमधली आगळी दिवाळी\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/HSC-Examination-English-paper-Grace-two-Marks-and-Physics-give-six-Grace-mark/", "date_download": "2018-11-17T02:23:01Z", "digest": "sha1:QVWPD3SOIWATOKBK7ZG7TC4GNFPBHUVX", "length": 6828, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इंग्रजीला २ तर भौतिकला ६ ग्रेस मार्क्स | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › इंग्रजीला २ तर भौतिकला ६ ग्रेस मार्क्स\nइंग्रजीला २ तर भौतिकला ६ ग्रेस मार्क्स\nबारावी परीक्षेत इंग्रजी आणि भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत चुका झाल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रेस मार्क देण्याचा निर्णय पदवीपूर्व शिक्षण खात्याने घेतला आहे. इंग्रजीसाठी 2 तर भौतिकशास्त्रसाठी विद्यार्थ्यांना 6 ग्रेस मार्क्स देण्यात येणार आहेत.\nइंग्रजी प्रश्‍नपत्रिकेतील सक्तीच्या प्रश्‍नासाठी 2 गुण ग्रेस स्वरुपात देण्यात येणार आहेत. भौतिकशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना एक गुण ग्रेस तर ऐच्छिक प्रश्‍नाचे (चुकीचा प्रश्‍न) उत्तर देण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित 5 गुण ग्रेस स्वरुपात देण्यात येणार आहेत.\nग्रेस मार्क्स देण्याबाबत पदवीपूर्व शिक्षण खात्याने विषयनिहाय तज्ज्ञ शिक्षक आणि प्रश्‍नपत्रिका तयार केलेल्या समिती सदस्यांची बैठक घेतली. यावेळी एकूण 8 गुण ग्रेस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यातआला. मूल्यमापकांना दिलेल्या स्कीम ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये ग्रेस मार्क देण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. नागरिकांना याची माहिती मिळावी यासाठी वेबसाईटवर प्रश्‍नपत्रिका अपलोड केलेली आहे.\nपरीक्षेच्या पहिल्या दिवशी भौतिकशास्त्र तर शेवटच्या दिवशी इंग्रजी भाषेचा पेपर होता. व्याकरण आणि मुद्रणदोषाच्या काही चुका झाल्याने विद्यार्थ्यांना या प्रश्‍नांचा अर्थ समजला नाही. यामुळे ग्रेस मार्क देण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांनी पदवीपूर्व शिक्षण खात्याकडे केली होती.\nगेल्या वर्षापासून ग्रेस मार्क देण्यास नव्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यानुसार परीक्षा मंडळ जाहीरपणे ग्रेस मार्क्स देत आहे. देण्यात आलेले ग्रेस मार्क्स गुणपत्रिकेत छापण्यात येणार आहेत. यामुळे ग्रेस मार्क्समुळे उत्तीर्ण झाले की स्वप्रयत्नाने, हे स्पष्ट होणार आहे.2016 मध्ये पीयुसीच्या विविध विषयांसाठी 28 तर 2015 मध्ये 23 ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. यावर्षी हे प्रमाण 8 आहे. पालक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी नोंदवलेल्या आक्षेपाप्रमाणे विषयनिहाय तज्ज्ञ समितीने घेतलेल्या निर्णयानुसार ग्रेस मार्क्स देणार असल्याचे पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका सी. शिखा यांनी स्पष्ट केले आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/NCP-protest-in-pimpri-chinchwad/", "date_download": "2018-11-17T02:34:33Z", "digest": "sha1:BSFGBEYSFH7HB47P7PO6URNJGA4RSNX4", "length": 4547, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धनंजय मुंढे यांच्यावरील आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फ आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › धनंजय मुंढे यांच्यावरील आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फ आंदोलन\nधनंजय मुंढे यांच्यावरील आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फ आंदोलन\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्यावर झालेल्‍या आरोपाच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.\nसभागृहात प्रश्न न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून गुरुवारी विरोधी पक्षनेते धन��जय मुंडे यांच्यावर भाजप सदस्यांनी दोन्ही सभागृहात टीका केली. मुंढे यांचे निलंबन करावे, या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. दरम्यान भाजपने केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे ओदोलन करण्यात आले.\nया आंदोलनात नगरसेवक नाना काटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, विशाल काळभोर, लाला चिंचवडे, विजय लोखान्दे, आनंदा यादव, गँगा धेंडे, रुपाली गायकवाड, संतोष वाघेरे, मयूर वाकडकर, सचिन मोरे, मंगेश बजबळकर, प्रतीक साळुंके आदी सहभागी झाले होते.\nराष्ट्रवादीने केलेल्या हल्लाबोल आंदोलनामुळे भाजप अस्वस्थ झाले आहे. त्यातूनच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खोटे आरोप केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/judwa-2-trailer-launched-267870.html", "date_download": "2018-11-17T03:04:22Z", "digest": "sha1:AWU5I5KKPGZHE4ZSCA3RVUFGUUTBMRHD", "length": 11774, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'जुडवा 2'चं ट्रेलर लाँच, वरुण धवनचा डबल धमाका", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अख���र सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\n'जुडवा 2'चं ट्रेलर लाँच, वरुण धवनचा डबल धमाका\n1997मध्ये रिलीज झालेला सलमान खानचा 'जुडवा' सुपरडुपर हिट झाला होता. त्याचं दिग्दर्शनही डेव्हिड धवननंच केलेलं आणि आताही तोच करतोय.\n22 आॅगस्ट : वरुण धवन आणि जुडवा 2च्या टीमनं 'जुडवा 2'चं ट्रेलर लाँच केलं. 1997मध्ये रिलीज झालेला सलमान खानचा 'जुडवा' सुपरडुपर हिट झाला होता. त्याचं दिग्दर्शनही डेव्हिड धवननंच केलेलं आणि आताही तोच करतोय.\nया सिनेमात सलमानप्रमाणे वरुण धवन डबल रोलमध्ये आहे. त्यानं या भूमिकेसाठी आपल्या डाएटवर जास्त मेहनत घेतलीय. त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि जॅकलीन फर्नांडीस आहेत. सिनेमात सलमान खानचीही स्पेशल भूमिका आहे.\nट्विटर इंडियानं जुडवा 2साठी खास इमोजीही लाँच केलेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nआराध्याच्या 7व्या वाढदिवसाला पप्पा अभिषेकनं दिली स्पेशल गिफ्ट\nदीपिका-रणवीरच्या लग्नात होती कढी, पहा सगळा मेन्यू\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/sampadakiya/thasa/page/5/", "date_download": "2018-11-17T03:14:15Z", "digest": "sha1:WCZP6CJCL6XZR5AEZOKUQPCE4UYNEKLF", "length": 18856, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठसा | Saamana (सामना) | पृष्ठ 5", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nजगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच ,मेट्रोवरुन मुख्यमंत्र्यांची कोपरखळी\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कम�� पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\n<<डॉ. सच्चिदानंद शेवडे>> [email protected] एका सकाळी पुण्याहून फोन आला. आवाज परिचित. ‘शेवडे साहेब, ऐतिहासिक वाडय़ांच्या लेखनात तुमच्या चापेकर पर्वचा संदर्भ वापरतो आहे. अर्थात क्रेडिट देतोच आहे,...\n<<दुर्गेश आखाडे>> मित्रमंडळींबरोबर कॅरम खेळता खेळता त्याचे स्ट्रायकरशी नाते जुळलं. कॅरमच्या आवडीने तो जिल्हास्तरावरच्या स्पर्धेत सहभाग घेऊ लागला. छोटय़ा स्पर्धांमधूनच विजेतेपदावर नाव कोरत रत्नागिरीच्या या...\n<<मेधा पालकर >> स्वातंत्र्यसेनानी तसेच समाजवादी आणि प्रागतिक चळवळीचे एक मार्गदर्शक म्हणून आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे डॉ. भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक ‘चळवळीतील...\n<<प्रशांत गौतम>> ज्येष्ठ पत्रकार विद्याभाऊ सदावर्ते यांच्या निधनाने साडेपाच दशकांपासून सुरू असलेला पत्रकारितेतील प्रवास संपला आहे. संभाजीनगर शहरातील पत्रकारिता पहिल्या पिढीत दै. ‘मराठवाड्या’चे अनंत भालेराव, दै....\n<<प्रशांत गौतम>> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात हिंदी कवी केदारनाथ सिंह यांच्या निधनाने हिंदी साहित्यातील एक तारा निखळला आहे. आपल्या सकस आणि अभिजात साहित्य निर्मितीतून त्यांनी...\n<<गुरुनाथ वसंत मराठे>> आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला जशी संत परंपरा लाभलीय तशीच कलाकारांचीदेखील परंपरा लाभली आहे. उदा. द्यायचे झाले तर तबल्यामध्ये उस्ताद अहमदजान थिरकवा, उस्ताद अल्लारखा,...\n>>योगेश पाटील<< खुराणा ट्रव्हल्सच्या माध्यमातून २५ वर्षांपूर्वी प्रवासी वाहतूक क्षेत्रात वेगळ्या वाटेवर निघालेल्या ब्रिजलाल खुराणा यांनी अतिशय परिश्रमाने पाच राज्यांत उद्योगाचा विस्तार वाढविला. हिंगोलीसारख्या मराठवाडय़ातल्या...\n<<प्रशांत गौतम>> एकपात्री रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते सदानंद चांदेकर म्हणजे विनोदाचे खणखणीत नाणे होते. एकपात्रीमधून रसिकांना मनमुराद हसवत ठेवण्याचे त्यांचे कसब वेगळे होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी...\n<<प्रशांत गौतम>> अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने प्रथमच देण्यात येणारा ‘साहित्यक्रती’ पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना नुकताच घोषित झाला आहे. साहित्याची क्रतस्थपणे सेवा...\nसडेतोड, परखड आणि तितकाच सरळ मनाचा माणूस म्हणजे डॉ. पतंगराव कदम. त्यांचे निधन सर्वांनाच चटका लावून गेले. प्रचंड कष्ट करण्याची तयारी, उत्साह आणि बऱ्यावाईट...\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने ज��्त\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-3-days-strike-seventh-pay-commission-maharashtra-2483", "date_download": "2018-11-17T03:13:45Z", "digest": "sha1:ZBM4TW7W2K6POZ5XK3BWUIO2UKAMVWLC", "length": 8342, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news 3 days strike for seventh pay commission maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहत्त्वाची सरकारी कामं होणार ठप्प आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप\nमहत्त्वाची सरकारी कामं होणार ठप्प आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप\nमहत्त्वाची सरकारी कामं होणार ठप्प आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप\nमहत्त्वाची सरकारी कामं होणार ठप्प आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं अस्त्र उगारलंय. आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आहे. या संपामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय.\nसातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर गेलेत. 17 लाख सरकारी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. यामध्ये मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल.\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं अस्त्र उगारलंय. आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आहे. या संपामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय.\nसातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर गेलेत. 17 लाख सरकारी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. यामध्ये मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल.\nकर्मचाऱ्यांच्या संपामुळं महत्त्वाची सरकारी कामंही ठप्प होण्याची शक्यता आहे. आपल्या मागण्यांसाठी सरका��ी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मंत्रालयाच्या गेटवर निदर्शनं केली. दरम्यान, राजपत्रित अधिकाऱ्यांनी मात्र 3 दिवस चालणाऱ्या संपातून माघार घेतलीय.\nसरकार government संप वेतन मंत्रालय जिल्हा परिषद strike maharashtra\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/skydiver-padmashree-sheetal-mahajan-does-sky-diving-wearing-traditional-9-yard-sari-from-13-thousand-feet-1630381/", "date_download": "2018-11-17T03:06:42Z", "digest": "sha1:344PFDT5QP54WWASDMR3MFKSSRXFYEK7", "length": 10764, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Skydiver Padmashree Sheetal Mahajan does Sky Diving wearing traditional 9 yard Sari from 13 thousand feet | Video थायलंडमध्ये मराठी बाणा स्कायडायव्हर शीतल महाजन यांचं नऊवारी साडीत १३ हजार फुटांवरुन स्कायडायव्हिंग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nVideo: थायलंडमध्ये मराठी बाणा स्कायडायव्हर शीतल महाजन यांचं नऊवारी साडीत १३ हजार फुटांवरुन स्कायडायव्हिंग\nVideo: थायलंडमध्ये मराठी बाणा स्कायडायव्हर शीतल महाजन यांचं नऊवारी साडीत १३ हजार फुटांवरुन स्कायडायव्हिंग\nथायलंडमध्ये शीतल महाजन यांचा अनोखा विक्रम\nथायलंडमध्ये १३ हजार फुटावरुन नऊवारी साडीत उडी मारण���ऱ्या पद्मश्री शीतल महाजन\nआपल्या देशाचं नाव कायम मोठं व्हावं यासाठी प्रत्येक खेळाडू जीवापाड मेहनत करत असतो. स्कायडायव्हिंग सारख्या साहसी खेळामध्ये उत्तुंग भरारी घेत पद्मश्री पुरस्कार पटकावणाऱ्या शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठी संस्कृतीचं जोरदार दर्शन घडवलं आहे.\nमराठी माती आणि संस्कृतीचं महत्व संपूर्ण जगभर पसरलं जावं याकरता शीतल महाजन यांनी, चक्क नऊवारी साडी घालून स्कायडायव्हिंग केलं. थायलंड मधून 13 हजार फुटांवरुन शीतल महाजन नऊवारी साडी नेसून उडी घेतली. या चित्तथरारक कसरतीचा व्हिडीओ शीतल महाजन यांनी खास ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या वाचकांसाठी शेअर केला आहे.\nनऊवारी साडी नेसून आतापर्यंत कोणत्याही महिलेने इतक्या मोठी उंचीवरुन स्कायडायव्हिंग केल्याचं ऐकीवात नाहीये. त्यामुळे शीतल महाजन यांनी केलेल्या या प्रयत्नाला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. आतापर्यंत शीतल यांच्या नावावर १७ राष्ट्रीय तर ६ जागतिक विक्रम प्रस्थापित आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T02:46:21Z", "digest": "sha1:GAS2NRUROFFODBT22RCZSZPDYUE5LM7O", "length": 6162, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एसटीच्या धडकेत सायकलस्वार ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएसटीच्या धडकेत सायकलस्वार ठार\nलोणंद, दि. 3 (प्रतिनिधी) – काळज (ता. फलटण) गावच्या हद्दीत लोणंद-फलटण रस्त्यावर एशियाड बसने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तानाजी महिपती मोरे (वय 50, रा. साखरवाडी) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. हा अपघात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.\nसाखरवाडी येथील तानाजी महिपत मोरे हे रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान, लोणंद-फलटण रस्त्याने सायकलवरुन निघाले होते. ते काळज गावच्या हद्दीत असलेल्या आयोध्या ढाब्याजवळ आले असता लोणंदकडून फलटणच्या दिशेने निघालेल्या एशियाड या बसने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. दरम्यान, एसटीचालक सच्चीतादंन शेलार हे बेदरकारपणे एसटी चालवत असल्यामुळेच अपघात घडला असून एसटीच्या या भीषण धडकेत मोरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातप्रकरणी मुगुटराव घाडगे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभार करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोडोली तळ्याची नगराध्यक्षांकडून घाईघाईने पाहणी\nNext articleसॉरी ‘आयान’.. आम्हाला माफ कर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612605", "date_download": "2018-11-17T03:00:07Z", "digest": "sha1:GV3TU5JT22UWHUR6BO2YDDSLM5VPZGQZ", "length": 4189, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केंद्र सरकारचा कर्नाटकावर अन्याय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » केंद्र सरकारचा कर्नाटकावर अन्याय\nकेंद्र सरकारचा कर्नाटकावर अन्याय\nऑनलाइन टिम / बेंगळूरू\nकेंद्र सरकारने केरळला एक न्याय व कर्नाटकाला एक न्याय देऊन कर्नाटकावर अन्याय केला आहे, असे मत उपमुख्यमंत्री डॉ जी परमेश्वर यांनी व्यक्त केले. येथील युवा सबलिकरण आणि क्रिडा विभाग राष्ट्रीय सेवा योजने संदर्भात आयोजित सभेत ते बोलत होते.\nकारण केरळ प्रमाणे कर्नाटकातील कोडगू जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील जन-जीवन देखिल विस्कळीत झाले आहे. पण केंद्र सरकारने म्हणावी तितकीशी कोडगू जिल्ह्य़ाची दखल घेतली नाही, याबद्दल त्यांनी केंद्र सरकाराविरूध्द असमाधान व्यक्त केले.\nन्यू ग्रॅन्ड हॉटेलची अखेर एक्झीट\nमुंबईतील वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीला आग\nगीत रामायणातून बेळगावकरांना संपूर्ण रामायणाचे दर्शन\nPosted in: Top News, बेळगांव, विशेष वृत्त\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/jan-dhan-accounts-deposit-five-thousand-23559", "date_download": "2018-11-17T02:44:06Z", "digest": "sha1:HP76XFDNNYMF7SZY7DTTOOOR2TIHHGLR", "length": 17012, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "jan dhan accounts deposit five thousand दानवे म्हणतात, \"जनधन' खात्यांत पाच हजार जमा! | eSakal", "raw_content": "\nदानवे म्हणतात, \"जनधन' खात्यांत पाच हजार जमा\nशुक्रवार, 30 डिसेंबर 2016\nजालना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक खात्यात पाच हजार रुपये जमा केल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे केले आणि उपस्थितांना \"धक्का' दिला. प्रत्यक्षात जनधन खात्यात सरकारकडून एक दमडीही जमा करण्यात आलेली नाही.\nवेगवेगळ्या विधानांमुळे दानवे अधूनमधून चर्चेत असतात. पैठण येथे पालिका प्रचारसभेत \"लक्ष्मीदर्शन'संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. 28) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे गुरुवारी (ता. 29) येथील एका कार्यक्रमात त्यांनी \"जनधन'संदर्भात वेगळीच माहिती देऊन टाकली.\nजालना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक खात्यात पाच हजार रुपये जमा केल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे केले आण��� उपस्थितांना \"धक्का' दिला. प्रत्यक्षात जनधन खात्यात सरकारकडून एक दमडीही जमा करण्यात आलेली नाही.\nवेगवेगळ्या विधानांमुळे दानवे अधूनमधून चर्चेत असतात. पैठण येथे पालिका प्रचारसभेत \"लक्ष्मीदर्शन'संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. 28) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे गुरुवारी (ता. 29) येथील एका कार्यक्रमात त्यांनी \"जनधन'संदर्भात वेगळीच माहिती देऊन टाकली.\nप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची येथे आज सुरवात झाली. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री. दानवे बोलत होते. ते म्हणाले, की देशातील गोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मोदी यांनी पहिली योजना सुरू केली ती जनधन. या योजनेअंतर्गत 40 टक्के नागरिकांचे बॅंकांत खाते उघडले. मात्र या खात्यात पैसे नव्हते. त्यामुळे जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी खाते उघडले, अशा खात्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी पाच हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे ज्यांनी खाते उघडले नाही, त्यांनी बॅंकेत जावे. बॅंक मॅनेजरने जर खाते नाही उघडून दिले तर मला फोन करावा. खाते उघडून देण्यासाठी मी मदत करतो. आता यापेक्षा काय करायला हवं\nदरम्यान, जनधन योजनेअंतर्गत नागरिकांनी बॅंकांत खाती उघडली आहेत. त्यातील अनेक खाती तर उघडल्यापासून व्यवहाराअभावी तशीच पडून आहेत. नोटाबंदीनंतर देशात ठिकठिकाणी अशा खात्यांत पैशांचा पूर आल्याच्या वार्ता चर्चेचा विषय बनल्या. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर जनधन खात्यांत सरकारकडून एक दमडीही जमा करण्यात आलेली नाही. या जनधन खात्यांमध्ये सरकार पैसे जमा करेल, अशी नागरिकांना आशा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदारही असलेले दानवे मात्र जनधन खात्यांत मोदींनीच पाच-पाच हजार जमा केल्याचे सांगून मोकळे झाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा उपस्थितांना \"धक्का' किंवा आश्‍चर्य वाटले असले तरी खातेदारांत मात्र थट्टा केल्याची भावना रुजण्याची शक्‍यता आहे आणि कार्यक्रमानंतर तशी चर्चाही सुरू झाली आहे.\nऔरंगाबाद ः \"लक्ष्मीदर्शन'संदर्भात वक्तव्याप्रकरणी श्री. दानवे यांच्याविरुद्ध पैठण येथील पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा (एफआयआर) दाखल झाला. राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले होते. पालिका निवडणुकीदरम्यान पैठण येथे 17 डिसेंबरला झालेल्या प्रचारसभेत दानवे यांनी \"मतदानाच्या आदल्या दिवशी तुमच्या दारी लक्ष्मी आली तर नकार देऊ नका, लक्ष्मीचा स्वीकार करा,' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आयोगाच्या आदेशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक अशोक गिरी तपास करीत आहेत.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nरेगेकडील पिस्तुलाचा हत्येशी संबंध नाही\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलाचा हत्येशी संबंध...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4965675147623022113&title=Astamba%20Yatra&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-17T02:21:25Z", "digest": "sha1:KP6R644CDVFFKKRXUJVCKKLY7JSCJINK", "length": 16159, "nlines": 157, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "हजारो भाविकांचे श्रद्धास्थान - अस्तंबा डोंगर", "raw_content": "\nहजारो भाविकांचे श्रद्धास्थान - अस्तंबा डोंगर\nनंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात असलेले अस्तंबा म्हणजेच अश्वत्थामा ऋषींचा डोंगर हे सातपुड्याच्या कुशीत असलेले चार हजार फूट उंचीवर असलेले ठिकाण मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाभारतातील चिरंजीव अश्वत्थाम्याचे हे स्थान असल्याचे मानले जाते. ऐन दिवाळीत धनत्रयोदशी ते भाऊबीज या काळात होत असलेल्या या यात्रेबद्दल...\nअस्तंबा ऋषींच्या डोंगरावर जाण्याचा रस्ता कधी खोल दरी, पाय थोडाही घसरला तरी जीव गेल्याशिवाय राहणार नाही, असा खडतर आहे. अर्थात याही परिस्थितीत हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने अश्व त्थाम्याच्या दर्शनाला येत असतात. ऐन दिवाळीत धनत्रयोदशी ते भाऊबीज यादरम्यान ही यात्रा असते. नंदुरबार जिह्यातील अक्राणी (धडगाव) तालुक्यात असलेला श्री अस्तंबा (अश्वत्थामा) ऋषी डोंगर म्हणजे शूलपाणी झाडीमधील एक उंच शिखर आहे. असे म्हटले जाते, की या शिखरावरून अश्वत्थामा संपूर्ण शूलपाणी झाडीवर नजर ठेवून असतो.\nमध्य प्रदेश आणि गुजरातमधील भाविकही पायपीट करून या यात्रेला येतात. वर शिखरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी अश्वत्थाम्याची प्रतिकृती म्हणून एक दगड आहे. तेथे मोठ्या श्रद्धेने लोक नवस करून नारळ फोडतात व पूजा-अर्चा करतात. त्यानंतर पुन्हा परतीच्या मार्गाला लागतात. या शिखरावर अतिशय कमी जागा असली, तरी तेथे प्रत्येकाला बसायला जागा मिळते. हा अश्वशत्थाम्याचा चमत्कार असल्याचे लोक सांगतात. या शिखरावरून सृष्टीच्या खऱ्या सौंदर्याचे दर्शन घडते. येथून दिसणारा सूर्योदय, तसेच तापीचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी जाण्याचा व परतीचा मार्ग वेगळा आहे.\nशेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपुड्यातील अस्तंबा यात्रोत्सवाला धनत्रयोदशीच्या दिवशी सुरुवात होते. सातपुडा पर्वतरांगेतील तिसऱ्या पर्वतावर अस्तंबा ऋषींचा यात्रोत्सव भरतो. या यात्रोत्सवासाठी भाविक धनत्रयोदशीच्या आदल्या दिवसापासून दाखल होतात. ही यात्रा तळोदा शहरापासून सुरू होते. स���तपुड्यातील उंच डोंगर व अस्तंबा ऋषींच्या दर्शनाच्या ओढीने येणारे भाविक घोषणा करत चार हजार फूट उंचीचे शिखर सहज चढतात. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते. म्हणूनच या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे.\nभाविक हाती भगवा झेंडा घेऊन ‘अस्तंबा ऋषी महाराज की जय’ असा जयघोष करत पदयात्रेने हजेरी लावतात. ‘शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वत्थामा आपल्या जखमांसाठी सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांत तेल मागतो. आजही शिखरावर जाणाऱ्या यात्रेकरूंना तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन करतो,’ अशी अस्तंबा ऋषींची दंतकथा आहे. अश्वत्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला, तरी त्यांचे स्थान भारतात अन्यत्र कुठेही आढळत नाही; मात्र अश्वत्थाम्याचे (अस्तंबा) स्थान सातपुड्याच्या कुशीमध्ये उंच शिखरावर असल्याचे दिसून येते. दिवाळीच्या पर्वावर सुरू होणाऱ्या अस्तंबा ऋषींच्या यात्रेसाठी एक दिवस अगोदरच सर्व भाविक, यात्रेकरू तळोदा शहराजवळील शेतमळ्यावर मुक्कामाला थांबतात. तेथून तळोदा महाविद्यालयापासून वाजत-गाजत मिरवणुकीने शहरातील हनुमान मंदिराचे दर्शन घेतात. भाविकांचे मोठमोठे जथ्थे दाखल होत असल्याचे दृश्य तळोदा शहरात पाहायला मिळते.\nयात्रेकरू कोठार, देवनदी, असली, नकट्यादेव, जुना अस्तंबा, भीमकुंड्या या मार्गाने चालत यात्रेला जातात. रानटी श्वापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल, आगीसाठी टायर, दिवट्या, टेंभे, मशाली अशा दीर्घ काळ जळणार्या वस्तू या यात्रेत घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करून अस्तंबा ऋषीच्या शिखरावर जाऊन धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास दर्शन घेऊन ध्वज लावतात. सुमारे तीन दिवसात ही यात्रा पूर्ण केली जाते. एकदा, पाच वेळा, अकरा वेळा यात्रा करण्याचा नवस बोलला जातो. चिरंजीव अश्वत्थामाला पूजण्यामागे केवळ एक श्रद्धा आहे. त्याच्यासारखे दीर्घायुष्य मिळावे, यासाठीच कदाचित ही यात्रा असते, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानंतर आदिवासी बांधव तळोदा येथे एकत्र येऊन ढोल-ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढतात. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात.\nया पदयात्रेदरम्यान डफच्या तालावर ठेका घेऊन ‘अस्तंबा ऋषी की जय,’ ‘��ावबा ऋषी की जय’ असा जयघोष करून नृत्य करतात. त्यानंतर पदयात्रा पूर्ण करून परततात. हे भाविक यात्रोत्सवाला सुरुवात करताना गोऱ्यामाळ, चत्र्यादेव अशा टेकड्या पार करून शेवटी अस्तंबा ऋषींचे दर्शन घेऊन तेथून नकट्यादेव, जुना अस्तंबा या मार्गे मामा-भाचा टेकडी, देवनदी व चांदसैली घाटमार्गे कोठार येथून परत येत असतात.\nTags: NandurbarAkraniनंदुरबारअक्राणीअश्वत्थामाअस्तंबा डोंगरअस्तंबा ऋषीAstambaAstamba RushiAshwatthamaअस्तंबा यात्रातळोदाTalodaपावबा ऋषीPawba Rushiशशिकांत घासकडबी\nप्रभाग स्वच्छतेसाठी नागरिक, नगरसेवक आले एकत्र दहिंदुले ग्रामस्थांची इको-फ्रेंडली वारी दुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी मंदिरातील धान्य आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2018-11-17T02:48:02Z", "digest": "sha1:7AHSFELLAV5N74CR56DZ3Q5BVT7Y4UZA", "length": 7182, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आणखी एका स्टार किड्‌सची बॉलीवूडमध्ये होणार एन्ट्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआणखी एका स्टार किड्‌सची बॉलीवूडमध्ये होणार एन्ट्री\nबॉलिवूडमधील जान्हवी कपूर, सारा अली खान, वरुण धवन, आलिया भट, अनन्या पांडे या स्टार किडच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. आता प्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांचा मुलगाही बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे. दिग्दर्शक रंजन चंदेला यांच्या आगामी चित्रपटामध्ये परेश यांचा मुलगा आदित्य रावल हा लवकरच झळकणार आहे.\nआपल्या वडीलांप्रमाणे आदित्यने अभिनयाचे धडे गिरवले असून तो रंजन चंदेला यांच्या “बमफाड’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्र��ेशमधील कानपूर येथे सुरु असून त्याच्याबरोबर अभिनेत्री सना अमीन शेख स्क्रिन शेअर करणार आहे.\nयापूर्वी सना शेखने “सिंघम’, “टेबल नंबर 21′ या चित्रपटात काम केलेले आहे. दरम्यान, आतापर्यंत कानपूरमधील डी.एव्ही कॉलेज, मॉल रोडवरील रीटा हॉटेल आणि फुलबाजार येथे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. कानपूर येथे एक महिना चित्रिकरण करण्यात येणार आहे. अभिनयापूर्वी आदित्यने अमेरिकेत स्क्रिन रायटर म्हणून काम पाहिले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“सविता दामोदर परांजपे’ची अमेरिकावारी\nNext articleबीआरटी मार्गात खासगी वाहनांचा सुळसुळाट\n‘चीट इंडिया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सत्यमेव जयते’चा येणार सिक्‍वल\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/articlelist/51327870.cms?curpg=1", "date_download": "2018-11-17T03:45:46Z", "digest": "sha1:CAWOXLRKJP4MHXORGEJVEUMA4IOI6JM7", "length": 8273, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News in Marathi, Latest Nashik News, Nasik News in Marathi", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nसैनिकाची आत्मकथा उलगडणारे ‘आधारशिला’\nम टा खास प्रतिनिधी, नाशिक सैनिकाचे जगणे मोठे अवघड असते, त्याला राष्ट्रासाठी लढावे लागते...\nमूळव्याधीबाबतचे गैरसमज होणार दूरUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nट्रॅव्हल्स बसची तीन वाहनांना धडकUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nठाकरे स्मारकाकडे नाशिककरांची पाठUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nनिटातर्फे बुधवारी ‘प्रॉडक्टफेस्ट’Updated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nशेतकरी आत्महत्यांनी जिल्ह्यात गाठली नव्वदीUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nनाशिक रोटरी तर्फे महिलांची आरोग्य तपासणीUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nगोळीबार आवाजातून साधकांची मुक्तीUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी पायल शर्माची निवडUpdated: Nov 17, 2018, 04.00AM IST\nपोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यास कोठडीUpdated: Nov 17, 2018, 04.31AM IST\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nMeToo: फोट���ग्राफर राजा बजाज यांच्यावर आरोप\n 'ईएमआय'वर करा सत्यनारायण पूजा\nशहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ\nशहीद गोसावी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nवाडिया रुग्णालयात लहानग्याला मिळाली नवसंजीवनी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-1507.html", "date_download": "2018-11-17T02:46:56Z", "digest": "sha1:G5BPQBQHICLQN4SE475DYI6Z4UH5BLJR", "length": 8154, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या भाषणाला पिपल्स हेल्पलाईनचा विरोध. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News भगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या भाषणाला पिपल्स हेल्पलाईनचा विरोध.\nभगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या भाषणाला पिपल्स हेल्पलाईनचा विरोध.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- धार्मिक स्थळाचा दुरोपयोग प्रतिबंधक कायदा 1988 च्या तरतुदी नुसार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भगवान गडाचा वापर राजकीय कारणासाठी करता येणार नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, दसर्‍याला होणार्‍या भगवान गडावरील मेळाव्यास पंकजा मुंडे यांना भाषणासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nजिल्हा प्रशासनाने त्यांना गडावर सभेसाठी परवानगी देवू नये. अन्यथा जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरत औरंगाबाद खंडपिठात प्रशासन व सरकार विरोधात दाद मागितली जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.\nग्रामीण विकास खात्यात तीन वर्षापासून पंकजा मुंडे मंत्री आहेत. मात्र या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात कामे झाली नाही. ग्रामीण भागातील घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यात आलेला नाही. 1964 ग्रामदान कायद्याचा वापर करुन राज्यात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करुन घरकुल वंचितांसाठी घरे बांधता आली असती.\nमात्र यामध्ये पुढाकार न घेता राजकीय हित साधण्यासाठी दसर्‍या मेळाव्याच्या भगवान गडावरुन भाषण करण्यात मुंडे यांना स्वारस्य वाटत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.\nधार्मिक स्थळाचा वापर राजकारण���साठी केला जात आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्या निमित्त भगवान गडावरील सभेवरुन मोठे वादंग निर्माण झाले होते. धार्मिक स्थळाचा दुरोपयोग प्रतिबंधक कायदा 1988 च्या तरतुदी नुसार पंकजा मुंडे यांना भगवान गडाचा वापर राजकीय कारणासाठी करता येणार नाही.\nयासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना गडावर सभेसाठी परवानगी न देण्याची मागणी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी पंकजा मुंडे यांना केलेला विरोध काद्याशी सुसंगत असल्याचे स्पष्ट करुन, भगवान गडाचा वापर राजकीय सभेसाठी होवू नये.\nया मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली. निवेदनावर अ‍ॅड.गवळी, कॉ.बाबा आरगडे, प्रकाश थोरात, अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे आदिंची नांवे आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nभगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या भाषणाला पिपल्स हेल्पलाईनचा विरोध. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, September 15, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T03:17:54Z", "digest": "sha1:QMNXXXUMQANPWELOBSJ6D26UKRNYUKKX", "length": 10524, "nlines": 165, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अनुकंपाधारक करणार साखळी उपोषण | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअनुकंपाधारक करणार साखळी उपोषण\n जिल्हा परिषदे अंतर्गत अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये वर्ग ‘क’ व ‘ड’ श्रेणीमध्ये 2005 पासून समाविष्ट असून शासन निर्णयानुसार दरवर्षी रिक्त होणार्‍या पदानुसार भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही भरती प्रक्रिया करण्यात येत नसल्यामुळे दि.10 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा अनुकंपाधारकांनी दिला आहे.\nयासंदर्भात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येऊन अनुकंपाधारकांनी प्रशासनाला साकडे घातले. सन 2015 मध्ये शासनाच्या सुचनेनुसार गट ‘क’ व ‘ड’ च्या एकूण 128 पदांची भरती करण्यात आलेली नाही. हि अनुकंपा भरती सन 20016 मध्ये करण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्यात आली. ऑगस्ट 2017 रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागातील अव्वर सचिव भरत पाटील यांच्या आदेशान्वये ऑगस्ट महिन्यात अनुकंपा धारकांची कागदोपत्री पडताळणी तसेच सप्टेंबर महिन्यात गटविकास अधिकारी यांच्याकडून गृहभेट चौकशी करण्यात येऊन इतर कार्यवाही पुर्ण झालेली आहे.\nनियुक्ती देण्याच्या वेळेस मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या उपसचिवांकडून मार्गदर्शन मागविण्याचे ठरविले होते. दि.3 एप्रिल 2018 रोजी रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. याला चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला असून भरती प्रक्रियेला चालढकल होत आहे. त्यामुळे दि.10 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसणार आहेत. याप्रसंगी मायादेवी चव्हाण, दिनेश देवराज, तुषार चौधरी, अमजद खान, चेतन कुरकुरे, सुनिल कोळी, ललित साबे, तन्वीर तडवी, दगा पाटील, भुषण पाटील, सागर सावळे, मनिष खैरनार, मनोज खैरनार, मनिष सोनार, भरत धांडे, असीम तडवी, जगदीश भदाणे, प्राजक्ता गायकवाड, जनार्दन चव्हाण आदी उपस्थित होते.\nPrevious articleधरणगाव तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करा\nNext articleविकासकामांचे नियोजन बारगळलेल्या सभेची हॅट्रीक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/against-inflation-monday-band-ahmednagar/", "date_download": "2018-11-17T02:28:29Z", "digest": "sha1:6RPCB5VU2CTGERJLLD7II7ZKCXXARNGX", "length": 11052, "nlines": 187, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महागाईविरोधात सोमवारी बंद | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराष्ट्रवादीचा पुढाकार, काँग्रेसच्या सुरात सूर\nअहमदनगर (प्रतिनिधी)- देशात पेट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीने उच्चांक गाठला असून या दरवाढीचा निषेध म्हणून काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीने त्या सुरात सूर मिळवित नगर बंदची हाक दिली आहे. डिझेल दरवाढीची झळ मध्यमवर्ग, नोकरदार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचली आहे. देशातील सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन डिझेल व पेट्रोल इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करत सोमवारी (दि.10) भारत बंदची हाक दिली आहे. या बंदामध्ये शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी दिली. केंद्रात व राज्यात भाजपा शिवसेना सरकार येऊन चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. भाजप सरकाराने केलेल्या घोषणा या फसव्या ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी दर असताना देखील देशात पेेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. परिणामी महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्या निषेधार्थ देशातील सर्व विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली असून त्यात नगर राष्ट्रवादीही सहभागी आहे. सोमवारी नगर बंद ठेवणार असल्याचे प्रा.विधाते यांनी सांगितले.\nPrevious articleभिंगार, शिवाजीनगरात जुगार अड्ड्यांवर छापे\nNext articleवाढीव पेन्शनसाठी निवृत्तांचे जिल्हा बँकेला साकडे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमका आधारभूत किंमतीला व्यापाऱ्यानी लावला चुना\nचोर्‍यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक भयभीत\nबंधाऱ्यातील पाणी सोडल्यास सामुहिक जलसमाधी घेऊ\nनाशिक, दिंडोरी, धुळे मतदारासंघावर काँग्रेसचा दावा\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nनिरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम\nपुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा\nब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\n‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\nगोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले\nकुकडीचे आवर्तन श्रीगोंद्यात दहा दिवस लांबणीवर\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/asian-kumar-badminton-championship-title-lakshya-sen-indian-badminton-player-132930", "date_download": "2018-11-17T03:04:20Z", "digest": "sha1:IIQM3KRR7KI5KPU35PATTGPZGCWPYPW2", "length": 14837, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Asian Kumar Badminton Championship title Lakshya Sen Indian badminton player यश हेच ‘लक्ष्य’ | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 24 जुलै 2018\nआशियाई कुमार बॅडमिंटन स्पर्धेतील लक्ष्य सेनचे विजेतेपद अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. तब्बल पन्नास वर्षांनी हे विजेतेपद भारतीय मुलाने जिंकले; पण त्यापेक्षाही एखाद्या खेळाडूची गुणवत्ता लवकर जोखली, त्याच्या शारीरिक वाढीचा खेळाच्या मार्गदर्शनाच्या वेळी विचार केला, त्याला त्याच्यापेक्षा वरिष्ठ वयोगटात खेळण्याची संधी दिली, तर आंतरराष्ट्रीय यश अशक्‍य नसते, हेच लक्ष्यच्या यशातून दिसते. त्याला गेल्या काही वर्षांत जबरदस्त आंतरराष्ट्रीय अनुभव मिळाला होता. त्याचा पुरेपूर फायदा आताच्या आशियाई स्पर्धेत झाला. ‘लक्ष्य कधीही डगमगत नाही. सामन्यातील मोक्‍याच्या वेळी तो वेगळा विचार करतो ��णि तो अमलातही आणतो.\nआशियाई कुमार बॅडमिंटन स्पर्धेतील लक्ष्य सेनचे विजेतेपद अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. तब्बल पन्नास वर्षांनी हे विजेतेपद भारतीय मुलाने जिंकले; पण त्यापेक्षाही एखाद्या खेळाडूची गुणवत्ता लवकर जोखली, त्याच्या शारीरिक वाढीचा खेळाच्या मार्गदर्शनाच्या वेळी विचार केला, त्याला त्याच्यापेक्षा वरिष्ठ वयोगटात खेळण्याची संधी दिली, तर आंतरराष्ट्रीय यश अशक्‍य नसते, हेच लक्ष्यच्या यशातून दिसते. त्याला गेल्या काही वर्षांत जबरदस्त आंतरराष्ट्रीय अनुभव मिळाला होता. त्याचा पुरेपूर फायदा आताच्या आशियाई स्पर्धेत झाला. ‘लक्ष्य कधीही डगमगत नाही. सामन्यातील मोक्‍याच्या वेळी तो वेगळा विचार करतो आणि तो अमलातही आणतो. अनेक गोष्टी तो चटकन आत्मसात करतो. बॅडमिंटनमध्ये हे महत्त्वाचे असते,’ लक्ष्यच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या सायली गोखलेंचे हे मत त्याच्याकडून अपेक्षा उंचावते. वडील क्रीडा प्राधिकरणात बॅडमिंटन मार्गदर्शक, त्यामुळे सहाव्या वर्षी लक्ष्यच्या हाती बॅडमिंटनची रॅकेट आली, त्यात नवल काहीच नव्हते. नऊ वर्षांचा असताना त्याने गुंटूरमधील दहा वर्षांखालील मुलांची स्पर्धा जिंकली आणि मग बॅडमिंटन केवळ छंद न राहता त्याचे पॅशन झाले. दहा वर्षांचा असताना तो बंगळूरच्या पंधरा वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत सहभागी झाला. कामगिरी प्रभावी झाली नाही; पण त्याला विमलकुमार यांच्या पारखी नजरेने हेरले. तीन वर्षांतच विम्बल्डनमध्ये त्याने १९ वर्षांखालील स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय यश हे नावीन्य राहिले नाही. देशांतर्गत स्पर्धेत वयोगटातील आव्हान काहीसे सोपे झाल्याने त्याने वरिष्ठ स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरवात केली. राष्ट्रीय स्पर्धा इतिहासातील सर्वात लहान उपविजेता होण्याचा मान त्याने मिळविला. आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या असलेल्या सौरभ वर्माकडून त्या वेळी तो हरला. पण, हा अनुभव त्याला खूप काही शिकविणारा ठरला. आशियाई, थॉमस उबेर बॅडमिंटन स्पर्धांच्या निमित्ताने मिळालेल्या अनुभवातून त्याने एक पाऊल पुढे टाकले. सतत शटलवर झेपावणे, त्यासाठी स्लाइड करणे ही लक्ष्यची खासीयत; पण त्यामुळेच त्याच्या दुखापतीचे प्रमाण वाढत आहे. तेव्हा त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेवटी खेळ म्हटले, की तंदुरुस्ती महत्त्वाची. त्यात तो कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटात खेळत आहे. झटपट शिकण्याच्या सवयीने तो अनुभवाने प्रगल्भ झाला असे म्हणता येईल, त्यामुळेच भविष्यात त्याच्याकडून नक्कीच उज्ज्वल यशाची आशा बाळगता येईल.\nसाईनाच्या यशाकडेही लक्ष द्या : गोपीचंद\nहैदराबाद : साईना नेहवालच्या तई झू यिंगविरुद्धच्या पराभवाच्या मालिकेची चर्चा होते; पण आता साईना केवळ तिच्याच विरुद्ध पराजित होत आहे. जपानी वर्चस्व...\nFrench Open Badminton : साईनाची धडाक्‍यात विजयी सलामी\nपॅरिस : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत धडाक्‍यात सलामी दिली आहे. पहिल्या लढतीत तिने जपानच्या साएना...\nसिंधूचा अर्ध्या तासात शानदार विजय\nपॅरिस - डेन्मार्क स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलेल्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना कडवी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/school-cabinet-meeting-niphad-132779", "date_download": "2018-11-17T02:47:39Z", "digest": "sha1:XIZYEH53OLOFTQACCUGUCOB7XXVDKR2K", "length": 15774, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "School cabinet meeting in Niphad निफाडमध्ये विद्यार्थ्यांची शालेय मंत्रीमंडळ निवडणूक | eSakal", "raw_content": "\nनिफाडमध्ये विद्यार्थ्यांची शालेय मंत्रीमंडळ निवडणूक\nसोमवार, 23 जुलै 2018\nनिफाड - प्राथमिक शाळा टाकळी विंचूर ता निफाड येथे विद्यार्थ्यांची शालेय मंत्रीमंडळ निवडणूक घेण्यात आली. १८ वर्षे पूर्ण झालेल्या लोकांद्वारे म्हणजे प्रौढ मतदान प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते. हे प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया अनुभवली शाळेच्या २३० विध्यार्थ्यानी शालेय मंत्रीमंडळ निवडणुकीत भाग घेतला. आठ उमेदवार यातून निवडून देण्यात आले.\nनिफाड - प्राथमिक शाळा टाकळी विंचूर ता निफाड येथे विद्यार्थ्यांची शालेय मंत्रीमंडळ निवडणूक घेण्या��� आली. १८ वर्षे पूर्ण झालेल्या लोकांद्वारे म्हणजे प्रौढ मतदान प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते. हे प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया अनुभवली शाळेच्या २३० विध्यार्थ्यानी शालेय मंत्रीमंडळ निवडणुकीत भाग घेतला. आठ उमेदवार यातून निवडून देण्यात आले.\nनामनिर्देशन झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारांना चिन्हांचे वाटप करताना तार्किकतेचा आधार घेतला. आरोग्यमंञी पदाच्या उमेदवारांना साबण, हण्डवाश, टूथब्रश सारखी चिन्हे दिलीत. सहलमंत्र्यांसाठी बस ते अंतराळयान ही चिन्हे दिलेत. प्रचारासाठी दोन दिवस दिले. प्रचारकाळात लहान व मोठ्या सुट्टीत आपल्यालाच मत मिळावे यासाठी आग्रही धरणारे उमेदवार वर्गात प्रचाराची संधी दिल्यावर मस्ती करणारे हात सौजन्याने जोडले जात होते. नम्रता व सहकार्य ही मूल्ये भिनत होती.\nमंत्रीपदांसाठी चार पानांची मतपञिका बनवली.विद्यार्थ्यांना मतपञिकेवर त्यांच्या पसंतीच्या उमेदवारापुढे पेनने खूण कशी करायची याचे वर्गनिहाय प्रशिक्षण दिले. एका मंञीपदासाठी अधिक उमेदवारांना मते दिल्यास मत बाद होईल हेही निक्षून सांगितले. मतदानाच्या दिवशी अगदी निवडणूक कक्षा सारखे वातावरण, शिक्षकांनी मतदान अधिकारी १ते३ ची जबाबदारी सांभाळली. मतदार यादी म्हणून वर्गनिहाय याद्या केल्या. त्यावर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली.बोटास लावलेल्या शाईकडे उत्सुकतेने बघणार्या बालनजरा अनुभवल्या.\n३री ते ७ वीच्या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.दोन तास मतमोजणी सुरू होती. पं स सदस्य शिवाभाऊ सुराशे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष बाळासाहेब मोकाटे, विषयतज्ञ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाल जाहीर केला.\nशालेय मंत्रिमंडळात क्षितिजा मोकाटे मुख्यमंत्री, साहिल बोराडे अभ्यासमंत्री,दीपा जाधव आरोग्यमंत्री, शुभम कदम स्वच्छता मंत्री, संदेश पवार सहलमंत्री, ओम शिंदे क्रीडामंत्री, श्रावणी शिंदे परिपाठ मंत्री, श्रुती राजगिरे सांस्कृतिक मंत्री कविता राजगिरे पर्यावरण मंत्री नव्या मंञ्यांचा पाहुण्यांकडून निवडीचे प्रमाणपञ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.गजानन उदार यांनी सर्व मंञ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.\nगजानन उदार यांनी शालेय विध्यार्थ्यात लोकशाहीचे बाळकडू अशा अभिनव पद्धतीने रुजवण���याच्या गुरुजनांच्या प्रयत्नांना शिवाभाऊंनी कौतुकोद्गार काढून शाबासकी दिली. शिक्षक संजय देवरे, पृथ्वीराज भदाणे, प्रगीता अहिरे, बायजा भदाणे, सुरेखा बेंडके, परशुराम ठाकरे सुनिता. केकाण यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वी पाने पार पाडली. मुख्याध्यापक वाळीबा कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nमाढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/allow-rights-violations-home-minister-21231", "date_download": "2018-11-17T03:46:15Z", "digest": "sha1:D6LN65V6N24577R6DTSGXAI5436QGRUC", "length": 13839, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Allow rights violations on the home minister गृहराज्यमंत्र्यावर हक्कभंगाची परवानगी द्या | eSakal", "raw_content": "\nगृहराज्यमंत्र्यावर हक्कभंगाची परवानगी द्या\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nनागपूर - महिलांवरील वाढते अत्याचार आणि बलात्काराबाबत शासनाने दिलेली माहिती आणि पुणे येथील पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिलेल्या आकडेवारीत तफावत आहे. घटनांमध्ये वाढ झालेली असताना गृहराज्यमंत्री सभागृहात चुकीचे आकडे देत असल्याचा आरोप करून नारायण राणे यांनी त्यांच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.\nनागपूर - महिलांवरील वाढते अत्याचार आणि बलात्काराबाबत शासनाने दिलेली माहिती आणि पुणे येथील पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिलेल्या आकडेवारीत तफावत आहे. घटनांमध्ये वाढ झालेली असताना गृहराज्यमंत्री सभागृहात चुकीचे आकडे देत असल्याचा आरोप करून नारायण राणे यांनी त्यांच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.\nपुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात शुक्‍ला यांचा एक अहवाल सादर केला. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत अंदाजे 20 टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. परंतु, राज्यमंत्री या घटनेत घट झाल्याची चुकीची माहिती सभागृहात देत आहेत. सभापती रामराजे निंबाळकर यांनी तपासणी करून शासनाचे आकड्यात सुधारणा करावी असे निर्देश राज्यमंत्र्यांना दिले. आकड्यात सुधारणा न केल्यास नाइलाजास्तव हक्कभंगाची परवानगी द्यावी लागेल असे स्पष्ट केले. चर्चेत सहभागी झालेल्या संजय दत्त यांनी सरकारकडून गुन्ह्याची संख्या कमी होत असल्याचा मुद्दा खोडला. महिलांवरील होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांची नोंदणीच केली जात नसल्याचा आरोपही लावला. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज्यातील महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष, जलदगती न्यायालये, मदतीसाठी टोल फ्री क्रमांकासह विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील सर्व आयुक्तालये व जिल्ह्यात घटक प्रमुखांच्या नियंत्रणाखाली मुख्यालयाच्या ठिकाणी महिला साह्य कक्षाची स्थापना केली आहे. विनयभंग तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी महिला छेडछाड विरोधी पथक तयार केले आहे. महिला विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र 24 तासांच्या आत दाखल करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या चर्चेत जयंत पाटील, सतेज पाटील सहभागी झाले होते.\nअवघ्या ���ऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aayimahalaxmi.blogspot.com/2012/06/blog-post_9201.html", "date_download": "2018-11-17T02:41:07Z", "digest": "sha1:7HSFTVPXL65CL5GLDUYMMYXCSWTKLWER", "length": 14089, "nlines": 99, "source_domain": "aayimahalaxmi.blogspot.com", "title": "Dahanu's Mahalaxmi: Dahanu's Mahalaxmi | मुसल्या डोंगर तिकडे मंदिर इकडे", "raw_content": "\nDahanu's Mahalaxmi | मुसल्या डोंगर तिकडे मंदिर इकडे\nदेवीचे स्थान शिखरावर आहे, परंतु मंदिर पायथ्याशी कसे याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते, की एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्या वेळी दर्शनाला नियमाप्रमाणे शिखरावर जात ���सताना तिच्या पोटात कळा येऊ लागल्या. तिला पुढे जाणे अशक्य झाले. तिने मातेची प्रार्थना केली. त्यावेळी दृष्टांतात देवीने तिला सांगितले, की मी पायथ्यापाशी आहे. तेथे दर्शनाला ये. आदिवासी स्त्री खडबडून जागी झाली आणि ती पायथ्याजवळ येताच महालक्ष्मी देवीने तिला दर्शन दिले. त्या ठिकाणी मंदिर उभारले गेले.\nवणी येथील सप्तशृंगी, औंधची यमाई, पुण्याची चतु:श्रृंगी यांचा इतिहास पाहिला तर तोही याप्रमाणे आहे. मूळ स्थाने चढून जाण्यास कठीण आहेत अशा ठिकाणी पायथ्याजवळ मंदिरे आढळतात.\nमहालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी खोदताना सोन्याची मूर्ती व इतर धातूंच्या तेरा मूर्ती मिळाल्या. त्या छोट्या मूर्ती बाहेर काढताच परिसरातील लोकांवर संकटे कोसळू लागली असा समज पसरला. म्हणून त्या मूर्ती पुन्हा धार्मिक विधी करून गाडून टाकल्या गेल्या अशी आख्यायिका आहे.\nडोंगरावरील देवीचे मंदिर उभारणे व पायर्‍या करणे हे अवघड काम नारायणराव जावरे यांच्या प्रयत्नांनी पूर्ण झाले. पूर्वीचे कोनवाड्यासारखे छोटेसे देऊळ डोंगराच्या दोन कड्यांमध्ये गुहेत होते. त्यात ती तपश्चर्या करण्यात बसत असे. त्या परिसरातील कडे तोडून डोंगरावरील दगडगोटे एकत्र करून, खड्डे बुजवून सर्व भाग प्रथम सपाट करण्यांत आला. त्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली. विटा, रेती, सिमेंट, लाकडे, पाणी व बांधकामाला लागणारी हत्यारे मजुरांनी डोक्यावर, पाठीवर घेऊन चढवण्यात आली. देऊळ परिश्रम घेऊन बांधण्यात आले. बांधकामाला जवळजवळ सहा वर्षे लागली. देवळाचे क्षेत्र पंचाण्णव फूट लांब व साठ फूट रुंद असे स्लॅब टाकून पूर्ण करण्यात आले आहे.\nमहालक्ष्‍मी मंदिराकडून डोंगरावर जाण्‍यास वाट आहे. त्या वाटेने देवस्‍थानापर्यंत पोचण्‍यास दीड तासांचा अवधी लागतो. वाटेत मुसळ्या डोंगर लागतो. तेथून पुढे जाण्‍यासाठी काँक्रिटचा रस्‍ता बांधलेला आहे. वाटेत अन्‍नपूर्णा देवीचे मंदिर लागते. तेथून मुख्‍य देवस्‍थान पंधरा मिनिटांवर आहे. मात्र तेथून पुढील मार्ग थोडा कठीण आणि जास्‍त चढ असलेला आहे. मग हनुमानाचे मंदिर दृष्‍टीस पडते. तेथून महालक्ष्‍मीचे मुख्‍य मंदिर पाच मिनिटांच्‍या अंतरावर आहे. डोंगरावरील मंदिराजवळ पोचल्‍यानंतर सभोवतालच्‍या परिसराचे विहंगम दृश्‍य नजरेस पडते.\nमंदिराच्‍या आतील गाभारा संगमरवरी दगडाचा असून त���यात गणपती, महालक्ष्मी, सरस्वती, अंबामाता, राम-लक्ष्मण, सीता व राम, समोर हनुमान व शंकराची पिंड बसवण्यात आली आहे. मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील ब्राह्मणांच्या हस्ते माघ शुद्ध एकादशी, द्वादशी, त्रयोदशी (1992) असे तीन दिवस चालू होता.\nगाभा-याच्‍या उजव्‍या बाजूला लहान गुहा आहे. त्या गुहेतून पुढे गेल्‍यानंतर महालक्ष्‍मीच्‍या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येते. गुहा उंचीने फारच लहान आहे. त्‍यामुळे भाविकांना सरपटत आत जावे लागते. आत कमी जागा असल्‍याने एकावेळी दोन किंवा तीनच भाविकांना दर्शन घेता येते. गुहेच्‍या आत डाव्‍या बाजूला वळण आहे. तेथे पाणी पाझरताना आढळते. मात्र अरुंद जागा आणि अंधार असल्‍याने तेथे कुणी जात नाही.\nबखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होते असे म्हटले आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्य...\nडहाणू ची महालक्ष्मी आणि आदिवासींचे सांस्कृतिक जीवन\nमंदिराचा पुजारी आदिवासी असण्याचे कारण, की जुन्या काळात तेथील सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर या आदिवासीच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली. तिन...\nDahanu's Mahalaxmi | मुसल्या डोंगर तिकडे मंदिर इकडे\nदेवीचे स्थान शिखरावर आहे , परंतु मंदिर पायथ्याशी कसे याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते , की एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्...\nआयुश पिकनिक कम गेट टुगेदर , भीम बांध , वाघाडी दिनांक : ११ / ११ / २०१२, रविवार वेळ : सकाळी ९ . ३० ते सायंकाळी ...\nआदिवासी संबंधीचे सरकारी धोरण 1 - तमाम अदिवासींनो, आजपासून \"आदिवासी संबंधीचे सरकारी धोरण यावर लेखमाला सादर करीत आहे . आपल्या व्यस्त शेड्युल मधून थोडा वेळ काढून वाचाल ही अपेक्षा . . सरक...\nwarli painting I वारलि चित्रकला\nडहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे. तेथील छोट्या बंदरातून लाकडांचा व्यापार चालतो. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या या शहराजवळ, अठरा मैलांवर विवळवेढे नावाचे गाव आहे. त्या गावी महालक्ष्मीचे स्थान असून ते जागृत मानले जाते. देवीला या भागात ‘आई’ म्हणून ओळखण्यात येते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/new-gadgets-marathi/jio-phone-is-fastest-selling-mobile-phone-118091100018_1.html", "date_download": "2018-11-17T02:17:21Z", "digest": "sha1:AWUK2W6MI7PAMMV5JD746B67PTONWLLI", "length": 16480, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोन\nमुंबई- प्रत्येक भारतीयाला डेटाशक्ती मिळून तो सक्षम व्हावा आणि त्याने जादुई गोष्टी कराव्यात या हेतूने दोन वर्षांपूर्वी जिओ सुरू झाले. दोन वर्षांपेक्षा कमी काळात जिओने सव्वादोन कोटींहून अधिक ग्राहक जोडले आहेत.\nमोठ्या प्रमाणात 4 जी स्मार्टफोन यूजर्स जिओकडे वळाले असून, अतिशय कमी दरात ते जागतिक दर्जाची सेवा मिळवत आहेत. फीचरफोनचा वापर करणारा वर्ग, ज्याची संख्या भारतातील एकूण मोबाईल यूजर्सच्या दोन तृतीयांश आहे. हा वर्ग इंटरनेट सेवेपासून दूरच होता.\nसेवा परवडण्याजोगी झाली तरी हे ५० कोटी मोबाईल यूजर्स प्राथमिक पातळीवरील 4जी स्मार्टफोन खरेदी करू शकत नव्हते. यातूनच जिओफोनचा जन्म झाला आणि रिलायन्स रिटेलने ऑगस्ट २०१७ मध्ये तो सादर केला.\n१. परवडण्याजोगे उपकरण : मॉन्सून हंगामा ऑफरमध्ये जिओफोन केवळ ५०१ रुपयांमध्ये मिळणार आहे. यामुळे तो शंभर टक्के यूजर्सना वापरण्यास परवडेल.\n२. स्वस्त दरात जागतिक दर्जाची सेवा : जगात सर्वांत कमी दराने जिओ उत्कृष्ट डेटा आणि एचडी कॉलिंग सुविधा देत आहे. यात जिओफोन यूजर्ससाठी खास आकर्षक ऑफरही आहेत.\n३. उत्कृष्ट अॅप्लिकेशन्स : जिओफोन यूजर्स आधीपासूनच जिओ टीव्ही, जिओसिनेमा, जिओ म्युझिक, जिओचॅट, गुगल मॅप्स , फेसबुक यासाखी प्रिमियम अॅप्लिकेशन्स वापरत आहेत.\n४. डिजिटल स्वातंत्र्य : इतर कोणत्याही हायएंड 4 जी स्मार्टफोन यूजरप्रमाणे जिओ फोन यूजर मनोरंजन, शिक्षण, माहिती आणि इतर सेवा त्यांच्या मनाप्रमाणे मिळवू शकतात.\nयाविषयी बोलताना रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे संचालक आकाश अंबानी म्हणाले, '' आतापर्यंत ज्यांच्याशी जोडलो गेलो नव्हतो, त्यांचाशी जोडले जाताना अनेक भागीदार पुढे आले आणि यासाठी मदत केली. आमच्यासोबत पहिल्यापासून राहिलेला एक भागीदार आहे फेसबुक आणि त्यांची इकोसिस्टिम. या भागीदारीचे फलित आज जगासमोर आहे. जगातील सर्वाधिक वापरले जाणारे चॅट अॅप्लिकेशन व्हॉट्सअप आम्ही आजपासून सर्व जिओफोनवर देत आहोत. हे प्रत्��क्षात येण्यासाठी मदत केल्याबद्दल फेसबुक आणि व्हॉट्सअॅप टीमचे जिओकडून आभार.''\nसर्व चाचण्या पार पडल्यानंतर प्रथमच भारतात जिओफोनवर व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होत आहे. व्हॉट्सअॅपने जिओफोनसाठी अॅपची नवी आवृत्ती तयार केली आहे. 'जिओ कायओएस'वर ते चालत असून, ग्राहकांना मित्र आणि कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा सोपा, विश्वासू आणि सुरक्षित मार्ग खुला होणार आहे.\nनव्या अॅपमध्ये व्हॉट्सअॅपवरील जलद आणि भरवशाची संदेश सेवा मिळेल तसेच , फोटो आणि व्हिडिओ\nपाठवता येतील. कीबोर्डवर केवळ टॅप करून व्हॉईस मेसेज पाठवता येईल. व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी जिओफोन यूजरला त्याचा क्रमांक व्हेरीफाई करावा लागेल. त्यानंतर लगेचच त्याला व्हॉट्सअॅप चॅट सुरु करता येईल.\nयाबाबत बोलताना व्हॉट्सअॅपचे उपाध्यक्ष ख्रिस डॅनियल्स म्हणाले , '' भारतात कोट्यवधी जिओफोन ग्राहक आता व्हॉट्सअॅप वापरू शकणार आहेत. 'कायओएस' साठी तयार केलेल्या या नव्या अॅपमुळे भारतात आणि जगात लोकांच्या संवाद साधण्याच्या क्षमतेत वाढ होईल.\"\nजिओफोन मागील वर्षी बाजारपेठेत सादर झाल्यापासून त्याने गाठलेले महत्वाचे टप्पे :\n१. रिलायन्स रिटेलने सादर केलेला जिओफोन ठरला सर्वाधिक विक्री होणारा फोन\n२. दीड हजार रुपयांच्या किंमत टप्प्यात विक्री होणाऱ्या दहा फोनमध्ये आठ जिओफोन\n३. जिओ फोनवरील व्हॉईस कमांडचा वापर स्मार्टफोनच्या पाचपट अधिक\n४. प्रत्येक स्मार्टफोन यूजरपेक्षा जिओफोन यूजर अधिक काळ इंटरनेट आणि अॅप्लिकेशनचा वापर करतो\n५. जिओफोन यूजर केवळ सेवेशी जोडले गेले नाहीत तर , खऱ्या अर्थाने जिओफोन आणि इंटरनेटचा वापर ते पूर्ण क्षमतेने करीत आहेत.\nजिओची ऑफर, चॉकलेटसोबत 1 जीबी डेटा\nजिओ फोन-2 चा सेल आता 6 सप्टेंबरपासून\nदेशात डेटा सेवादाता कंपनीत 'जिओ' पहिले\nबीएसएनएल(BSNL)ने रक्षाबंधन सणानिमित्त ग्राहकांसाठी खुश खबर अनलिमिटेड व्हॉइस, डेटा\nव्हॉट्सऍप लवकरच युझर्सचा डेटा डिलीट करणार\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी साद��� होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/63-million-liters-of-water-left-from-van-project-within-11-hours-5944868.html", "date_download": "2018-11-17T02:17:25Z", "digest": "sha1:WJU5V642N64I6WD36MNQD3RRZOOJXO6O", "length": 11497, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "63 million liters of water left from Van project within 11 hours | वान प्रकल्पातून ११ तासांमध्ये सोडले ६३ कोटी लिटर पाणी; परिसरात सतर्कतेचा इशारा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवान प्रकल्पातून ११ तासांमध्ये सोडले ६३ कोटी लिटर पाणी; परिसरात सतर्कतेचा इशारा\nतेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे १ ते ६ क्रमाकांचे दरवाजे २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता १० सेंटीमीटरने उघडण्यात आले.\nअकोला- तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे १ ते ६ क्रमाकांचे दरवाजे २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता १० सेंटीमीटरने उघडण्यात आले. प्रति सेकंद २२ हजार लिटर या नुसार पाणी सोडले जात असून रात्री दहा वाजे पर्यंत ६३ कोटी लिटर पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.\nमागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच जलप्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा आणि वान प्रकल्पातील जलसाठ्यातही दररोज वाढ होत आहे. वान प्रकल्पातून चार दिवसापूर्वीच ७५ टक्क्याच्या वर जलसाठा गेल्या गेट उघडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने गेट उघडले गेले नाही. मात्र २४ ऑगस्टला सकाळपासून प्रकल्पात येणारी पाण्याची आवक लक्षात घेवून प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंटी मीटरने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. वान प्रकल्पाला सहा दरवाजे असून दरवाजा क्रमांक १ आणि दरवाजा क्रमांक ६ हे दोन उघडण्यात आले. यातून प्रति सेकंद २२ हजार लिटर पाणी सोडण्यात आले. रात्री दहा पर्यंत प्रकल्पातून ६३ कोटी लिटर पाणी सोडण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत प्रकल्पाचे दरवाजे बंद केले नव्हते. त्यामुळे विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.\n११ दिवस होऊ शकला असता शहराला पुरवठा\nअकोला, बुलडाणा व अमरावती सिमेवर असलेल्या वारी येथील हनुमान सागर प्रकल्पात आतापर्यंत ८६ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे वान प्रकल्पातून सोडण्यात रात्री दहा वाजे पर्यंत सोडण्यात आलेल्या ६३ कोटी लिटर मधून शहराची ११ दिवसाची तहान भागली असती.\nकाटेपूर्णाची वाटचाल गेट उघडण्याकडे\nकाटेपूर्णा प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दशलक्ष घनमीटर आहे. काटेपूर्णा प्रकल्पात तूर्तास ६९.९५ दलघमी (८१ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. प्रकल्पात ९० टक्क्याच्या वर जलसाठा उपलब्ध झाल्या नंतर या प्रकल्पाचे गेटही उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.\nप्रकल्पातील जलसाठा असा (दलघमीमध्ये)\nवान प्रकल्प : ७१.५३\nमोर्णा प्रकल्प : १८.९८\nउमा प्रकल्प : ११.६८ (१००%)\nदोन वर्षापूर्वी उघडले होते ४ दरवाजे\nवान प्रकल्प सातपुड्याच्या कुशीत वसलेला आहे. दोन्ही कडून पहाड असलेल्या या प्रकल्पामुळे अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. अद्याप या प्रकल्पाने डेड स्टोरेज पाहिले नाही. उन्हाळ्यात इतर प्रकल्प कोरडे पडले असताना वान प्रकल्पात मात्र मुबलक जलसाठा होता. वान प्रकल्पा��े २१०६ रोजी सहा पैकी चार दरवाजे उघडले होते.\nसन २०१४ ला केले नियमात बदल\nपूर्वी धरणातील जलसाठ्याबाबत वेगळे नियम होते. त्यानुसार सन २०१० पर्यंत प्रकल्पात १५ ते ३१ ऑगस्टपर्यंत ९० टक्के जलसाठा ठेवण्याचे धोरण शासनाने निश्चित केले होते. पावसाचा बेभरवशीपणा लक्षात घेवून या धोरणात २०१४ ला बदल करण्यात आला आहे. आता १ ते १५ऑगस्ट पर्यंत ९५ टक्के, १ ते १५ सप्टेंबर पर्यंत ९८ टक्के पाणी ठेवण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.\nप्रासंगिक:आढावा बैठका सफळ व्हाव्यात\nशिष्यवृत्तीचे अर्ज या वर्षी ऑफलाइन घेणार नाहीच: कितीही दबाव आला तरी निर्णय कायम\nनेरधामणाचा जीआर नाही, आयक्तालयही रखडले: अधिवेशनातील आश्वासने अपूर्ण, दोन हजारांवर जागा रिक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/kerala-flood-relief", "date_download": "2018-11-17T03:44:26Z", "digest": "sha1:NWLNAS5V2I7525O6BYRJ44BCCSWTGEBK", "length": 24577, "nlines": 292, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kerala flood relief Marathi News, kerala flood relief Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nवर्षभरात २०३ पायरेटेड साइट बंद\nकल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nपदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nगज चक्रीवादळाचा तडाखा; १३ जणांचा मृत्यू\nबेळगावात शिवरायांचा जयघोष करणाऱ्या विद्यार...\ncbi: आंध्रप्रदेशात सीबीआयला नो एन्ट्री\nगायक कृष्णा यांना ‘आप’चे आमंत्रण\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्ची पावडर ...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महि..\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संव..\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला ..\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' ख..\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nTuzyat Jeev Rangala: 'तुझ्यात जीव रंगला'च्या टीमची केरळला मदत\n'चालतंय की' म्हणत... राणादा आणि पाठक बाईंची 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका घराघरांत पोहोचली. बघता बघता या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं असून ६०० भागांचा टप्पा पार केला आहे. या ६०० भागांचं सेलिब्रेशन न करता मालिकेच्या टीमनं सामाजिक भान जपत केरळवासीयांना आर्थिक मदत केली आहे.\n'केरळसाठी परदेशात भीक मागू नका'\n'पुराचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेल्या केरळच्या पुनर्वसनासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांनी हातात भिकेचा कटोरा घेऊन परदेशात मदत मागू नये,' असे काँग्रेसने म्हटले आहे.\n‘त्यांची’ हंडी पाच थरांचीच\nजागेच्या वादावरून चर्चेत आलेली वरळीच्या जांबोरी मैदानातील दहीहंडी आता वेगळ्याच कारणासाठी प्रकाशझोतात आली आहे. ते कारण म्हणजे 'पाच थरांची हंडी'. यावेळी आयोजकांनी पाच थरांचे बंधन ठेवले आहे. उंच थरांच्या आयोजनासाठी लागणारा खर्च केरळमधील पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे.\nव्हायलिन वाजवून जमवले तीन लाख रुपये\nकोणतीही कला मानसिक आनंद, शांतता देणारी असतेच, शिवाय परोपकारासाठीही तिचा वापर करता येतो, हे पुणेकर मुलांनी दाखवून दिले आहे. व्हायलिन शिकणाऱ्या १३० मुला-मुलींनी आपल्या कलेच्या साह्याने केरळमधील पूरग्रस्तांसाठी सुमारे तीन लाख रुपयांची मदत उभी केली आहे.\nKerala Spices: पुराचा मसाले पदार्थांना ठसका\nकेरळमधील पुरामुळे वेलची, मिरी, तमालपत्र हे मसाल्यात वापरले जाणारे पदार्थ महागले असून, त्यांच्या दरामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात गेल्या महिन्याभरात हे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही या मसाल्यांच्या पदार्थांचे दर तेजतर्रार झाले आहेत.\nKerala Flood: लोकांच्या योगदानातून आलेला निधी केंद्राहून अधिक\nकेरळमध्ये आलेल्या महापुरानंतर तेथे देश-विदेशातून मदतीचा अखंड ओघ सुरू आहे. गेल्या १४ दिवसांत मुख्यमंत्री आपत्कालीन मदत निधीत ७१३.९२ कोटी रुपये जमा झाले आहेत. ही सर्व मदत वैयक्तिक योगदानातून जमा झाली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने केरळला दिलेल्या ६०० कोटी रुपयांच्या निधीपेक्षा ही रक्कम २० टक्के अधिक आहे.\n'याचक नव्हे तर दाता' अशी भारताची प्रतिमा अलीकडे निर्माण झाली आहे काय केरळसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या मदतीवरून हा प्रश्न पेटला आहे. अमिरातीत काम करणाऱ्या ३० लाख भारतीयांमध्ये अंदाजे ८० टक्के केरळी आहेत. हे लक्षात घेतले तर अमिरातीने देऊ केलेल्या ७०० कोटींच्या आकड्यामागील भावनिक गुंतवणूक लक्षात येते. अर्थात, अशी कुठलीही अधिकृत मदत आम्ही जाहीर केलेली नाही, हा झाला अमिरातीचा ताजा खुलासा.\nकेरळ मदतनिधी: बिग बींनी ट्रोलरला सुनावले\nकेरळमध्ये आलेल्या महापुरामुळे जनजीवन उद्धवस्त झाले आहे. या कठीण प्रसंगी देशभरातून केरळला मदतीचा हात दिला जात आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनीदेखील मदत जाहीर केली. त्यावर सोशल साइटवर त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अमिताभ यांनी ट्रोलरला खडे बोल सुनावले.\nकेरळ राज्यात अतिवृष्टी, महापुरामुळे बाधित झालेल्या आपद्‌ग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक व संस्था मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. मदत करण्यास इच्छुक...\nKerala Flood: केरळला हवी विदेशी मदत\nकेरळमध्ये पुरामुळे हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. भारतातून तर येथे मदतीचा ओघ सुरूच आहे, पण युएई, थायलंड, मालदीवसारख्या देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी मदत करू इच्छिणाऱ्या देशांचे तत्काळ आभारही मानले. पण केंद्र सरकारच्या धोरणानुसार, नैसर्गिक आपत्तीसाठी कोणत्याही देशाकडून मदत स्वीकारली जाणार नाही. परिणामी केरळला मदत हवी असूनही केंद्रामुळे ती मिळणार नाही, अशी स्थिती आहे.\nKeral Floods: विदेशी मदत भारताने नाकारली\nकेरळमध्ये आलेल्या पुरानंतर चहुबाजूंनी मदतीचा ओघ सुरू आहे. देशातल्या विविध राज्यांकडून मदत येतच आहे, शिवाय अनेक देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, मदत करू इच्छिणाऱ्या या देशांचे आभार मानत भारताने त्यांची मदत नम्रपणे नाकारली आहे.\nमदतीसाठी 'त्याने' घराच्या छतावर उतरवले चॉपर\nकेरळात पुराने थैमान घातले आहे. १० दिवसांत १७३ लोकांनी पुराच्या पाण्यात आपले जीव गमावले आहेत. राज्यात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांनी बचावकार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. अशाच एका वीर जवानाचं शौर्य थक्क करणारं आहे. माणसांचं पोहोचणं जिथे जवळपास अशक्य होतं अशा ठिकाणी एका घराच्या छतावरच हेलिकॉप्टर उतरवून या जवानानं २६ लोकांचे प्राण वाचवले.\nपूरग्रस्त केरळसाठी केंद्राची ५०० कोटींची मदत\nपूरग्रस्त केरळसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. गेल्या १०० वर्षांतला सर्वात भयानक पूर केरळमध्ये आला आहे. आज सकाळी मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी पूरग्रस्त प्रदेशाची हवाई पाहणीदेखील केली.\nचंद्राबाबू-ममता साथ साथ; प. बंगालमध्येही CBIला अटकाव\nनाना पाटेकर यांनी फेटाळले तनुश्रीचे आरोप\nआरपीएफ भरती: पदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nजम्बोब्लॉक: कल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nराज्य जल आराखडा तयार; ६ खोऱ्यांचा आढावा\nउद्धव यांच्या अयोध्यावारीसाठी नेत्यांची धावपळ\nमुंबई: यापुढे आझाद मैदानातच 'मोर्चे'बांधणी\nरसिकांसमोर उलगडणार पुलंचे घरगुती किस्से\nपंकज भुजबळ यांचे बाळासाहेबांना अभिवादन\nनगर निवडणूक: छिंदम विरोधात कोण लढणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marath-news-maratha-sangtana-andolan-133124", "date_download": "2018-11-17T03:35:43Z", "digest": "sha1:LOSAQ3LA5XXD4WSG4C3GZWP3DX2URWTU", "length": 16719, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marath news maratha sangtana andolan #MarathaKrantiMorcha नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद, तीन बसेसवर दगडफेक,तासभर रास्तारोको | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद, तीन बसेसवर दगडफेक,तासभर रास्तारोको\nमंगळवार, 24 जुलै 2018\nनाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद ला नाशिक शहर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उपनगरांमध्ये तीन बसेसवर दगडफेक करतं आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न झाला. सकल मराठा समाजातर्फे मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल येथे तासभर रास्तारोको आंदोलन ��रून आरक्षणाची मागणी करताना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सकल मराठा समाजातर्फे बुधवारी नाशिक जिल्हा बंदची नव्याने हाक देण्यात आली. आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व आमदार, खासदारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली.\nगेल्या चार दिवसांपासून राज्य भरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी तीव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या युवकाच्या आत्मदहनानंतर आंदोलनाची धग वाढली. त्यापार्श्‍वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. नाशिक शहरात बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मेनरोड, शिवाजी रोड, जेलरोड, नाशिकरोड, सातपूर, सिडको भागातील काही दुकाने तुरळक स्वरुपात बंद होती. दुपारनंतर राज्यभरात आंदोलन तीव्र होत असल्याची खबर आल्यानंतर दुकाने बंद होण्याचे प्रमाण वाढले. शाळांना सकाळी सुट्टी जाहीर करण्यात आली. हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.\nआंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी औरंगाबाद महामार्गावरील वरदलक्ष्मी लॉन्स येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणास श्रध्दांजली वाहण्यात आली. आरक्षणाच्या मुद्यावर शासन मराठा समाजाला वेठीस धरून दिशाभुल करतं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आता मुक मोर्चा ऐवजी ठोक मोर्चाने सरकारला समज देण्याची वेळ आल्याचे करण गायकर, तुषार जगताप, डॉ. शैलेंद्र गायकवाड, दर्शन पाटील, गणेश जाधव, शाम जाधव, उन्मेष शिंदे यांनी सांगितले. राजु देसले यांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची मागणी केली. यानंतर महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई महामार्गावरील हॉटेल जत्रा चौफुलीवर रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी चार किलोमीटर पायी जावून तासभर आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महामार्गावर आंदोलन होण्याची खबर आधीच मिळाल्याने पोलिसांनी वाहतुक अन्य मार्गाने वळविली.\nया बंदचा परिणाम शाळेच्या उपस्थितीवरही दिसून आला. अनेक शाळांमध्ये पंधरा ते वीस टक्केच उपस्थिती होती तर काही शाळा थेट बंदच होत्या. जी म��ले शाळेत आली होती. त्यांना पुन्हा पालक तसेच व्हॅनचालक घेऊन गेले. त्यामुळे शालेय परिसरात आज शांतता होती. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्यामुळे पालक, विद्यार्थी तसेच विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक व व्हॅनचालक यांच्यामध्ये द्विधा मनस्थिती सकाळपासून होती. अनेक पालकांनी मुलांना शाळेत सोडल्यानंतर पुन्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी शाळा गाठली. व्हॅनचालकांनीही शाळेत आणलेली मुले पुन्हा घरी सोडून दिली. दुपारनंतर बस बंद होईल या शक्‍यतेने अनेक विद्यार्थी शाळेतच आले नाहीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आले होते त्यांनीही लगेचच घरी जाणे पसंत केले.\nबैठकीत बुधवारी जिल्हा बंदची हाक देताना सहभागी होणयाचे आवाहन करण्यात आले. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nडॉन ब्रॅडमन यांना भेटल्याची अनुभूती\nपुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/35310?page=8", "date_download": "2018-11-17T02:51:41Z", "digest": "sha1:PRCZDGKV5SPRX4M4TNBEXRPRDDPTFUPQ", "length": 30845, "nlines": 274, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा\nफूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा\nमी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.\nखरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...\nसध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.\nआखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा\nगेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.\nत्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.\nशेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे\nरोजची पोळ्य��ची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.\nभांडी आणि घरातली उपकरणे\nहा वरचा आहे तसाच, पण काचेचा\nहा वरचा आहे तसाच, पण काचेचा जार नसलेला आणि तांदूळ बारीक होईल असा काही आहे का\nहा वरचा आहे तसाच ब्ल्याक एन डेकर चा होता, तो मी आणल्याच्या आठवड्यात पाडला आणि जार फुटला.\nफूड प्रोसेसर घ्यायचा आहे.\nफूड प्रोसेसर घ्यायचा आहे. कोणता घ्यावा. फिलिप्स बद्दल माहिति हवि होति.\nह्यात सगळी कामं छान होतात. गेले वर्षभर मिक्सर नाहीये. त्याची उणीव भासत नाहीये. उगीचच मिक्सर नाही असं वाटू नाही म्हणून अध्ये-मध्ये ऑनलाईन मिक्सर डिल्स बघत बसते. ब्लेन्डिन्ग जार मधे डोसा - इडली पीठ, चटणी होतं. फूड प्रोसेसिंग जार मध्ये कणिक भिजवणे,दाणेकूट, सुक्या चटण्या, रताळी, गाजर इ. कीस, बटाटे वड्यांचा मसाला, गुजासाठे खवा तयार करणे. पुरण करणे इं कामं छन होतात. ताक करणे दोन्ही जार मध्ये होते. मोसंबी ज्यूस मोठ्या जार मध्ये होतो. चिप्स चकत्या पण करता येतात पण मी केलेल्या नाहीत. भाजी चिरायला मी फूड प्रो वापरत नाही.\nअरे वा राजसी. खूप दिवसांपासून\nअरे वा राजसी. खूप दिवसांपासून हा फुप्रो मनात भरला होता. पण चटणी अ‍ॅटॅचमेंट नाही म्हणून विकत घेतला नाही. ब्लेंडिग जारमध्ये थोड्या प्रमाणात वाटण होत नसेल ना पण दाण्याच्या कूटाला कोणते ब्लेड वापरता\nबटाटेवड्याचे वाटण फूड्प्रो जारमध्येच केले होते, एखाद किलो बटाट्यांसाठी. जरा भरड वाटले गेले पण खाताना काही जाणवले नाही. वाटण अगदी कमी प्रमाणांत असेल तर गंध होत नाही. ब्लेंडिग जारचे ब्लेड खोल बेचक्यात आहे त्यामुळे किमान १२५ मिली च्या पातळीपर्यंत वाट्ण यायला हवं . दाण्याच्या कूटाला एस ब्लेड -स्टिल वापरते. थोडेच कूट करायला घेतले तर भरड होते. भाज्या घालून करायच्या पराठ्याच्या पिठासाठी उपयुक्त वाटते. भाज्यांचे मोठे तुकडे आधी फिरवून मग कणिक, मसाला इ. त्यसाठी पण एस ब्लेड - स्टिल. . मी ओली चटणी जरा सरसरीत करते. अगदी बेताचे पाणी घालून चटणी ( डावी बाजू स्पेशल) होते का नाही ते करून पाहिले नाही.\nओके. सध्या कामवालीत्रस्त आणि\nओके. सध्या कामवालीत्रस्त आणि पाहुणे ग्रस्त मोडात असल्याने फुप्रो घ्यावाच अशी इच्छा बळावते आहे.\nहा फुप्रो घेऊन एक ड्राय्/वेट ग्राइंडर घ्यावा असेही मनात आले होते.\nफुप्रोला चटणी अटँचमेंट नाही\nफुप्रोला चटणी अटँ��मेंट नाही म्हणूनच तर वेगळा मिक्सर मस्ट झाला. फुप्रो फक्त भाज्या चिरायला, किसायला आणि कणीक मळायला. डावीकडची दोन्ही भांडी तशीच पडून आहेत.\nवेट गाइंडर एखाद्या दक्षिण\nवेट गाइंडर एखाद्या दक्षिण भारतीय शेजारणीकडे जाऊन बघून मग निर्णय घेतल्यास बरे. सगळ्यात छोटा उचल-ठेव करता येतो. चार जणांच्या कुटुंबाला दोन वेळेस पुरेल इतका इडली-डोसा एका घाण्यांत वाटला जातो. बघावे लागत नाही. बहुतेक अर्धा तास वेळ लागतो छान पीठ तयार व्हायला. मी बघून आलेली आहे. पण इतका इडली-डोसा खप नाही. त्यामुळे विचाराधिन.\nमाझ्याकडे हा आहे. मी वर चुकीची लिंक दिली. आत्ता बघितले. चकत्या आणि कीस एकच जाळी आहे. मी सायीच्या विरजणाचे ताक करत नाही अथवा बेकिंग करत नाही म्हणून व्हिपिंग ब्लेड वापरात नाही. बाकी गोष्टींचा भरपूर वापर होतो. भाज्या चिरायला न वापरता सुद्धा.ब्लेंडिंग जार मिक्सरऐवजी वापरते.\nमिक्सर्ससाठी अशी अटॅचमेंट वापरली आहे का कोणी फायदे/तोटे कोणी सांगू शकेल का\nअटॅचमेंट चांगली वाटते आहे...\nअटॅचमेंट चांगली वाटते आहे... पण खवणी यंत्राचा उपयोग नाही होणार.. सगळं खोबरं बाहेर पडणार... कव्हर्ड भांडं पाहिजे तरच किस बरोबर भांड्यात पडेल..\nआमच्या मिक्सर ला थोडी अशीच\nआमच्या मिक्सर ला थोडी अशीच आहे. चांगली आहे. पण खोबरे चांगले ओलेच लागते. आणि मिक्सर अगदी स्लो फिरवावा लागतो. थोडा फास्टात झाल्यास नारळ निसटून कुठेतरी पडतो. ३-४ नारळ खवायचे आहेत, विळी वापरता येत नाही नीट आणि हाताने करायच्या कोकोनट स्क्रेपर ने हात भरुन येतात अशा सिनारियो मधे चांगले आहे.\nअरे, लिंक चुकली की काय\nअरे, लिंक चुकली की काय मला त्या पूर्ण फुप्रोभांड्याबद्दलच बद्दलच विचारायचे होते.\nते भांड बर्‍यापैकी रुंद आणि खोल दिसतंय. खोबरं पडेल त्याच्याच मुखी.\nपण ते अ‍ॅटेचमेंट फक्त फिलिप्सच्याच काही मॉडेलच्याच डोक्यावर बसेल असं म्हटलंय.\nमाझा सिग्नोराचा आहे फु प्रो.\nमाझा सिग्नोराचा आहे फु प्रो. ठाण्याला गोल्डनमधून घेतलाय. त्याला साधारण अशीच अटॅचमेंट आहे. खवणलंही जातं. पण शेवटी विळीवरच बरं वाटंतं. सवयीचा परिणाम.\nफ़ुड प्रोसेसर मधे रिको आणि\nफ़ुड प्रोसेसर मधे रिको आणि इनालसा हे दोन ब्रॅंड चांगले आहेत. नातेवाईक बहिणी, मैत्रिणी असा सगळ्यांचा एकत्रित अनुभव आहे.\nत्यामधे रिको'ला नारळ खरवडायची चांगली सोय आहे. आणि इनालसा'च्या मोटरची क��वालिटी खुप चांगली आहे.\nनारळ खरवडायला अंजली किंवा\nनारळ खरवडायला अंजली किंवा अजूनही काही कंपन्यांचे हाती फिरवायचे यंत्र येते. १५०-२०० रूपयात.\nमाझ्याकडे तेच आहे. मला तरी ते उत्तम वाटते. असो.\nफू प्रो + मिक्सर - मोटर भुस्स्स झालेली आहे. पराठ्याचे पीठ भिजवताना पिठ ब्लेड आणि मधला दांडा यांच्यामधे शिरले आणि ब्लेड अडकायला लागले त्यात मोटर जळली.\nआता मोटर बदलावी की थोडं थांबून पूर्ण यंत्रच बदलावं असा विचार चालू आहे.\nकेनस्टार-करिश्माचा आहे. मुळातच मोटरची कपॅसिटी जरा संशयास्पदच वाटत आलेली आहे.\nदोन माणसांपुरते डोश्या-उत्तप्याचे वाटण करतानाही दुसर्‍या घाण्याला कुरकुर सुरू व्हायची आणि गंधासारखे वाटण व्हायचे नाहीच.\nमोटर बदलू की यंत्र बदलू.. सल्ला द्या प्लीज.\nअमेरिकेत फुप्रो कोणता घेता\nअमेरिकेत फुप्रो कोणता घेता येईल ज्यात गाजर-रताळी किसली जातील मी कणिक हातानेच भिजवते, त्यासाठी फुप्रो हवा असं नाहीये. बाकी कशासाठी फुप्रोला मिस करत नाही पण सारखा सारखा रताळ्याचा कीस किंवा मोठ्या प्रमाणात गाजर हलवा करायचा तर प्रॉब्लेम होतो.\nएक जुना मॅजिक बुलेट सध्या वापरत आहे. फुप्रो वापरला तरी मॅजिक बुलेट लागेलच ना\nअगदी लिमीटेड गरजा असतील (गाजर\nअगदी लिमीटेड गरजा असतील (गाजर किसणे) तर छोट्या कपॅसिटीचा आटोपशीर फूड प्रॉसेसर घ्यायचा सल्ला देईन मी.\nमी फारच कौतुकाने १२ कप किंवा तत्सम साइझ चा घेतला आहे. (त्याला एक छोटा बोलही आहे पण तो नक्की कसा फिट करायचा ह्याचे झटपट इन्स्ट्रक्शन्स वाचून डोक्यात उजेड पडला नाही म्हणून अजून ही वापरलेला नाही.)\nआणि मोठा वापरायचा तर डिशवॉशरचा वरचा पाऊण रॅक त्यानेच भरतो. जवळ जवळ असून अडचण प्रकार माझ्याकरता तरी.\nगाजर आणि रताळी मी किसणीवरच\nगाजर आणि रताळी मी किसणीवरच किसते. तो फुप्रो काढा आणि चार जास्तीची भांडी डिशवॉशरला लावा ही नसती कटकट होते. माझा फुप्रो मोठ्या प्रमाणावर दुधी किसणे ह्या पलिकडे वापरला जात नाही.\nधन्स सशल. लहानच घेणार आहे. टू\nधन्स सशल. लहानच घेणार आहे. टू मेनी ऑप्शन्स असं दिसतंय.\nसायो, मला मोठया प्रमाणात रताळ्याचा कीस आणि गाजर हलवा करता येत नाही कारण खूप वेळ जातो किसणी वापरण्यात, म्हणून फुप्रो हवाय.\nहा आहे का कोणाकडे\nमाझ्याकडे साधारण असला आहे\nकाउंटरवर मांडून ठेवलेला आवडत नाही आणि कॅबिनेट मधे ठेवला तर काढा/ घालायला त���रास या कारणाने अगदी कमी वापर होतो. पण ५-१० पाउंड गाजरांचा कीस करायला एकदम मस्त आहे .\nलहान मॉडेल घेतलेले चांगले. घेताना एकदा दोनदा खाली वर ठेऊन पहा किती वजन आहे ते\nरोजच्या चॉपिंग साठी, दाण्याचे कूट , पालक किंवा टॉमेटो प्युरे, चक्का - साखर एकत्र करणे, वाटली डाळ या साठी असले मशिन एकदम बेस्ट . हायेस्ट वॉटेज बघून घ्या\nजायन्ट फुप्रो इबेवर विकून असं\nजायन्ट फुप्रो इबेवर विकून असं काही घ्या बरं\nब्लेन्डर आणि फुप्रो दोन्हीसाठी एकच कॉम्पॅक्ट बेस आहे. ब्लेन्डरमध्ये इडली-दोशाची पिठं, प्युर्‍या, मिल्क्शेक, ओली वाटणं-चटण्या होतात. फुप्रो मध्ये चकत्या आणि श्रेडिंगसाठी एक ब्लेड आणि एक एस आकाराचं ब्लेड एवढे(च) पर्याय आहेत जे पुरेसे होतात मला तरी. कॉम्पॅक्ट असल्यामुळे कपाटात ने-आण करायला पण सोपा आहे.\nमाझ्याकडे एक सॅलड शुटर आहे\nमाझ्याकडे एक सॅलड शुटर आहे जवळ जवळ २० वर्षांपूर्वी, $२० ला घेतलेला. त्यात गाजर, बटाटा वगैरेचा किस आणि काप पटकन होतात. साठवणीचा बटाटा किस आणि मोठ्या प्रमाणात गाजर/दुधी हलवा, पॉटलक साठीचे बटाटावाले कॅसेरोल्स, सॅलड , आलेले चीजचे ठोकळे किसणे वगैरे साठी वर्षातुन ४-५ वेळा वापर होतो. डिश वॉशरमधे टाकता येतो.\nसर्वांना धन्स. आता यापैकी एक\nसर्वांना धन्स. आता यापैकी एक घेऊन टाकणार.\nस्वारी- भारतात हा ब्रँड मिळतो का कल्पना नाही.\nप्रीती झोडियाकबद्दल कोणाला कल्पना आहे का मी टिव्हीवर जाहीरात पाहीली.. ५ वर्ष मोटर गारन्टी आहे. क्रुपया सान्गा कोणता घ्यावा (बजाज) मी टिव्हीवर जाहीरात पाहीली.. ५ वर्ष मोटर गारन्टी आहे. क्रुपया सान्गा कोणता घ्यावा (बजाज) कणिक मळणे, कान्दा चिरणे, सर्व भाज्या ज्या त्या पद्ध्तीने कापल्या जाव्यात, स्लाइस, खिसणे इ. अपेक्षा. तरी क्रुपया मदत करा. बजेट ५०००-७०००/-\nphilips चा food processor मी वापरते. सहज आणि सोप्पं\nपण भांड्यांचा खूप पसारा वाटतो\nपीठ मळणे टाळते. पुन्हा ते साफ करणे वैताग\nसाधारण ३ years पूर्वी घेतला तेव्हा ७००० price होती.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nभांडी आणि घरातली उपकरणे\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/study-simplified-17-july/", "date_download": "2018-11-17T02:22:13Z", "digest": "sha1:HBJJSSRR3CMROBLA3K7LRHFOY23SRM3O", "length": 13444, "nlines": 188, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "Study simplified 17 july – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 17 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nभारतातील आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना १ ते १२, निती आयोग.\nState Board इयत्ता ०९वी ते १२वी/ Ncert इयत्ता ०८ वी ते१२वी.\nकोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.\n– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.\n– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.\nCsat simplified साठी येथे क्लीक करा(\nतसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..\nराज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८\nविषय = राज्यघटना(कायदे) [ पेपर २ ] (दिवस-30)\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६,\nमाहिती अधिकार अधिनियम २००५.\nState Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.\nPSI मुख्य परीक्षा २०१८\nविषय= कायदे (दिवस- 02)\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२\nकिशोर लवटे/ चौधरी लॅा.\nयापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.\n*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.\nSTI मुख्य परीक्षा २०१८\nविषय = महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 01)\n१८५७ पर्यंतचा घटनात्मक विकास, ग्व्हर्नर जनरल व व्हाइसराय(१८५३ पर्यंत), १८५७ पर्यंतची ब्रिटिशांची आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय,जमिन महसूल विषयक धोरणे,१८५७ च्या उठावानंतरचे प्रशासकीय बदल आणि धोरणे, परराष्ट्रिय धोरणे.\nState Board इयत्ता ४,५,८,११,१२वी, ग्रोवर/कोळंबे/गाठाळ/कठारे यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.\nASST मुख्य परीक्षा २०१८\nविषय= महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 02)\n१८५७ नंतरची ब्रिटीश शासनाची प्रशासकीय धोरणे,१८५७ नंतरच्या धार्मिक, सामाजिक सुधारणा, कॅांग्रेस स्थापनेपुर्व संघटन, वृत्तपत्र आणि शिक्षण.\nState Board इयत्ता ४,५,८,११,१२वी, ग्रोवर/कोळंबे/गाठाळ/कठारे यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.\nदररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.\nतसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T03:21:07Z", "digest": "sha1:YKNR6XTSX5UFME36BKVLOPMAKNRZGC7G", "length": 7057, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जपानपाठोपाठ चीनला भूकंपाचा धक्का; 14 जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजपानपाठोपाठ चीनला भूकंपाचा धक्का; 14 जखमी\nबीजिंग – जपानपाठोपाठ चीनला आज भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे घरे कोसळण्याच्या घटना घडून 14 जण जखमी झाले. रिश्‍टर स्केलवर त्या भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी नोंदली गेली. चीनच्या नैऋत्येकडील युन्नान प्रांताला प्रा���ुख्याने भूकंपाने हादरवले. भूकंपानंतर तब्बल 55 आफ्टरशॉक्‍स बसल्याने नागरिकांच्या घबराटीत भर पडली.\nभूकंपाचा धक्का बसल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने बचाव कार्य हाती घेतले. काही भागात खंडित झालेला वीजपुरवठा आणि दूरध्वनी सेवा युद्धपातळीवर पूूर्ववत करण्यात आली. दरम्यान, फिलिपाईन्स देशाच्या दक्षिणेकडील भागांनाही आज भूकंपाने हादरवले.\nसुदैवाने त्यात कुठली जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रिश्‍टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी नोंदली गेली. हा धक्का जाणवलेल्यांमध्ये घबराट पसरली. अनेकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून इमारतींबाहेर धाव घेतली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतडीपार गुंडाला साताऱ्यात अटक\nNext articleसातारा रेल्वेस्टेशन होणार ऐतिहासिक स्टेशन म्हणून विकसित\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-ejuri-khandoba-gold-jewellery-stolen-3462", "date_download": "2018-11-17T02:18:50Z", "digest": "sha1:HOQ2JKF4ZNIYFWXX5YIFH2SO3Q6GL3NG", "length": 7664, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news ejuri khandoba gold jewellery stolen | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजेजुरीच्या खंडोबाचे खंडीभर दागिने चोरले कुणी \nजेजुरीच्या खंडोबाचे खंडीभर दागिने चोरले कुणी \nगुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nजेजुरीच्या खंडोबाचे दागिने कुणी चोरले\nVideo of जेजुरीच्या खंडोबाचे दागिने कुणी चोरले\nमहाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाची ओळख आहे. प्राणाहून प्रिय असलेल्या मल्हारी मार्तंडचा महाराष्ट्राचं लोकदैवत अशी ओळख आहे. खंडोबा आणि म्हाळसाच्या अंगावर एकेकाळी खूप जडजवाहिर असल्याचे पुरावे ��ेशवेकालिन दप्तरात सापडलेत. जवळपास दोनशे दागिन्यांची नोंद पेशव्यांच्या दप्तरात असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.\nजेजुरीच्या खंडोबा देवस्थान समितीने सध्या मंदिरात अशा प्रकारचे दागिने नसल्याचं सांगितलंय.\nमहाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाची ओळख आहे. प्राणाहून प्रिय असलेल्या मल्हारी मार्तंडचा महाराष्ट्राचं लोकदैवत अशी ओळख आहे. खंडोबा आणि म्हाळसाच्या अंगावर एकेकाळी खूप जडजवाहिर असल्याचे पुरावे पेशवेकालिन दप्तरात सापडलेत. जवळपास दोनशे दागिन्यांची नोंद पेशव्यांच्या दप्तरात असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.\nजेजुरीच्या खंडोबा देवस्थान समितीने सध्या मंदिरात अशा प्रकारचे दागिने नसल्याचं सांगितलंय.\nजेजुरीच्या खंडोबा मंदिरात 1825च्या काळात चोरी झाल्याचा उल्लेख सापडतो. त्याचवेळी हे दागिने चोरीला गेले असावेत असा तर्क लावला जातोय. पण पुण्यात सापडलेल्या कागदपत्रांमुळे एकेकाळी खरचं जेजुरी सोन्याची होती असं म्हणता येईल.\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये; बीडमध्ये फडणवीस यांच्या...\nबीड - दुष्काळ आढावा बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये दाखल झाले...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-viral-satya-1341", "date_download": "2018-11-17T02:12:26Z", "digest": "sha1:ZWOJ6TSZOHFGV4ESH2EUPU2OZZ5H3TBK", "length": 4238, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news viral satya | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या ब��तम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 5 मार्च 2018\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त...\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम लढवणार...\nश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरून वादग्रस्त झालेला माजी उपमहापाैर...\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार\nकार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/595438", "date_download": "2018-11-17T03:01:12Z", "digest": "sha1:SWRVURERJNQ7Q7ZVMPVMLR43D3PEZLX5", "length": 7345, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आचरा येथे विद्युत उपकरणे जळून लाखोंचे नुकसान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आचरा येथे विद्युत उपकरणे जळून लाखोंचे नुकसान\nआचरा येथे विद्युत उपकरणे जळून लाखोंचे नुकसान\nआचरा वरचीवाडी येथील संस्थेच्या इमारतीवर स्लॅब घालण्यासाठी शनिवारी रात्री खासगी ठेकेदार पेन उभी करीत असताना लगत असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या वर पडल्याने निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या विद्युत पुरवठय़ामुळे वरचीवाडी भागातील अनेक ग्रामस्थांची विद्युत उपकरणे जळून लाखेंचे नुकसान झाले. रस्त्यालगत झालेल्या या घटनेमुळे वाहतूकीस धोका निर्माण झाला होता. याबाबत तातडीने वीजपुरवठा बंद केल्याने अनर्थ टळला मात्र संतापलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदाराला फैलावर घेतले. शेवटी झालेली नुकसान भरपाई भरून देण्याच्या अटीवर यावर तोडगा काढला गेला.\nशनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आचरा-मालवण रोडवर असलेल्या संस्थेच्या इमारतीवर रविवारी स्लॅब टाकण्याची पूर्वतयारी म्हणून ठेकेदाराकडून रात्री पेन उभी केली जात होती. या इमारती लगतच विद्युत मंडळाचे जनित्र असून यावरून आचरा तिठय़ाचा काही भाग तसेच समर्थ नगर परिसराला वीजपुरवठा केला जातो. ही पेन या जनित्रालगतच्या तारांवर पडल्याने निर्माण झालेला उच्च विद्युत पुरवठा तारांमधून जाऊन या भागातील अनेक लोकांची विद्युत उपकरणे जळून लाखेंचे नुकसान झाले. यात टीव्ही, फ्रिज, इनव्हर्टर लाईट फिटिंग, बल्ब जळून गेले. ही पेन तारांवर पडल्याने मोठा आवाज झाल्याने लगतच असलेले दीपक आचरेकर, लिलाधर पाटकर, रुपेश हडकर, गौरव पेडणेकर, जुवेकर, छोटू पांगे आदींनी धाव घेत रस्त्याने जाणाऱया वाहनचालकांना थांबवित वीज कंपनीला याची कल्पना देऊन वीजपुरवठा खंडित केला गेला. या घटनेमुळे आपले नुकसान झाल्याचे कळताच समर्थ नगरच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदाराला फैलावर घेतले. घटनेची माहिती मिळताच, तेथे आलेले माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी मध्यस्थी करीत ठेकेदाराला झालेली नुकसान भरपाई भरून देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी तोडगा मान्य करीत झालेल्या नुकसानीची पाहणी ठेकेदाराने करण्याचे ठरले आणि वाद मिटला.\nपोलीस बंदोबस्तात काजू खरेदी\nसावंतवाडी तहसीलच्या नव्या इमारतीला गळती\nअसंवेदनशील अधिकाऱयांची दखल घेऊ\nती धुंडाळत राहील काल, आज आणि उद्या…\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5354005148234105163", "date_download": "2018-11-17T02:20:19Z", "digest": "sha1:ZUIZWRBUEXEBKJ3YRZMZ27PKU2OFKSUF", "length": 3413, "nlines": 87, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\n‘मॅन बुकर’च्या पुरस्कारासाठी यंदाच्या पुस्तकाच्या दीर्घ यादीत ‘सॅबरिना’ या निक डनासोच्या ग्राफिक नॉव्हेलनं स्थान पटकावलं आणि जगभरातील ग्रंथोत्सुकांमध्ये ती हस्तगत करण्याची चढाओढ सुरू झाली. जाहीर झालेल्या लघु यादीतून ‘सॅबरिना’ वगळली ...\nनिरंजन घाटे महिला शास्त्रज्ञ Ank 32 Niranjan Ghate Ank 27 Mahila Shastradnya सूनृता सहस्राबुद्धे मधुरा वेलणकर वंदना सुधीर कुलकर्णी अंक ३९\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/modi-speech/", "date_download": "2018-11-17T02:52:48Z", "digest": "sha1:YWS4X57Z4ISVHRGXLPS5D4POX43AAWRZ", "length": 11168, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Modi Speech- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nIndependence Day 2018: लाल किल्ल्यावरचे मोदींचे 'हे' फोटो पाहिलेत का\nIndependence Day 2018: २०१३ सारखं काम करत राहिलो तर १०० वर्ष लागतील, मोदींनी भाजप- काँग्रेस सरकारची केली तुलना\nपंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nजगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन आणा, मोदींचा मुख्यमंत्री असतानाचा व्हिडिओ व्हायरल\nमोदींचं भाषण म्हणजे 'नो डेडलाईन,ओन्ली हेडलाईन', काँग्रेसची टीका\nशेतकरी, गरिबांना मोदींकडून नववर्षाची भेट\nपंतप्रधान मोदींकडून सर्वसामान्यांना नववर्षाची भेट, या आहेत मोठ्या घोषणा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nनियोजन आयोगाच्या पुनर्रचनेसंदर्भात पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसह बैठक\nसभांचा धडाका, कोण काय म्हटलं \n'मंगळ'प्रवेशाने भारतातल्या अमंगळ रुढी-प्रथा बंद होतील का\nमंगळयानानं पाठवला मंगळाचा पहिला फोटो\n'मंगळाला आज 'मॉम' मिळाली'\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/depression/", "date_download": "2018-11-17T02:18:06Z", "digest": "sha1:LBTMLUTUSMCHAL2T5AC6TZGKFVFZH64A", "length": 10215, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Depression- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n��ीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nतरुणाईसाठी भारत 'सुसाइड कॅपिटल' आत्महत्या करणारी जगातली ३ पैकी १ स्त्री भारतीय\nगेल्या २५ वर्षांत भारतात झालेल्या आत्महत्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. यात तरुणांची आणि त्यातही स्त्रियांची संख्या मोठी आहे हे विशेष. १५ ते ३९ वयोगटात आत्महत्या करणाऱ्या विवाहित स्त्रियांची संख्या यात जास्त आहे.\nसतत आनंदी राहचंय... तणाव मुक्त राहायचंय... तर एकदा हे उपाय कराच\n'दंगल'स्टार झायराला निघायचंय डिप्रेशनमधून बाहेर\nस्मार्टफोनच्या अति वापरानं होतेय नैराश्यात वाढ, अमेरिकेतल्या संशोधनात निष्कर्ष\nलाईफस्टाईल May 2, 2017\nझोपण्याआधी मोबाईलचा वापर टाळा,नाहीतर...\nसुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रॉबिन विल्यम्सचं निधन\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mycitymyfood.com/2013/06/14/spdp-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-17T02:05:05Z", "digest": "sha1:STDKP3R7CELJZ3GJEDY4UCDFY24225UD", "length": 4348, "nlines": 35, "source_domain": "mycitymyfood.com", "title": "SPDP आणि खास्ताचाट", "raw_content": "\nस्वप्नाली अभंग, पुणे | पुण्यात खादाडीला भरपूर वाव असला तरी चाटच्या बाबतीत जरा कमतरतातच जाणवते.\nअस्सल मुंबईकर वडापाव आणि पाणीपुरी किंवा इतर चाट आयटमशी आपलं नातं कधीच तोडत नाही. पण पुण्यात जरी या गोष्टीची कमतारता जाणवली, तरी चाटमधील जरा हटके प्रकार (जे मुबंईत मिळत नाही) चाखायला मिळाले. ते म्हणजे SPDP आणि खास्ताचाट. आहे की नाही पुणेकरांसारखीच भन्नाट नावं.\nकुठे मिळतं खास्ता चाट\nसदाशिव पेठेतल्या नागनाथ पाराजवळ, राहळकर राम मंदीराच्या अगदी शेजारीच असणाऱ्या स्वामिनी चाट सेंटरमध्ये खास्ता चाट मिळतं.\n‘खास्ता चाट’ हे या चाट सेंटरचे चाट पदार्थांमधलं नवीन इनोव्हेशन. या इनोव्हेनला ग्राहकांचा प्रतिसाद तुटून पडण्याइतका.\nखास्ता चाटमध्ये खास्ता पुऱ्या म्हणजे खरपूस, अनेक पदर असलेल्या खाऱ्या पुऱ्या आणि रगडा, चिंच, पुदीनाच्या चट्ण्या, पाणी पुरीच पाणी, ताजं दही टाकून केलेलं अनोखं कॉम्बिनेशन असतं. या खास्ता चाटची क्वॉनटीटी ही पोट भरेल इतकी.\nया खास्ता पुरीला गुजराती आणि पंजाबीत मट्टी पुरी तर सिंधीत खास्ता असं म्हणतात. मराठीत या पुरीला खारी पुरी म्हणतात. अशा या पुरीच चाट कॉम्बिनेशन अफलातून आहे.\nयाच चाट सेंटरमध्ये मिळणारा आणखी एक चाट प्रकार म्हणजे SPDP. हा प्रकार पुण्यात बऱ्याच ठिकाणी मिळतो. पुणेकर खव्य्यांची पसंती पाणीपुरी पेक्षा ही जरा अधिक SPDP लाच असते. SPDP म्हणजे शेवपुरी आणि पाणीपुरी याचं कॉम्बिनेशन.\nपाणी पुरीच्या पुरिमध्ये शेवपुरीचं मटेरियल टाकून वरतून दही आणि पाणीपुरीचं पाणी टाकण्यात येते. पहिल्यांदा SPDP खाणारा प्रत्येक या पदार्थांचा कायमचा फॅन होतो. या दुकानात हायजिनकडे विशेष लक्ष दिल्यामुळे काही-बाही सशंयाचे कीडे उगाचच वळवत नाही.\nपुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-1208.html", "date_download": "2018-11-17T03:17:12Z", "digest": "sha1:GLMGZY2QMKGAQQPU24JY34XJDJJI4U6V", "length": 7928, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "डाॅ.शिंदे यांची सेवा कायम स्मरणात राहील: अंबादास शेळके - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Social News डाॅ.शिंदे यांची सेवा कायम स्मरणात राहील: अंबादास शेळके\nडाॅ.शिंदे यांची सेवा कायम स्मरणात राहील: अंबादास शेळके\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डाॅ.बी.एम.शिंदे यांनी गेली ५ वर्ष खारे कर्जुने (ता.नगर) पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत फक्त ८ तासांची 'नोकरी'च केली नाही,तर पशुपालक शेतकऱ्यांना २४ तास 'सेवा' दिली. त्यांचे हे 'सेवाकार्य' खारे कर्जुने व परिसरातील गावांना कायम स्मरणात राहील.असे प्रतिपादन नगर कृ.उ.बा.समितीचे संचालक, युवा नेते अंबादास शेळके यांनी केले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nखारे कर्जुने (ता.नगर) येथील पशुधन पर्यवेक्षक डाॅ.बी.एम.शिंदे यांना सहा.पशुधन विकास अधिकारी या पदावर बढती मिळाल्या बद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी शेळके पुढे बोलताना म्हणाले,डाॅ.बी.एम.शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात शासनाचे अनेक उपक्रम व शिबिरांचे यशस्वीरीत्या आयोजन केले.त्याअंतर्गत गरजू शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला.त्यांची ही नि:स्पृह सेवा शेतकरी बांधवांच्या कायम स्मरणात राहील.\nडाॅ.बी.एम.शिंदे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, वैयक्तीक व शिबिरांच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण योजनांची माहिती प्रात्यक्षीकांसह पशुपालकांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळवून दिला,याचे मानसिक समाधान आहे.त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन,पशुपालक शेतकरी बांधवां बरोबरच ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्व प्रशासकीय विभागातील सहकारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले,त्याबद्दल सर्वांचा कृतज्ञ आहे.\nपशुपालकांनी आपल्या जनावरांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच काळजी घ्यावी.त्यांचे आजारांपासून संरक्षण करण्यासाठी व अधिक दूध उत्पादन मिळविण्यासाठी पशुवैद्यकांच्या नेहमी संपर्कात राहून मार्गदर्शन घ्यावे,असा सल्लाही दिला.यावेळी अनेक ग्रामस्थांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.\nयावेळी मुख्याध्यापक पिसे सर,डाॅ.बाळासाहेब शेळके,डाॅ.सुनिल पादीर,पत्रकार महादेव गवळी,रशीद सय्यद,जान मोहम्मद सय्यद, भाऊसाहेब तांबे,चंद्रकांत ढवळे,विक्रम निमसे,अमोल निमसे,अमोल शिंदे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डाॅ.सुनिल पादीर यांनी मानले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/make-an-air-travel-in-just-rs-999-118091200007_1.html", "date_download": "2018-11-17T03:08:26Z", "digest": "sha1:5DXZ2N7N6OJG7COAZTRAF4JCZ47TF7C3", "length": 12519, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अवघ्या 999 रुपयांत करा विमान प्रवास | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअवघ्या 999 रुपयांत करा विमान प्रवास\nविमान प्रवास करणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो एअरलाइन्सने एक ऑफर आणली आहे. इंडिगोने 10 लाख विमान तिकिटांच्या विक्रीसाठी सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये तिकिटाची किंमत अवघ्या 999 रुपयांपासून सुरू होत आहे. देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिटाची किंत 999 रुपयांपासून तर आंतरराष्ट्रीय विान प्रवासाच्या तिकिटाची किंत 3199 रुपयांपासून सुरू होत आहे. मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर असेल, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. 999 रुपयांपासून तिकिटांची किंमत सुरू होत असून ग्राहक आमच्या नेटवर्कमध्ये कुठेही प्रवास करु शकतात, असं कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी विल्यम बोल्टर म्हणाले. इंडिगोच्या या सेलला तीन सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. 18 सप्टेंबर 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंतच्या विमानप्रवासासाठी हा सेल आहे. या व्यतिरिक्त मोबिक्विक या अ‍ॅपद्वारे पेंट करणार्‍या ग्राहकांना 20 टक्के कॅशबॅकही मिळेल. कॅशबॅक जास्तीतजास्त 600 रुपयांपर्यंतच मिळेल.\nइंडिका, इंडिगो चे उत्पादन बंद\nशाळांमध्ये मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ लघुपट दाखवा\nएक असं शहर जिथे लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाही\nशरिरसुख द्या, घर मोफत भाड्याने घ्या, बीबीसीचे स्टिंग मोठी खळबळ\nशिवसेनेची भूमिका तोंडच न दिसणार्‍या केसाळ कुत्र्यासारखी : राज ठाकरे\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमाकडांच्या टोळीने केला हल्ला, महिला मृत\nआग्रा- ताज नगरी आग्रा येथे माकडांची दहशत खूपच वाढली आहे. मागील 12 दिवसात एका मुलाला ...\nओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन\nबंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5438721768078790949&title=Musical%20Programe%20in%20Ratnagiri&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T02:21:16Z", "digest": "sha1:G7NB3KZ22WRBX4BPZCKSEFZTRF3YONAI", "length": 7640, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "श्री साई सेवा मित्रमंडळातर्फे ‘दसरा उत्सव’", "raw_content": "\nश्री साई सेवा मित्रमंडळातर्फे ‘दसरा उत्सव’\nरत्नागिरी : नाचणे येथील श्री साई सेवा मित्रमंडळातर्फे ‘दसरा उत्सव’ साजरा करण्यात आला. या वेळी श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या समाप्तीचे औचित्य साधून नाचणे-गोडाउन स्टॉप येथील श्रीसाईनाथ मंदिरात चौकोन प्रस्तुत ‘स्वरगंधार’ मैफलीचे आयोजन केले होते. मैफलीला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.\nश्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या समाप्तीनिमित्त पहाटे काकड आरती, पूजा अभिषेक आदी धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी ‘स्वरगंधार’ ही भाव-भक्ति-नाट्य गीतांची मैफल रंगली. गुरुदेव नांदगावकर, श्‍वेता जोगळेकर, विवेक बापट यांनी ‘गणपती गणराज’, ‘तूच गजानन तूच साई’, ‘जय शारदे वागीश्‍वरी’, ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘पद्मनाभा नारायणा’ या भक्तिगींबरोबरच ‘प्रीतीचा कल्पतरू’, ‘श्रीरंगा कमलाकांता’ आदी नाट्यपदे तसेच ‘काटा रुते कुणाला’, ‘जीवा-शिवाची बैलजोड’, ‘अनादी निर्गुण’ आदी बहारदारगीते सादर करून रसिकांचा मंत्रमुग्ध केले.\nया मैफलीला महेंद्र पाटणकर यांच्या माहितीपूर्ण निवेदनाची जोड लाभली. मैफलीसाठी राजू धाक्रस (तबला), अद्वैत मोरे (तालवाद्य), हेमंत परांजपे (पखवाज-ढोलकी), मंगेश मोरे (सिंथेसायझर) आणि राकेश सागवेकर (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. गौरव सावंत यांनी ध्वनिसंयोजन केले.\nTags: रत्नागिरीश्री साई सेवा मित्रमंडळस्वरगंधारदसराचौकोनRatnagiriShri Sai Seva MitramandalDasaraSwargandharChoukonBOI\n‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी सोहळा बाप्पाचा स्पर्धेला प्रतिसाद ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Two-wheeler-killed-in-an-accident-in-Karaswada/", "date_download": "2018-11-17T02:54:00Z", "digest": "sha1:N7I7SAHACWV5SL6LDRNDH2OAWOALI7KQ", "length": 3474, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करासवाडा येथील अपघातात दुचाकीस्वार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › करासवाडा येथील अपघातात दुचाकीस्वार ठार\nकरासवाडा येथील अपघातात दुचाकीस्वार ठार\nकोलवाळ हमरस्त्यावर हॉटेल स्पाईसनजीकच्या जंक्शनवर रविवारी दुपारी 3.30 वा. दुचाकी व ट्रक यांची धडक होऊन दुचाकीचालक किथ टेलीस (वय 25) हा जागीच ठार झाला तर मागच्या सीटवर बसलेली रक्षा डांगी (20, रा. गिरी-बार्देश) ही युवती गंभीर जखमी झाल्याने गोमेकॉत उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.\nकिथ टेलीस हा मायणा कुडतरी येथील युवक आपल्या जीए-08-एके-3803 दुचाकीवरून गिरी बार्देश येथील रक्षा डांगी हिला घेऊन जात असताना समोरून येणार्‍या ट्रकची (क्र. जीए-04-टी-5219) धडक दुचाकीला बसल्याने दुचाकीचालक किथ ठार झाला. म्हापसा पोलिसांनी जखमीला हॉस्पिटलमध्ये पोचवले तर मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत बांबोळीला पाठवला.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/big-profit-from-raksha-bandhan/", "date_download": "2018-11-17T03:26:24Z", "digest": "sha1:YSIRDY66S3H7XJ3HHJ2GNYYUH2C2DXCY", "length": 7282, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रक्षाबंधनाला ‘पीएमपी’गोळा करणार 2 कोटींची भाऊबीज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रक्षाबंधनाला ‘पीएमपी’गोळा करणार 2 कोटींची भाऊबीज\nरक्षाबंधनाला ‘पीएमपी’गोळा करणार 2 कोटींची भाऊबीज\nशहरात सार्वजनिक वाहतुकीची कमान सांभाळणार्‍या पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) रक्षाबंधनाला उत्पन्नाचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. रक्षाबंधनाला शहरातून उपनगरात जाणार्‍या महिला प्रवाशांचे प्रमाण वाढते. त्यामुळे महामंडळाकडून जादा बसेसची सोय करून, सणाच्या तीन ते चार दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न मिळविण्यासाठी तयारी केली आहे. दरदिवशी उत्पन्नाच्या तुलनेत सण-उत्सावामध्ये प्रवास करणार्‍यांची संख्या दुप��ीने वाढते. त्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांना जलद आणि सक्षमरीत्या सेवा देण्यासाठी महामंडळाने कंबर कसली आहे.\nपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने 1 हजार 400 बसेस आणि ठेकेदारांच्या ताब्यातील 600 बसमधून प्रवाशांची दरदिवशी ने-आण केली जाते. दरम्यान सण-उत्सावामध्ये उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून बसेसचे अतिरिक्त नियोजन केले जाते. त्याद्वारे रक्षाबंधनाला जादा प्रवासी ने-आण करण्यासाठी पीएमपीएलच्या उत्पन्नात दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रवास करणार्‍या महिलांमुळे जादा भर पडते. त्या दिवशी प्रवाशांची वाहतूक जास्त असल्यामुळे जादा बसेसची सोय केली जाते. दरवर्षीप्रमाणे महामंडळाने यंदाही जादा बस रस्त्यावर चालविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार रक्षाबंधनाला प्रत्येक डेपोद्वारे जास्तीत जास्त बस रस्त्यांवर आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार यावर्षी दोन कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट असल्याचे पीएमपीएल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.\nमागील वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीएलच्या तिजोरीत एका दिवसात एक कोटी 97 लाख 19 हजार रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला महामंडळाकडून उत्पन्नाचे उद्दिष्ट दोन कोटींचे निश्‍चित करण्यात आले आहे. रक्षाबंधनाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.\nअशी राबविली जाणार जादा बसची यंत्रणा\nरक्षाबंधनाला सर्व पीएमपीएल बसडेपोंच्या माध्यमातून उपनगरात जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी सकाळपासूनच वाहक, चालक, तिकीट तपासणीस, कंट्रोलर यांना जबाबदार्‍या वाटून देण्यात आल्या आहेत. तसेच ब्रेकडाऊन होणार्‍या बसेस रस्त्यावरून तातडीने हलविण्यासाठी संबंधित विभागाला सूचना करण्यात आली आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याध���निक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/dhanagar-reservation-state-level-strike-from-1-august/", "date_download": "2018-11-17T02:43:40Z", "digest": "sha1:AVETMMS2NWKU2VX6WIP65TOXDBXOW5IJ", "length": 8879, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी 'र' चा 'ड' केला : धनगर नेत्यांचा आरोप; १ ऑगस्‍टपासून आंदोलनाची हाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी 'र' चा 'ड' केला : धनगर नेत्यांचा आरोप; १ ऑगस्‍टपासून आंदोलनाची हाक\nसरकार धनगर समाजाची दिशाभूल करतंय : जानकर; १ ऑगस्‍टपासून आंदोलनाची हाक\nराज्यातील दीड कोटी धनगर समाजाला गेल्या ७० वर्षापासून घटनादत्त आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करुन समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. २०१४ साली राज्यातील धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून सरकार आणले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा धनगरांना आरक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालविली असल्याचा आरोप उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.\nगेल्या तीन वर्षापासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, आदिवासी मंत्रालय यांच्याकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड आढळून आला नाही. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून ९३ हजार धनगड, तर एकूण १९ लाख ५० हजार बोगस आदिवासी दाखविले आहेत. यावर आदिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे ९.५ आमदार, तर ३० टक्के अनुदान आणि ३० टक्के नोकऱ्या या इतर समाजाच्या बोगसगिरी करुन हडपल्या आहेत, त्यामुळे सर्व आदिवासी मंत्री, आमदार व बोगस लाभधारक व नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली..\nराज्यातील धऩगर समाजाची एकच मागणी असून र चा ड झालेला आहे. ते देशातील अन्य राज्यांप्रमाणे दुरुस्त करावे. मात्र, आघाडी सरकराच्या काळात खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात र चा ड झालेले नसून धनगर व धनगड या भिन्न जाती आहेत. त्यांच्या च���लीरिती रुढी पंरपरा, देवदेवता वेगळे असल्याची खोटी माहिती दिली. तसेच मंबई उच्च न्यायालयात मधू शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरकारकडून आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर व धनगड या भिन्न जाती आहेत. र चा ड झाला नाही. तसेच 'टिस'च्या माध्यमातून आरक्षण देणार असल्याची खोटी माहिती सादर केली आहे. त्यामुळे या दोघांवर संसदेची आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी, तसेच धनगर समाजाची फसवणूक केल्याप्रकणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली.\nसमस्त धनगर समाजाच्या वतीन सरकारला हा अंतिम इशारा असून सरकारने राज्यात एकतरी धनगड दाखवावा अन्यथा १ सप्टेंबर २०१८ पूर्वी महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचा दाखला द्यावा, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.\nधनगर आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याला १ ऑगस्‍टपासून पुण्यातून सुरवात\nसमस्त धनगर समाजाच्या वतीन धऩगर समाजाच्या आरक्षणाच्या अखेरच्या लढ्य़ाला १ ऑगस्‍टला पुण्यातील कर्वे नगर येथील दुधाने लॉन्‍स येथून लाखो बांधवाच्या साथीने सुरवात होणार आहे. यावेळी धनगर आरक्षणाच्या धगधगत्या स्फुर्ती गीताच्या ध्वनी चित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-gauri-lankesh-murder-case-another-suspect-arrested-in-belgaon-karnataka-5947963.html", "date_download": "2018-11-17T02:07:14Z", "digest": "sha1:5PEJRF7SIA2ODFMX2NTBE4VUVQJPH7BB", "length": 8392, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gauri Lankesh murder Case Another suspect Arrested in Belgaon Karnataka | ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावात आणखी एकाला बेड्या ठोकल्या", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावात आणखी एकाला बेड्या ठोकल्या\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अाणखी एकाला बेळगाव येथून अटक करण्‍यात आली आहे.\nमुंबई- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अाणखी एकाला बेळगाव जिल्ह्यातून येथून अटक करण्‍यात आली आहे. सागर लाखे असे संशयीत आरोपीचे नाव आहे. कर्नाटक एसआयटीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला आश्रय दिल्याचा आरोप सागर लाखे याच्यावर ठेवण्यात आला आहे.\nहेही वाचा..गौरी लंकेश हत्या प्रकरण: सागर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता FB वर भिडे गुरुजींसोबत अनेक फोटो\nकर्नाटक एसआयटीने लाखे याला अज्ञात नेऊन त्याची कसून चौकशी सुरु आहे. पोलिस या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळत आहेत. सागर लाखे हा बेळगावमधील गणेशपूर भागात राहतो. कर्नाटक एसआयटीने बेळगावच्या कॅम्प पोलिस स्टेशनला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली.\nदरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. या आरोपींच्या चौकशीत वारंवार सागर लाखे याचे नाव समोर येत होते. त्यामुळे सागरचा शोध घेत बुधवारी मध्यरात्री एसआयटीने त्याला अटक केली.\nगौरी लंकेश आणि डॉ.दाभोलकर यांच्या हत्येत एकाच दुचाकीचा वापर\nगौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात एकाच दुचाकीचा वापर केला असल्याच्या माहितीवरून कर्नाटक एसआयटी मंगळवारी महाराष्ट्रात गाडीच्या तपासणीसाठी दाखल झाली होती. तसेच अमोल काळे हाच पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा मास्टर माईंड होता, अशी माहिती कर्नाटक एसआयटीच्या सूत्रांनी 28 ऑगस्टला दिली होती.\nदुसरीकडे, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला आज दुपारी पुणे कोर्टात हजर करण्‍यात येणार आहे.\nमहिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात सरकार देणार 7 आठवड्यांचा पगार; खासगी कंपनीतील महिलांनाही मिळणार लाभ\n#Metoo: तनुश्री दत्तांची महिला आयोगापुढे गैरहजर.. नाना पाटेकरांचे आयोगाच्या नोटीशीस उत्तर\nबछड्यांच्या मृत्यूनंतर संतापली रविना; म्हणाली..ह्यांना जंगल नष्ट करुन महामार्ग आणि मेट्रो कारशेड बांधायचेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-latest-news-newsgram-today-main-headline-2/", "date_download": "2018-11-17T02:22:01Z", "digest": "sha1:4LSDLL5L5AIX23SSWJ6RWU4CIMYIOU7T", "length": 8186, "nlines": 183, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPrevious articleअखेर उत्तरेनेच ठरवली महापालिकेची पूर्व\nNext article‘त्यांची’ लेव्हलच ती\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nनाशिक, दिंडोरी, धुळे मतदारासंघावर काँग्रेसचा दावा\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nनिरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम\nपुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा\nब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\n‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\nगोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले\nकुकडीचे आवर्तन श्रीगोंद्यात दहा दिवस लांबणीवर\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-243559.html", "date_download": "2018-11-17T03:14:55Z", "digest": "sha1:IW7CCGYOJUFH3K2Z3IUYHANLJFKPGT6O", "length": 12718, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर?", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nसदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर\n05 जानेवारी : सदाभाऊ खोत हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. कारण सदाभाऊंना मंत्रीपदं वाढवून देताना मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टींशी कसलीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे शेट्टी नाराज असल्याचं समजतंय. त्यावरून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातही बेबनाव असल्याचंही वृत्त आहे.\nपण हे वृत्त खोटं असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केला. खोत हे माझे 35 वर्षापासूनचे मित्र आहेत आणि त्यांना आगाऊ मंत्रीपदं मिळत असतील तर आम्हाला त्याचा अभिमान असल्याचं शेट्टी म्हणालेत. पण खोतांना मंत्रीपद वाढवून देताना मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी सल्लामसलत केलं होतं का ह्या प्रश्नाला मात्र शेट्टींनी बगल दिली.\nगेल्या काही दिवसांपासून शेट्टी आणि खोत यांच्यात मतभेद असल्याचं उघड झालंय. खोत हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ते लवकरच बाहेर पडतील अशी चर्चा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: raju shettysadabhau khotभाजपराजू शेट्टीसदाभाऊ खोत\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/ganesh-chaturthi-muhurat-118090800005_1.html", "date_download": "2018-11-17T02:52:27Z", "digest": "sha1:23S46BVY5RR5N3LLAMZAU65CWXRR4XFV", "length": 13265, "nlines": 159, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणेश चतुर्थी 2018 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगणेश चतुर्थी 2018 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त\n13 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणपतीचा जन्म मध्यकाळात झाला होता असे मानले आहेत त्याप्रमाणे या काळातच त्यांची स्थापना केली पाहिजे. या चतुर्थीला उत्तम संयोग आहे.\n13 सप्टेंबर गणेश चतुर्थी 2018 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त\n13 सप्टेंबर 2018, गुरुवार\nगणेश चतुर्थी पूजन शुभ मुहूर्त\nहा सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे.\nचतुर्थी तिथी आरंभ = 12 सप्टेंबर 2018, बुधवार 16:07 पासून\nचतुर्थी तिथी समाप्त = 13 सप्टेंबर 2018, गुरुवार 14:51 वाजता\nचंद्र दर्शन निषिद्ध काळ\n12 सप्टेंबर 2018, बुधवार = 16:07 ते 20:33 वाजेपर्यंत\n13 सप्टेंबर 2018, गुरुवार = 09:31 ते 21:12 वाजेपर्यंत\nअशी असावी गणपतीची मूर्ती\nशुभ आणि मंगलमयी असतात पंचमुखी गणेश\nपोळा : सर्जा-राजाचा सण\nश्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\nगणपतीची मूर्ती कशी असावी\nयावर अधिक वाचा :\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nप्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\n\"वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\n\"नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छ��नुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये...Read More\nआरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ...Read More\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ...Read More\n\"ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा....Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील...Read More\n\"आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय...Read More\n\"आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात...Read More\n\"दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल...Read More\n\"जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी...Read More\n\"व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2016/11/", "date_download": "2018-11-17T03:04:43Z", "digest": "sha1:RWCLDGD53EDZK7RWWMKITIXHDBBVFFYT", "length": 16779, "nlines": 349, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 11/01/2016 - 12/01/2016", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nनोटाबंदी एक नवी संधी ..\nमहाराष्ट्र टाईम्स २६ नोव्हेंबर २०१६: ‘पेटिएम करो’या टीव्हीवरील छोटश्या जाहिरातीचा खरा ‘अर्थ’ पाचशे-हजाराच्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना आता पर्यंत चांगलाच समजला असेल. ‘मोबाईल-वॉले��-सर्व्हिस’या बाजारपेठेत जगभर यश संपादन केलेली पेटीएम ही एक आघाडीची कंपनीची आहे. याची सुरवात कुणी व कशी केली हे मराठी तरुणांसाठी बघणं फार महत्वाच आहे म्हणून हा आजचा लेख.\nपेटीएम या स्टार्ट अपचे संस्थापक विजय शर्मा, मुळचे उत्तर प्रदेशातील अलिगढचे. शाळेतील ते एक हुशार विद्यार्थी. पुढे इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ते दिल्लीला आले. इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रे, नियतकालिके यांचे वाचन सुरु केले. महिना दहा हजार रुपयांची नोकरी सोडून आयटी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मोबाईलच्या माध्यमातून विविध प्रकारचे बिले भागवणे या त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेने बॅंकिंग क्षेत्राचे संपूर्ण चित्रच पालटून गेले.\nमहाराष्ट्र टाईम्स १२ नोव्हेंबर २०१६: रुपेश शेनॉय आणि विनायक पालनकर हे दोन तरुण २०११ मध्ये प्रथम एकमेकांना भेटले. शाळांसाठी इआरपी सोल्युशन तयार करणाऱ्या ‘वॅगसन्स’ या स्टार्ट अपसाठी ते हैद्राबादच्या शाळाशाळांमधून फिरले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की त्यांचे काम शिक्षणाच्या मुख्य समस्येला भिडणारे नाही. पुढे आयएसबीमध्ये एमबीए करणाऱ्या अभिषेकला विनायकने, तर २०१३च्या उत्तरार्धात अमेझॉनचा माजी कोड गुरु दीप शहा याला रूपेशने आपल्या मोहिमेत सामील करून घेतले. सुरुवातीला त्यांनी मार्केटमधील विविध खेळांचे विश्लेषण करायला सुरुवात केली. त्यांच्या मते आजची जगभरातील शिक्षणपध्दती अनेक प्रकारे विस्कळीत अशी आहे. त्यांच्या मते विषयाचा योग्य आशय कोणता, तो कसा मिळणार आणि त्याचा स्रोत काय याबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि पालक गोंधळलेले आहेत. फक्त परीक्षेच्या वेळीच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असल्याने त्यांच्या विषयातील कच्चेपणाची वेळीच दखल घेतली जात नाही. तसेच हल्ली पालकांकडे आपल्या पाल्यांसाठी पुरेसा वेळ नसतो.\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्स��्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nनोटाबंदी एक नवी संधी ..\nनोटाबंदी एक नवी संधी ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/braille-lipi-dnyaneshwari-published-by-uddhav-uddhav-thackeray/", "date_download": "2018-11-17T02:21:51Z", "digest": "sha1:O73PAEU5W2XJ5FNPIG2FPMKFS3JTFEJH", "length": 21960, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "ज्ञानेश्वरीने अंधांचे जीवनही उजळून निघेल, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’चे प्रकाशन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुंबई ‘अल कायदा’चे लक्ष्य गुप्तचर खात्याचा इशारा\nकोस्टल रोडसाठी पालिका ‘इन अॅक्शन’\nबेस्टचा 769.68 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभो��…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nज्ञानेश्वरीने अंधांचे जीवनही उजळून निघेल, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’चे प्रकाशन\nसर्वसामान्यांना जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते पाहण्याची दिव्यदृष्टी अंधांकडे असते. ज्ञानेश्वरी वाचल्याने सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश पडतोच; पण ही ज्ञानेश्वरी आता ब्रेल लिपीतूनही उपलब्ध झाल्याने अंधांचे जीवनही उजळून निघेल, अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’च्या प्रकाशनावेळी दिल्या.\nज्ञानेश्वरीचे ज्ञान अंध बांधवांना व्हावे यासाठी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे ब्रेल लिपीत रुपांतर करण्यात आले आहे. हा उपक्रम ‘दि ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनने हाती घेतला आहे. शिवसेनाभवनमध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ब्रेल लिपीतील ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा पार पडला. pic.twitter.com/2H9OgY9Edl\n‘दी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’ संस्थेच्या वतीने अंधांसाठी ब्रेल लिपीतील ‘ज्ञानेश्वरी’ प्रसिद्ध करण्यात आली. या ग्रंथाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे झाले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. अंध व्यक्तींसाठी ‘दी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’कडून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांबाबत उद्धव ठाकरे यांनी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांचे कौतुक केले. शिवसेना अंध व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. त्यांच्यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांत आम्ही सहकार्य करू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.\nयावेळी खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, माजी महापौर महादेव देवळे, दगडू सकपाळ, उपनेते रवींद्र मिर्लेकर, ब्लाइंड ऑर्गनायझेशनमधील महेंद्र मोरे, कल्पना पांडे, सेंट्रल रोटरी क्लबच्या नेहा निंबाळकर आदी उपस्थित होते.\nअंध विद्यार्थ्यांनी वाचला ज्ञानेश्वरीचा अध्याय\nब्रेल लिपीतील ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथामध्ये १२, १५, १६ आणि १८ वा हे चार अध्याय देण्यात आले आहेत. १८ व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सार ���ले असून प्रत्येक अंध विद्यार्थ्यापर्यंत ‘ज्ञानेश्वरी’ पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी सांगितले. यावेळी तिथे जमलेल्या अंध विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी देण्यात आली. ब्रेल लिपीतील ज्ञानेश्वरीवरून बोटे फिरवताना या विद्यार्थ्यांच्या मुखातून एक एक ओवी सहज बाहेर पडली.\nज्ञानेश्वरी बेल लिपीत आणणे हे मोठे काम\nआजच्या युगात डोळस व्यक्तींनाही अध्यात्माची नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. डोळस व्यक्ती समाजात अंधपणे वावरत आहेत; मात्र अंध व्यक्ती आज खर्‍या अर्थाने समाजात दिव्यदृष्टीने वावरत आहेत. त्यांच्याकडून समाजाने खूप काही शिकण्यासारखे आहे. या अंध व्यक्तींच्या आयुष्यात या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म पोहोचेल, अशी आशा राजीव खांडेकर यांनी व्यक्त केली. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भगवद्गीतेचे ज्ञान ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. हेच ज्ञान आता अंधांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य ‘दी ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन’च्या माध्यमातून केले जात असल्याचे गौरवोद्गार काढले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘त्या’ मुलीचा मृत्यू फुप्फुसांतर्गत रक्तस्रावामुळे\nपुढीलतीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेडमध्ये श्रावणसरींचे आगमन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुंबई ‘अल कायदा’चे लक्ष्य गुप्तचर खात्याचा इशारा\nकोस्टल रोडसाठी पालिका ‘इन अॅक्शन’\nबेस्टचा 769.68 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5371213378259184451", "date_download": "2018-11-17T03:01:27Z", "digest": "sha1:DX3BNHDN76OYA2X46434WY3WJMMJPPSP", "length": 3929, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nशिवसेनाप्रमुख या एकाच पदावर तब्बल ४५ वर्षं राहून शिवसेना या संघटनेचं नेतृत्व करणारे बाळासाहेब ठाकरे हे जगातील एकमेव लोकप्रिय राजकीय नेते होते. त्याचवेळी बाळासाहेब जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकारदेखील होते. त्यांच्यातील व्यंगचित्रकाराचे ...\nविशेष प्रतिनिधी ank 36 tribute अंक ३६ अंक ३७ अटलबिहारी वाजपेयी आदरांजली भाजप अंक ३९ Ank 32\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/palm-reading-about-fate-line-5941994.html", "date_download": "2018-11-17T02:41:13Z", "digest": "sha1:YDNYIRQM33OLNIV2AXP2ZPMTLLAR7VXC", "length": 9094, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Palm Reading About Fate Line | एखाद्या स्त्रीमुळे प्राप्त होते यश, जर हातावर जुळून आला असेल हा खास योग", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nएखाद्या स्त्रीमुळे प्राप्त होते यश, जर हातावर जुळून आला असेल हा खास योग\nआपल्या हातावर विविध प्रकारच्या रेषा असतात- उदा. आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, लग्न रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा,\nआपल्या हातावर विविध प्रकारच्या रेषा असतात- उदा. आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, लग्न रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इ. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार हातावर भाग्य रेषा सांगते की, व्यक्ती भाग्यशाली आहे की नाही. हस्तरेषा संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवावी, महिलांच्या डाव्या आणि पुरुषाच्या उजव्या हाताचे अध्ययन आवश्यक आहे.\nकुठे असते भाग्य रेषा\nभाग्य रेषा आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनी पर्वत (मधल्या बोटाखालील भाग शनी पर्वत असतो)पर्यंत जाते.\n> एखाद्या व्यक्तीच्या हातावर भाग्य रेषा मणिबंधापासून सुरु होऊन शनी पर्वतापर्यंत जात असेल आणि दोष रहित असल्यास, व्यक्ती भाग्यशाली राहतो. हे लोक जीवनात विशेष यश प्राप्त करतात.\n> हातामध्ये भाग्य रेषा आयुष्य रेषेपासून सुरु होत असल्यास व्यक्ती कुटुंबियांच्या मदतीशिवाय स्वतःच्या कष्टाने भरपूर धन प्राप्त करतो.\n> ज्या लोकांच्या हातावर भाग्य रेषा चंद्र क्षेत्रापासून सुरु झाले असेल ते लोक इतरांच्या मदत किंवा प्रोत्साहनाने यश प्राप्त करणारे असतात.\n> चंद्र पर्वतापासून निघून एखादी रेषा भाग्य रेषेसोबत चालत असेल तर अशा व्यक्तीचे लग्न अत्यंत धनी कुटुंबात होते. असा व्यक्ती एखाद्या स्त्रीच्या मदतीने यश प्राप्त करतो.\n> भाग्य रेषा रिंग फिंगरपर्यंत जात असल्यास हा अशुभ योग आहे. अशा व्यक्तीला स्वतःच्या चुकांमुळे नुकसान सहन करावे लागते.\n> भाग्य रेषेने हातावर एखाद्या ठिकाणी आयुष्य रेषेला कापले तर व्यक्तीला अपमान किंवा एखाद्या कलंकाला सामोरे जावे लागते.\n> भाग्य रेषा हाताच्या मुळापासून जेवढा दूरवरून सुरु होते, व्यक्तीचा भाग्योदय तेवढ्याच उशिराने होतो.\n> भाग्य रेषा तुटलेली किंवा इतर रेषांनी कापलेली असल्यास हा भाग्यहीनताचा संकेत आहे.\n> भाग्य रेषा हृदय रेषेवर थांबली असल्यास व्यक्तीला प्रेम संबंधामुळे अपयश प्राप्त करावे लागते, परंतु ही रेषा हृदय रेषेपासून गुरु पर्वतापर्यंत पोहोचल्यास व्यक्तीला प्रेम संबंधामध्ये यश प्राप्त होते.\nहाताच्या बोटांमध्ये अंतर असेल तर आहे अशुभ संकेत, बोटांमध्ये गॅप नसेल तर मिळू शकतात सुख-सुविधा\nहातावर अर्धा चंद्र तयार होत असलेले लोक इतरांपासून लपवतात स्वतःच्या भावना\nहाताचे 5 शुभ संकेत : एकही हातामध्ये असल्यास होऊ शकतो धनलाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/forbes-billionaires-2018-meet-the-richest-people-on-the-planet/", "date_download": "2018-11-17T02:37:36Z", "digest": "sha1:7TI3XJX53TW6BMIJKEE3ZDG7E22M4C6R", "length": 7489, "nlines": 108, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "2018 - फोर्ब्सची श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n2018 – फोर्ब्सची श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर\nटीम महाराष्ट्र देशा – बिझनेस मॅगझिन फोर्ब्सतर्फे 2018 च्या श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झाली आहे. यात पहिल्या स्थानावर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस (112 बिलियन डॉलर्स) आहेत.\nबिल गेट्स (90 बिलियन डॉलर) दुसऱ्या स्थानावर, वॉरेन बफेट (87 बिलियन डॉलर) तिसऱ्या स्थानावर तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (72 बिलियन डॉलर) 5 व्या स्थानावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (40 बिलियन डॉलर) यांना 19 वे स्थान मिळाले आहे.\nअरबपति संपत्ति 2018 रैंक 2017 रैंक वैल्थ फर्क\nजेफ बेजोस 112 अरब डॉलर 1 3 +39.2 अरब डॉलर\nबिल गेट्स 91.2 अरब डॉलर 2 1 +5.2 अरब डॉलर\nवॉरेन बफे 87.7 अरब डॉलर 3 2 +12.1 अरब डॉलर\nबर्नार्ड अर्नाल्ट 75 अरब डॉलर 4 8 +11.1 अरब डॉलर\nमार्क जुकरबर्ग 72 अरब डॉलर 5 5 +15 अरब डॉलर\nअरबपति संपत्ति 2018 रैंक 2017 रैंक वैल्थ फर्क\nमुकेश अंबानी 40.1 अरब डॉलर 19 33 +16.9 अरब डॉलर\nअजीम प्रेमजी 18.8 अरब डॉलर 58 72 +6.6 अरब डॉलर\nलक्ष्मी निवास मित्तल 18.5 अरब डॉलर 62 56 +2.1 अरब डॉलर\nशिव नडार 14.6 अरब डॉलर 98 102 + 1 अरब डॉलर\nदिलीप सांघवी 12.8 अरब डॉलर 115 84 – 1.2 अरब डॉलर\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/couple-garden-in-pune-demand-from-right-to-love-valentine-day-1631168/", "date_download": "2018-11-17T02:48:05Z", "digest": "sha1:5FMGGDDKFCVDNQASDNNAYQLDJV6I4NIM", "length": 11494, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Couple garden in pune demand from right to love valentine day | पुण्यात ‘कपल गार्डन’च्या मागणीला जोर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपुण्यात ‘कपल गार्डन’च्या मागणीला जोर\nपुण्यात ‘कपल गार्डन’च्या मागणीला जोर\n'राईट टू लव्ह' संघटनेची मागणी\nपुणे हे शिक्षणाचे तसेच आयटीचेही हब असल्याने या ठिकाणी तरुणांची संख्या मोठी आहे. पुण्याचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने पुणे शहराच्या हद्दीत सध्या ११० हून अधिक गार्डन आहेत. यामध्ये कपल गार्डनही असावे अशी मागणी पुण्यातील ‘राईट टू लव्ह’ संघटनेने केली आहे. प्रेम करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे, त्याला तो मिळायलाच हवा यासाठी संघटना काम करते. संघटनेच्या वर्धापनदिनाच्या तसेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ही मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.\nबदलत्या युगात तरुण-तरुणी बिनधास्तपणे प्रेम करतात. मात्र संस्कृतीच्या नावाखाली अनेक व्यक्ती आणि संघटनांकडून या गोष्टीला विरोध होताना दिसतो. त्यामुळे प्रेमाचा आणि ते करणाऱ्याचा सन्मान व्हायला हवा. शहरात सर्वच प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. मात्र याठिकाणी प्रेम करणाऱ्यांसाठी सुरक्षित ठिकाणे नाहीत. यामुळे ही जोडपी शहराच्या ठिकठिकाणी बसलेली दिसतात. पण त्याबाबतही संस्कृती रक्षकांकडून विरोध होताना दिसतो. परंतु प्रेम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तो व्यक्त करण्यासाठी विशिष्ट ठिकाणाची आवश्��कता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.\nयाबाबतचे पत्र संघटनेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले असून येत्या काळात असे गार्डन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्कृती रक्षक आणि पोलिसांकडून प्रेमीयुगुलांवर करण्यात येणाऱी कारवाई हा अन्याय आहे. तो अन्याय दूर करण्याची जबाबदारी पालिकेने घ्यावी असेही आवाहन संघटनेने पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात केले आहे. प्रेमाची संस्कृती जपण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/beed/", "date_download": "2018-11-17T03:07:15Z", "digest": "sha1:BHTE55VE3GJAA6SF2QCAAR5HD2UMEHOE", "length": 13668, "nlines": 138, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बीड – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ November 16, 2018 ] कोकणचा मेवा – करवंदे\tओळख महाराष्ट्राची\n[ November 15, 2018 ] कोकणचा मेवा – कोकम\tओळख महाराष्ट्राची\n[ November 14, 2018 ] कोकणचा मेवा – आंबा\tओळख महाराष्ट्राची\n[ November 13, 2018 ] कोकणचा मेवा – काजू\tओळख महाराष्ट्राची\nराक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी […]\nमाजलगाव हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शहर असून ते बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरापासून जवळच मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ या शहरातून जातो हे औद्योगिक शहर म्हणूनही प्रसिध्द आहे […]\nबीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी वाहते. या नदीच्या पूर्व काठावर असलेले कंकालेश्वर मंदिर प्रेक्षणीय असून, मुर्तूजाशाह निजामाच्या काळात बांधलेली खजाना बावडीही प्रसिध्द आहे. हे बहुभाषिक सहर असून येथे मराठीव्यतिरिक्त उर्दू, […]\nभारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. तसेच या परिसराशी जोडले गेलेले रामायणातील संदर्भ, अंबेजोगाई येथील श्री योगेश्र्वरी देवीचे स्थान यामुळे बीड जिल्हा संपूर्ण भारतात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. […]\nजिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते.तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे.बाजरी,गहू,तूर,मूग, उडीद,तीळ,जवळ,मसुर,सोयाबीन,मिरची, ऊस, कांदा, तेलबीया व इतर भाजीपाला पिकांचा […]\nबीड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे\nप्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे गोपिनाथ मुंडे यांचं जन्मगाव आणि मतदारसंघ म्हणून बीड जिल्हा हा देशात प्रसिद्ध आहे. Everything else changes click over there contextually depending upon the […]\nबीड जिल्ह्यातील बालाघाटच्या रांगांत लमाण या जमातीचे लोक आढळतात. मराठी व्यतिरीक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील जिल्ह्यात बोलल्या जातात. what are 3 tips that help right a essay\nबीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती\nबीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ […]\n१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते ��वळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला. बीड जिल्ह्यात अनेक प्रसिध्द मंदिरे आहेत.अंबेजोगाई हे श्री योगेश्र्वरी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे,आणि येथे […]\nबीड जिल्ह्यातील दळणवळण सोयी\nजालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत. जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी- परळी-वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला होता. Fast alle wissenschaftliche arbeit kinder […]\nक्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nवर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात ...\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nपाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\nआचार्य प्रल्हाद केशव अत्रे\nसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5587429381291135211&title=Inauguration%20of%20Water%20Project%20in%20Shahapur&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T03:23:50Z", "digest": "sha1:2XBRGWD2R72JE6GOMXDKTINCBFH7EGV5", "length": 8977, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा’तर्फे ठाण्यात दुसऱ्या जल प्रकल्पाचे उद्घाटन", "raw_content": "\n‘महिंद्रा’तर्फे ठाण्यात दुसऱ्या जल प्रकल्पाचे उद्घाटन\nमुंबई : महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून शहापूरनजीकच्या टेंभा गावातील जांभूळपाडा येथे दुसरा जल प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nशहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून, या तालुक्यात उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असते. ही स्थिती बदलण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्सने टेंभा दत्तक घेतले आहे. या गावात ‘महिंद्रा’मार्फत पायाभूत सुविधा विकास, शिक्षण, आरोग्य व व्यावसायिक मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले जातात.\nया वर्षी सुरुवातीला कंपनीने पाणीपुरवठा व्यवस्था स्थानिक पंचायतीच्या ताब्यात दिली. या उपक्रमाचा लाभ ७५ कुटुंबांना झाला असून, त्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. ठाकूरपाडा जल प्रकल्पाचा विस्तार म्हणून आता जांभुळपाड्याला पाइपद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.\nयाबाबत बोलताना महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी म्हणाले, ‘महिंद्रा लॉजिस्टिक्समध्ये, चांगले काम करण्यावर कटाक्षाने भर देतो. हा प्रकल्प म्हणजे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. आम्ही मानवतावादी, पर्यावरणविषयक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे गावकऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न करत आहोत.’\nटेंभा गावच्या सरपंच रेशम आंबळे म्हणाल्या, ‘आमच्या गावातील सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्हाला मदत करत असल्याबद्दल आम्ही महिंद्रा लॉजिस्टिक्सचे ऋणी आहोत. आम्हाला पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटर जावे लागत होते. या जल प्रकल्पामुळे आम्हाला निश्चित फायदा होईल. आगामी वर्षांतही आम्हाला असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.’\nTags: मुंबईठाणेमहिंद्राशहापूरएमएलएलमहिंद्रा लॉजिस्टिक्सपाणीरेशम आंबळेपिरोजशा सरकारीLMLThaneShahapurMumbaiWaterMahindraJambhulpadaResham AmblePirojasha SarkariMahindra Logisticsप्रेस रिलीज\n‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’च्या उत्पन्नात वाढ ‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची हजेरी महिंद्रा लॉजिस्टिक्सने आणले टेंभा गावात पाणी ‘लॉरिअल’��ी ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’शी भागीदारी ‘महिंद्रा’ करणार चालकांना प्रशिक्षित\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-17T02:42:00Z", "digest": "sha1:UOYEIU5UDTGO3LH7Z6QBHGQ2CLSELQRO", "length": 8168, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तिकोणागडावर गणेशोत्सवाचा घंटानाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकामशेत – गडकिल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे, याकरिता एक प्रयत्न म्हणून किल्ले तिकोणागडावर यंदापासून गणेशोत्सवाची सुरवात करण्यात आली आहे. गुरुवारी गडावर गणेशाचे पारंपरिक पद्धतीने आगमन झाले.\nया उत्सवाकरिता कामशेत येथील चंद्रकांत लोळे यांचेकडून पर्यावरण पूरक शाडूची गणेश मूर्ती घेण्यात आली. त्यानंतर मावळ परिसरातील शिवभक्‍त गड पायथ्याशी एकत्र आले. गणेशाच्या स्वागताकरिता मावळे, अब्दागिरी, भगवा झेंडा तयार होते. टाळ-मृदुंगाच्या निनादामध्ये भक्‍तीमय वातावरणात श्री गणेशाचे गडाकडे प्रस्थान झाले.\nगणेशजी, देवडी गुहा, वेताळाचा माळ, चपेटदान मारूती राय मार्गाने गडमथ्यावरील तळजाई माता लेणीजवळ गणपती बाप्पा पोहचले. त्यांच्या स्वागताकरिता मांडव घालून रांगोळी काढण्यात आली होती. आकर्षक आरास करून मधुर आवाजात गणेशाची गाणी वाजविण्यात आली होती. त्यानंतर गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना गडावर श्री गणेश विराजमान झालेले आश्‍चर्य वाटले.\nत्यानंतर गडमाथ्यावरील वितंडेश्‍वराच्या मंदिरात पूजा करण्यात आली. श्री गणेश मूर्तीजवळ काही मावळे मुक्‍कामी थांबले बाकी गड-उतार झाले. किल्ले तिकोणागडावर गणेशोत्सवानिमित्त रविवारी (दि. 16) डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांचे “किल्ले तिक���णागड समग्र इतिहास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजता ह.भ.प.अशोक महाराज आडकर यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवभक्‍तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nया वेळी मनोहर सुतार, संतोष गोलांडे, गुरूदास मोहळ, माऊली मोहळ, अक्षय औताडे, किरण चिमटे, डॉ. सुधीर ढोरे, सागर वाळुंज, प्रफुल्ल बावीस्कर व शिवभक्‍त उपस्थित होते\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशितळानगर येथील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगीत\nNext articleभाजे लेणी परिसरात कार्ला पर्यटक विकास मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathisangit.blogspot.com/", "date_download": "2018-11-17T03:10:30Z", "digest": "sha1:O53S2MJNO3ILZD4HND66IMC3Z2OUB3HV", "length": 3522, "nlines": 80, "source_domain": "marathisangit.blogspot.com", "title": "MARATHI SANGIT", "raw_content": "\nहळद पिवळी ,पोर कवळी ,जपुन लावा गाली\nसावळ्याच्या ,चाहुलीनं ,पार ढवळी झाली.\nगजर झाला दारी , साजनाची स्वारी .\nसाजनाची स्वारी आली लाज गाली आली\nजपुन होतं ठिवलं मन ह्ये कधीच न्हाइ झुरलं\nउधळलं गं समदं बाई हातात न्हाइ उरलं\nजीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं\nकिती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं\nआत्ताच बया का बावरलं\nखरचं बया का घाबरलं\nसाद तू घातली, रान पेटून आली\nकावरी बावरी, लाज दाटून आली\nपाहिलं गुमान बाई, घेतलं दमान बाई\nनजरला नजरच, नजरन कळलं\nआताच बया का बावरलं\nखरच बया का घाबरलं\nमन झालं धुंद, बाजिंद, ललकारी गं\nपिरतीचा गंध, आनंद, नवलाई गं\nलागली ओढ, मन हे लई द्वाड\nसतवून झालं, समदच ग्वाड\nलागलं सजनीला, सजनाच याड\nझालीया, भूल ही, उमजली या मनाला\nपरतूनी, घाव हा, लागला र जीवाला\nडोळ झाकलेल बाई, रेघ आखलेल बाई\nहरलया पीरमाला, पीरमानं जिकल\nझगडूनी मन माझं अदबीनं झुकल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-118091200013_1.html", "date_download": "2018-11-17T02:17:01Z", "digest": "sha1:ICK3POWN7AEBKRE4KMUJEC6NWMB24RGH", "length": 17722, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल 13.09.2018 | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : संबंध विशेषरीत्या व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. विशेषरीत्या आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी. हा वेळ या विषयांवर जास्त ताण पाडण्याची नाही.\nवृषभ : आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील.\nमिथुन : कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात. थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा.\nकर्क : आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकते. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बुद्धी संबंधी कार्य संभवतात.\nसिंह : आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कायर्ािन्वत करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल.\nकन्या : जास्त कार्यभार आपल्या मानसिक व्यग्रतेचे आणि ताणाचे कारण बनू शकते. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर वाद करणे टाळा.\nतूळ : पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील.\nवृश्चिक : इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतीम आहे. मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आकस्मिक संधी मिळेल.\nधनू : जर आपण गंभीरपणे विचार केलात तर आपण एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या जोडीदाराबरोबर आपण उत्तम वेळ व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष आकर्षित करतील.\nमकर : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील.\nकुंभ : आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. चाकरमान्यांना लाभ मिळेल.\nमीन : आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल तरी काही आर्थिक मुद्द्यांबद्दल किंवा इतर लोकांबरोबर आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल काही वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल.\nयावर अधिक वाचा :\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळ�� नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://subhashsnaik.com/2018/08/", "date_download": "2018-11-17T02:37:23Z", "digest": "sha1:T36VIBWIGZXUYST5HDKLBU7EDL2BIWVG", "length": 4976, "nlines": 39, "source_domain": "subhashsnaik.com", "title": "August 2018 – Subhash and Snehalata Naik", "raw_content": "\nपहिले पान – HOME\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\n(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ ) आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा” अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता बदललो परी नंतर, नाहीं […]\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा २० ऑगस्ट २०१८ च्या ‘लोकसत्ता ( पुणें आवृत्ती)मधील बातमीद्वारें सई परांजपे यांचें भाषेबद्दलचें मत वाचलें ; तसेंच २१ऑगस्टच्या लोकसत्तातील ‘लोकमानस’मध्ये या विषयावरील विनित मासावकर व श्रीनिवास जोशी यांची मतेंही वाचनांत […]\nमाझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक\n(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>\n(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज\n(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा\nआम्ही स्वतंत्र आहो (काव्य)\nभाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4868220997413431882&title=Programe%20in%20Navnirman%20College&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T03:01:15Z", "digest": "sha1:SQ7MIX6NG4RNDMNCERW3GDJ7NVC7TLDL", "length": 9203, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरी पोलिसांतर्फे नवनिर्माण महाविद्यालयात कार्यक्रम", "raw_content": "\nरत्नागिरी पोलिसांतर्फे नवनिर्माण महाविद्यालयात कार्यक्रम\nरत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी येथील नवनिर्माण महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन केले होते; तसेच ‘शहीद पोलिसांचे व्यर्थ न जावो बलिदान’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.\nलडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित अशा हॉट स्प्रिंग या ठिकाणी २१ ऑक्टोबर १९५९ रोजी गस्त घालीत असलेल्या जवानांवर चीनी सैन्याने हल्ला केला. त्यामध्ये अनेक जवान शाहीद झाले. या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून दर वर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.\nया वर्षी शासनाकडून पोलीस हुतात्मा दिनानिमित्त जनमानसात त्यांच्या शौ���्याची व बलिदानाची स्मृती जागृत राहावी व पोलीस विभागाबाबत आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने २१ ऑक्टोबरला हुतात्मा दिनापूर्वी व्याख्यान, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.\nया अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस ठाणे व जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १६ ऑक्टोबरला नवनिर्माण महाविद्यालयात व्याख्यान आणि निबंध स्पर्धा झाली. यात प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.\nया वेळी हुतात्मा दिन या विषयावर पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, नवनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार शिंदे, रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम निर्देशक सुहास विद्वांस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\nया वेळी पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस आयुब खान यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रत्येक संधीचे सोने करण्याचा जिद्दीने प्रयत्न करा’ सेरेब्रल पाल्सीबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन ‘पालकांनी मुलांना अपेक्षापूर्तीचे साधन समजू नये’ ‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2009/12/", "date_download": "2018-11-17T02:30:53Z", "digest": "sha1:RW6G6Z6VDOAHE4Q5NRVSWGL7WQUOKL7Y", "length": 15945, "nlines": 349, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 12/01/2009 - 01/01/2010", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nज्ञानी, प्रतिभासंपन्न आणि अनुभ���ी अशा अनेक दिग्गजांना महाराष्ट्राने जन्म दिला महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध क्षेत्रातील अशा उत्तुंग व्यक्तींनी त्यांच्या जवळ असलेल्या ज्ञान आणि अनुभवांच्या झऱ्यांचे अमृतकुंभ तयार करावेत अशी विनंती आणि प्रेमाचा आग्रह करण्यासाठी हा लेखप्रपंच महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध क्षेत्रातील अशा उत्तुंग व्यक्तींनी त्यांच्या जवळ असलेल्या ज्ञान आणि अनुभवांच्या झऱ्यांचे अमृतकुंभ तयार करावेत अशी विनंती आणि प्रेमाचा आग्रह करण्यासाठी हा लेखप्रपंच आपल्या प्रतिभा आणि कर्तृत्वाला व्यावसायिक संस्थात्मक रूप दिलं तर त्याचा लाभ मराठी तरुणांना मिळेल व या प्रतिभावंतांनाही आपल्या प्रतिभा आणि कर्तृत्वाला व्यावसायिक संस्थात्मक रूप दिलं तर त्याचा लाभ मराठी तरुणांना मिळेल व या प्रतिभावंतांनाही या निमित्ताने एक नव्याने उपक्रम सुरू करण्याचा आनंद आणि समाजाच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याची संधी त्यांना लाभू शकते\nLabels: Articles, मराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे - नितीन पोतदार\nएकेकाळी बहुतांश उद्योगात महाराष्ट्र हे देशातील आघाडीवरील राज्य होते. आज निदान एका तरी क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर अत्युच्च स्थान महाराष्ट्राने मिळविले पाहिजे. आय.टी. आणि ऑटो या दोन क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळविण्याची संधी जरी हैदराबाद आणि चेन्नईने घेतली, तरी शिक्षणाच्या क्षेत्रात भविष्यकाळात येणारी संधी महाराष्ट्राने सोडता कामा नये, असे प्रतिपादन ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र (ऐम)’ या उद्योजकांच्या नव्या संघटनेच्या दिनांक ५ डिसॆंम्बर ०९ रोजी उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रसिद्ध कॉर्पोरेट विधिज्ज्ञ नितीन पोतदार यांनी केले.\nLabels: Report, महाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी मा���्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्यु...\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्यु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/610102", "date_download": "2018-11-17T02:58:39Z", "digest": "sha1:SEVE7SDLU5A5M5MMQNEW4OT2N6VEDJG2", "length": 19112, "nlines": 63, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य दिव्यत्वाची जेथे प्रचिती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य दिव्यत्वाची जेथे प्रचिती\nराशिभविष्य दिव्यत्वाची जेथे प्रचिती\nदिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे परमेश्वरी वास\nबुध. दि. 15 ते 21 ऑगस्ट 2018\nहल्ली लोक नको त्या चमत्कार करणाऱयाला नमस्कार करतात. एखाद्याला खेळातला देव बनवितात. पण खरोखर जो समाजाच्या उपयोगी पडतो. माणुसकी जेथे असेल त्यांना मात्र कुणीच किंमत देत नाहीत. जगाच्या कल्याणासाठी झटणाऱया अनेक व्यक्ती या जगात आहेत. वास्तविक अशा लोकांचा सत्कार व्हायला हवा. पण जनता अथवा सरकार कुणाकडूनही त्याची दाद घेतली जात नाही. मुंबईत परळ येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलसमोर एक तरुण रोज येणाऱया रुग्णांना पहायचा. या रुग्णांकडे पैसे नसत. खायला अन्नपाणी नसे. कुणाला भेटावे ते कळत नसे. त्या तरुणाने आपले चांगले चाललेले हॉटेल भाडय़ाने दिले व त्यातून आलेल्या पैशातून त्या रुग्णांसाठी हॉस्पिटलसमोर एका चाळीत रस्त्यावर अन्नछत्र सुरू केले. दोन तीन डॉक्टरांची नेमणूक केली. गरजुंना मोफत औषधही देणे सुरू केले व त्या रुग्णांचे आशीर्वाद घेतले आज त्याचा वटवृक्ष झाला. गेली 29 वर्षे त्याचा हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत 10 ते 12 लाख लोकांना त्यांनी अन्नछत्रातून गोरगरीबांना आधार दिला. पण सरकार अथवा जनता कुणालाही याचे सोयरसुतक नाही. अथवा त्यांचा सत्कार करावा, असेही कुणाला वाटले नाही. नुकत्याच 2016 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडू तरुणीने सुवर्ण पदक जिंकल्यामुळे तिच्यावर अभिनंदन व बक्षिसांची कोटय़वधी डॉलर्सची खैरात झाली पण तिने ते नम्रपणे नाकारले, आपल्या गावात वीज नाही, मुलांना शिक्षण घेणे जमत नाही, हॉस्पिटले नाहीत, त्यासाठी ती रक्कम खर्चकरावी असे तिने सांगितले. देशासाठी खेळून आपण सुवर्णपदक जिंकलेले आहे. त्यामुळे मिळणारे मानधन व बक्षिसावर आपल्या राष्ट्राचाच हक्क आहे असे तिने सांगितले. तिच्या या वागण्याने सारे जग नतमस्तक झाले. आतापर्यंत आपल्या देशातल्या एका तर राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूने अथवा टॉपवरील चित्रपट अभिनेत्याने मनाचा इतका मोठेपणा दाखविला आहे. काय आपल्या देशात क्रिकेटवीराला देवत्व बहाल केले जाते. एखाद्या अभिनेत्याच्या आरोग्यासाठी देशभर प्रार्थना केल्या जातात. त्यांना सरकारतर्फे सर्व सुखसोयी व सवलती दिल्या जातात, पण या लोकांनी देशासाठी काय केले हा संशोधनाचा विषय आहे. शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यानी एका क्रिकेटवीराला चांगलेच सुनावले होते. तू देशासाठी खेळत नाहीस तर फक्त पैशासाठी खेळतोस, असे त्याला स्पष्टपणे सुनावले होते, असे म्हणतात. वास्तविक जे खरोखर समाजाला उपयोगी पडतात. त्यांच्यासाठी राबतात, जीवाला जीव देतात, त्यांचा खऱया अर्थाने सत्कार व्हायला हवा. पण तसे होत नाही. लोक नको त्या माणसाला डोक्मयावर घेतात. वास्तविक आज समाजाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. जन्मकुंडलीत पूर्वजन्माचे पापपुण्य म्हणून एक प्रकार असतो. ज्याची पुण्याई शिल्लक असते त्याच व्यक्तीच्या हातून लोकांचे व पर्यायाने देशाचे कल्याण होते व अशी माणसं क्वचितच जन्माला येतात. अशा दिव्य व्यक्ती असतील तर त्यांच्यासमोर नतमस्त व्हा असे सांगावे लागत नाही व अशाच लोकांच्या ठिकाणी खरे देवत्व असते. आज जरी समाजाने अथवा सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तरी त्यांनी केलेल्या या पुण्याईमुळे त्याची पुढील पिढी नक्कीच राजऐश्वर्यात लोळेल यात शंका नाही. कारण पाप असो वा पुण्य त्याचे फळ आज ना उद्या मिळणारच हा निसर्गाचा नियम आहे.\nसरकारी कामातील अडथळे दूर होतील. मान सन्मान प्रति÷ा वाढेल. संततीविषयक सर्व इच्छा पूर्ण होतील. हर्षलचा प्रभाव असल्याने सर्व बाबतीत सावध राहूनच कामे करावी लागतील. महत्त्वाच्या गुप्त गोष्टींची वाच्यता करू नका. अन्यथा शत्रू त्याचा गैरफायदा घेण्याची शक्मयता आहे. पै-पाहुण्यांसाठी खर्च करावा लागेल.\nवाहन दुरुस्ती, घराची डागडुजी, यासाठी खर्च होईल. अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता. संततीच्या बाबतीत अविस्मरणीय घटना. विवाह व नोकरी व्यवसायात चांगले यश. काही नको त्या प्रकरणामुळे घरमालक व भाडेकरू संबंध बिघडतील. त्यासाठी पूर्ण माहिती काढल्याशिवाय कुणालाही जागा देऊ नका.\nभाग्योदय भरभराटीच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. अनेक इच्छा पूर्ण हो���ील. आयुष्याला उत्कर्षाची झालर लागेल. आगामी पंधरवडय़ात महत्त्वाची घटना घडण्याचे योग. अचानक बदली, नोकरीत स्थलांतर अथवा जादा जबाबदारी पडेल, पण ती पुढील भवितव्याबाबतीत शुभ ठरणार आहे.\nकर्माच्या अथवा पूर्व पुण्याईमुळे आयुष्यात कधीही पाहिला नसाल अथवा अनुभवला नसाल असे मोठे यश किंवा ऐश्वर्य लाभेल. पण मूळ कुंडलीची बैठकदेखील तशी प्रभावी असणे गरजेचे आहे. नोकरी व्यवसायात अतिशय चांगले व लाभदायक वातावरण वरि÷ खूष राहतील. पदोन्नमी मिळण्याची शक्मयता.\nमानसिक स्थिती आनंदी व उत्साही राहील. त्यामुळे अत्यंत अवघड कामातदेखील सहज यश मिळवाल. अष्टम हर्षलमुळे अपघात, आजार, गैरसमज, शस्त्रक्रिया, शत्रुत्व यांची शक्मयता राहील. समुद्रस्नान अथवा समुद्राशी दंगामस्ती अंगलट येण्याची शक्मयता. कुणाच्याही खासगी जीवनात डोकावू नका. निष्कारण मनस्ताप होईल.\nचतुर्थातील शनिमुळे कोणतेही धाडस करताना 10 वेळा विचार करा. थट्टामस्करी अंगलट येवू शकते. काही अनिवार्य प्रसंग घडून झटपट विवाहाचे योग. आर्थिक दृष्टय़ा अति चांगले योग. प्रेमप्रकरणात फसगत. तसेच काही अघोरी प्रयोगांचीही शक्मयता राहील. सावध राहणे योग्य ठरेल.\nअति विचार व कामाचा अति ताण, आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरेल. एखादी न सुटणारी समस्या सुटेल. आर्थिक व्यवहारात मोठे यश. घरादारासंदर्भातील कामे होऊ लागतील. नोकरी व्यवसायाच्या बाबतीत नव्या संधी. रवी,मंगळ, केतुचा षडाष्टक योग, दुर्घटना, आजार, अपघात, वाढते खर्च व गैरसमज या दृष्टीने त्रासदायक.\nरवि, मंगळाचा त्रिकोण योग काही बाबतीत अतिशय चांगली फळे देईल. काही अविस्मरणीय व भाग्यवर्धक अनुभव येऊ शकतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. मोठमोठे समारंभ, मेळावे, प्रवास व बेडका वगैरे ठिकाणी किमती वस्तू हरवण्याची शक्मयता. सर्व दृष्टीने जपावे लागेल. धनलाभ व महत्त्वाच्या व्यवहाराने सप्तहाची सुरुवात होईल.\nगडबड व घाईत असताना अचानक पाहुणे मंडळी येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्मयता. खर्च वाढतील. नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी स्वीकारून काही जणांना खूष ठेवावे लागेल. त्यामुळे मनस्वास्थ्य ठीक रहणार नाही. सामाजिक प्रति÷ा व आरोग्याची काळजी घ्यावी.\nकामाच्या घाईगडबडीत कोणतेही महत्त्वाचे काम करू नका. प्रवासात धोका अथवा वाहन बिघडणे असे अनुभव येतील. मुलाबाळांच्या बाबतीत काही इच्छा पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. गुप्त शत्रुच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. वैवाहिक जीवनात, किरकोळ मतभेदाला गंभीर वळण लागेल. सर्व तऱहेने सांभाळावे. ऐनवेळी झालेल्या घोटाळय़ांमुळे सरकारी कामे खोळंबतील.\nप्रेमप्रकरणे व मोबाईलवरील संदेशापासून जपा. सरकारी कामे होऊ लागतील. राशिस्वामी रवि बलवान आहे न होणारी कामेसुद्धा होतील. काही व्यक्तींच्याकडून वास्तूसंदर्भात फसवणूक. त्यामुळे आर्थिक नुकसान. नको त्या व्यक्तीमुळे मनस्ताप. संततीविषय बाबींसाठी वेळ काढावा लागेल.\nइतरांची जबाबदारी स्वीकारल्याने कामात विलंबाने यश. भागीदारी व्यवसायात निर्णायक प्रसंग. ऐनवेळी येणाऱया पाहुणे अथवा पत्रांमुळे महत्त्वाच्या कामासाठी स्वत:च धावपळ करावी लागेल.आर्थिक व्यवहारात चांगले यश. आरोग्याच्या तक्रारी, तसेच शत्रूपीडा यापासून जपावे. वैवाहिक जीवनात अपेक्षित शुभ घटना. खर्चाच्याबाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 16 मे 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 6 नोव्हेंबर 2018\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1304.html", "date_download": "2018-11-17T02:59:11Z", "digest": "sha1:W73L2LCAEBMLLDD6LFSUKS5SPXMADZIV", "length": 7218, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "द्वारकामाईत साईबाबांचा चमत्कार की साक्षात्कार ? - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Saibaba Shirdi द्वारकामाईत साईबाबांचा चमत्कार की साक्षात्कार \nद्वारकामाईत साईबाबांचा चमत्कार की साक्षात्कार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य नित्य घ्या प्रचिती आनुभवे नित्य घ्या प्रचिती आनुभवे'' या साईबाबांच्या वचनाचा साईभक्तांना प्रत्यक्षात पुन्हा एकदा अनुभव आला आहे. बुधवारी (दि. ११ जुलै) मध्यरात्री द्वारकामाईत साईंची प्रतिमा प्रकटल्याने भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. साईबाबांचा हा चमत्कार की साक्षात्कार याबाबत साईभक्त व नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.\nसमाधी घेतल्यानंतर शंभर वर्षानंतरही साईबाबांचं अस्तित्व व प्रचिती कायम आहे. फक्त 'श्रद्धा व सबुरी' या बाबांच्या शिकवणुकीवर विश्वास हवा. असे यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविले. साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचं वास्तव्य द्वारकामाई मशिदीत घडलं. त्यांनी अखेरचा श्वासही येथेच घेतला. त्यामुळे सर्व भक्तांच्या दृष्टीने द्वारकामाईला अनन्य साधारण महत्त्व आहे.\nयाच द्वारकामाईत बाबांनी पाण्यावर दिवे लावून आपला चमत्कार घडविला होता. बुधवारी शेजारतीनंतर रात्री द्वारकामाईत जिथे बाबा सतत बसायचे त्या भिंतीवर अचानक साईबाबांचा चेहरा असलेली प्रतिमा दिसली. साईंच्या या प्रतिमेचे दर्शन बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० पर्यंत असे तासभर घडले. सोशल मिडियावर याचे छायाचित्र व माहिती प्रसारित झाल्याने गर्दीत मोठी भर पडली.\nअलोट गर्दी द्वारकामाईत झाल्याने भक्तांना आवरणे सुरक्षा विभागाच्या आटोक्याबाहेर गेले. अनेकांनी मोबाइलमध्ये फोटो व शुटिंग काढण्यासाठी मोठी धावपळ केली. साईनामाच्या जयघोषाने द्वारकामाई दुमदुमून गेली होती.. सन २०१७-१८ साई समाधी शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. शताब्दीनिमित्त साईबाबा संस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nशताब्दीचे शेवटचे १०० दिवस शिल्लक असताना बाबांनी साक्षात भक्तांना पुन्हा आपले दर्शन देत आजही माझे अस्तित्व व प्रचिती कायम असल्याचा साक्षात्कार घडविला आहे. 'नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य नित्य घ्या प्रचिती आनुभवे'' या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव भक्तांना आला आहे. गुरुवारी सकाळीही द्वारकामाईत नेहमीपेक्षा अधिक मोठ्या रांगा लागल्या होत्या.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nद्वारकामाईत साईबाबांचा चमत्कार की साक्षात्कार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी क���्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-latest-news-satana-bhaur-st-bus-thiyya-andolan-student-bus-does-not-stop/", "date_download": "2018-11-17T02:22:40Z", "digest": "sha1:TRLK5LE63QORI74E4DWVCLZ6JT4GMGEL", "length": 10426, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "थांबा असूनही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा बसच्या टपावर 'ठिय्या' | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nथांबा असूनही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा बसच्या टपावर ‘ठिय्या’\nभऊर (वार्ताहर): सटाणा आगाराची गिरणारे -देवळा बस पिंपळगाव (वा.) येथे थांबत नसल्याने आज संतप्त विद्यार्थ्यांनी तळवाडे नाशिक बसच्या टपावर बसून देवळा नियंत्रणकक्षासमोर ठिय्या आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली होती.\nया बाबत सविस्तर वृत्त असे की, देवळा येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पूर्व भागातील गिरणारे, कुंभार्डे, सांगवी, चिंचवे, उमराणे, खारीपाडा, दहिवड, मेशी, खडकतळे, पिंपळगाव, खुंटेवाडी व वाखारवाडी या गावातील शेकडो विद्यार्थी नियमित जा ये करतात मात्र सकाळी ६:४५ वा. पिंपळगाव येथे येणारी गिरणारे देवळा ही बस जागा नसल्याचे कारण देऊन विना थांबा निघून जाते.\nत्यानंतर ७:१५ वाजेची तळवाडे नाशिक बस ही देखील निंबोळा, महालपाटणे, रणादेवपाडा येथूनच पूर्ण भरून येत असल्याने पिंपळगाव, खुंटेवाडी येथील ७० ते ८० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आज अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी बस अडवली व बसच्या टपावर चढून देवळा येथे घेऊन जाण्याचा आग्रह धरला यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांना देवळा येथे नेले. तेव्हा ७० ते ८० विद्यार्थ्यांनी देवळा बसस्थानकात नियंत्रण कक्षासमोर ठिय्या मांडून जादा बसची मागणी केली.\nगेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबत अनेक वेळा तक्रार केली मात्र दखल घेतली जात नाही. दोन दिवसात विद्यार्थ्यांना जादा बस उपलब्ध करून दिली नाही तर विद्यार्थी व पालकांसह रास्ता रोको करून एकही बस जाऊ दिली जाणार नाही.\nनदीश थोरात : उपसरपंच पिंपळगाव (वा.)\nPrevious articleएक ‘हजारी’ मनसबदार आता सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट होणार\nNext articleनगर टाइम्स ई-पेपर : सोमवार, 30 जुलै 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118091100008_1.html", "date_download": "2018-11-17T03:10:34Z", "digest": "sha1:D4EU2M5FFMWKZAOF2RQ4GFJFFZBTA33E", "length": 8984, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तुम्ही हे केलंय का..?? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतुम्ही हे केलंय का..\nकितीही मोठे झालात तरी बापाला कधी मिठी मारली का..\nनसेल मारली तर नक्की मारा..\nबघा बापाला नक्की रडू येईल...\nकितीही मोठे झालात तरी\nआईच्या मांडीवर नक्की झोपा\nबघा आई नक्की गोंजारेल...\nकितीही गैरसमज झाला तर लहान भावाला एक प्रेमळ हाक मारा\nबघा नक्की धावत येईल...\nकितीही रुसली तरी फक्त एकदा\nतायडे बघ ना माझ्याकडे बोला\nबघा सगळा रुसवा विसरून जाईल...\nकितीही थकली तरी फक्त एकदा मिठीत घेऊन कपाळाचा चुंबन घ्या\nबघा बायकोचा सगळा थकवा जाईल...\nकितीही त्रास झाला तरी फक्त बायकोला एकदा जवळ घेऊन डोळ्यात डोळे घालून बोला\nआई आहे आपली थोडं सहन कर\nबघा सासूला पण आई म्हणते की नाही...\nकितीही भांडण काढलं तरी आईला एकदा जवळ घेऊन बोला\nथोडं समजून घे ग आई..\nबघा सुनेला पण लेक करून टाकते की नाही...\nकितीही हट्ट केला तरी\nजवळ घेऊन पोराला सांगा आता पैसे नाहीत उद्या घेऊ आपण\nबघा पोर परत हट्ट करणार नाही...\nफक्त एकदा नवऱ्याला सांगा खूप प्रेम करते..\nबघा सगळा राग क्षणात जातो की नाही ते....\nआयुष्यात अशी खूप नाती न बोलल्यामुळे दूर जातात...\nफक्त एक वाक्य त्याला खूप वेगळं वळण देते..\n बघा सगळं ठीक होत की नाही ते...\nअचानक का सोडले बॉलिवूड\nआपण भगवंताचे नाम \"ज प तो\"\nनागराज मंजुळे यांचा सूंदर लेख : अचानक तोल गेला\nअभिनेता निर्मल सोनी नवे हाथीभाई\nयावर अधिक वाचा :\nसलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज\nअभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...\nकलाकारांच्या यशावर ठरते मानधन\nअभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...\nप्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो\nबॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...\nमुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित\nशाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/idea-of-hindu-rastra-and-myths-about-it/", "date_download": "2018-11-17T02:42:37Z", "digest": "sha1:RNMW6F5A5WSQCERI3KDLCRUX7Y3333FR", "length": 23244, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदूंच्या अस्तित्वासाठी हिंदू राष्ट्र | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nतरुणीने ट्विट करताच रोडरोमिओ गजाआड\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\n20 आणि 21 नोव्हेंबरला शिवसेना भवनात स्पर्धा रंगणार\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nहिंदूंच्या अस्तित्वासाठी हिंदू राष्ट्र\nहिंदुत्ववादी नेते मंडळी तसेच संघटनांकडून ‘हिंदू राष्ट्रा’ची मागणी वारंवार होत आहे. निधर्मी हिंदुस्थानच्या शासन प्रणालीमध्ये पहिल्यांदा व्यापक प्रमाणात, धाडसाने ‘हिंदू राष्ट्राची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरुजी अशा थोर पुरुषांनी धर्माधिष्ठत ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन होण्यासाठी चिंतिले. ‘हिंदू राष्ट्र’ म्हटल्यावर काही जणांच्या भुवया उंचावतात. त्यांच्या मनात संशय, भीती निर्माण होते. हिंदू राष्ट्र म्हणजे वर्णव्यवस्था, मनुस्मृती, जातिव्यवस्था, स्त्रियांना व दलितांना हीन वागणूक इतर पंथियांवर धार्मिक आचरण करण्यास कडक बंधने लादली जातील अशी अनावश्यक भीती काहींना वाटते. राष्ट्र जर धर्मावर आधारित असेल तर ते किती मागासलेले राहाते याचे उदाहरण म्हणून पाकिस्तानकडे बोट दाखवले जाते.\nमुळात जगात १५२ ख्रिस्ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध, १ जू अशी राष्ट्रे आहेत. असे वाचनात आले. ही राष्ट्रे धर्मावर आधारित असूनही त्यांनी प्रगती केलेली आहे. परंतु हिंदुस्थानात मात्र धर्म नको अशी भूमिका घेतली जाते. याला कारण एक हत्ती आणि सहा आंधळे या गोष्टीप्रमाणे ‘धर्म’ या शब्दाचे अज्ञान. धर्मास तात्त्विक बैठक असते. तो चिरकाल टिकणारा संस्कार आहे. समाजव्यवस्था उत्तम राखून प्रत्येक प्राणिमात्राची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती ज्यायोगे साध्य करता येते त्याला धर्म म्हटले जाते. धर्म म्हणजे कर्तव्य. मनुष्याने शुद्ध, स्वच्छ, नीतीनियमांना धरून आचरण करणे म्हणजे धर्म होय. यामुळे मनुष्य स्वतःचा अभ्युदय साधू शकतो. धर्म पाप, पुण्य, धर्माचरण इत्यादी संदर्भात शिकवतो. ईश्वरप्राप्तीसाठी व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग दाखवतो. त्यामुळे व्यक्ती सात्त्विक बनते. तिच्या मनात चुकीची गोष्ट करण्याचा विचार येत नाही. ती पापभिरू बनते.\nजेव्हा लोक अज्ञानी आणि स्वाभिमानशून्य बनतात तेव्हा ते त्यांच्यासारखाच नेता निवडतात. तेही त्या लोकांसारखे असतात. अशा नेत्यांनी देशाला कंगाल केले. लोकशाहीचा त्यांनी कसा खेळखंडोबा केला हे स्पष्ट होते. हिंदूंनी त्यांच्या पूर्वजांनी दिलेला ज्ञान, धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, आचार, कला, आयुर्वेद, तीर्थक्षेत्रे, शस्त्रविद्या आदींचा ठेवा उधळून लावल्याने आज हिंदूंची स्थिती सर्वच क्षेत्रांत दयनीय झाली आहे. हिंदू धर्मात साधनेस (ईश्वर भक्ती) महत्त्व असल्याने साधनेने मनुष्याचे दिव्य चक्षू जागृत होतात. त्यामुळे शारीरिक, मानसिक दुःखावर लाखो रुपये खर्च करूनही उपाय न सापडलेल्या विज्ञानाला अध्यात्म शास्त्राकडे वळावे लागते. प्राणावाचून जसे शरीर तसे धर्मावाचून (पंथावाचून नव्हे) राष्ट्र. हिंदुस्थानच्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून हिंदू राष्ट्राची मागणी केली जात आहे. संत कबिराचे ‘एक साधे सब साधे, सब साधे सबजाय,’ असे एक वचन असून एक साध्य केले असता सर्व साध्य होते आणि सर्वच साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास काहीच साध्य होत नाही असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात, अनेक गोष्टी साध्य करण्यात वेळ, श्रम वाया घालवण्यापेक्षा एकच उतुंग ध्येय ठेवून त्यायोगे बाकीची ध्येयं साध्य होतील, असे बघावे. ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन हे एक साध्य केले असता सर्व साध्य होईल. आतापर्यंत प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट चंद्रगुप्त यासारखा एकही राज्यकर्ता लोकशाहीस लाभलेला नाही. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असायचा. त्यामुळे संपूर्ण विचारांती योग्य निर्णय घेतले जाऊन त्यांची अंमलबजावणी होत असे. पूर्वी हिंदूंची ‘कुन्वणतो विश्वा आर्याम’ म्हणजे जगाला सुसंस्कृत बनवू अशी घोषणा होती. अन्य पंथियांना त्यांच्या प्रार्थनास्थळांतून मिळणारे, परंतु सध्या हिंदूंना दुरापास्त असलेले धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. भाषा, प्रांत आदी भिन्न असूनही केवळ ‘हिंदू धर्मसमान आहे’, याच धाग्यामुळे विविध राज्यांत एकत्व होते. पण त्या एकत्वास ग्रहण लागणे देशासाठी ते सुचिन्ह नाही. ते टाळण्यासाठी म्हणजे हिंदुस्थानचे, हिंदू धर्माचे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ‘हिंदू राष्ट्र’ निर्मिती आवश्यक आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलदेशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी…\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ipl-2018-delhi-daredevils-vs-chennai-super-kings/", "date_download": "2018-11-17T03:23:38Z", "digest": "sha1:RMHGMFTBSQKZIIJHN5TWHWR52AVQE3N7", "length": 16260, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "चेन्नई समोर दिल्लीचं १६५ धावांचं आव्हान | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची शिवसेनाप्रमुखांना मानवंदना\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nरखडलेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक ��टक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचेन्नई समोर दिल्लीचं १६५ धावांचं आव्हान\nचेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली डेअरडेविल्ससमोर १६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईने टॉस जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं होते. विजय शंकर आणि हर्षल पटेल या जोडीच्या ६५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर दिल्लीला १६५ धावांचा पल्ला गाठता आला. कारण दिल्लीची परिस्थिती ५ बाद ९७ अशी झाली होती, त्यावेळी या दोन युवा फलंदाजांनी दिल्लीचा डाव सावरला. रिषभ पंतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर विजय शंकरने सामन्यात २८ चेंडूत ३६ धावा केल्या आणि हर्षल पटेलने १६ चेंडूत ३६ धावा केल्या.\nचेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली डेअर डेविल्स यांच्यातील सामना प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. कारण चेन्नई आधीच प्ले ऑफसाठी क्लालिफाय झाली आहे, तर दिल्लीचं प्ले ऑफसाठीचं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. मात्र हा सामना जिंकून उरली सुरली प्रतिष्ठा कायम राखण्याची संधी दिल्लीला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयेडियुरप्पांनी घेतला ज्योतिषांचा सल्ला, अधिवेशनासाठी काढला ‘हा’ मुहूर्त\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dnalive24.com/2017/04/a-different-style-marriage-function-held-in-newase-taluka.html", "date_download": "2018-11-17T03:20:03Z", "digest": "sha1:UKEA2Y6XMFZAFGFNXCAYYFMBVZUKNZUS", "length": 6441, "nlines": 63, "source_domain": "www.dnalive24.com", "title": "साखरपुड्याला गेले, अन् नवरीच घेऊन आले !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठSocialसाखरपुड्याला गेले, अन् नवरीच घेऊन आले \nसाखरपुड्याला गेले, अन् नवरीच घेऊन आले \nby - DNA Live24 on - शुक्रवार, एप्रिल २८, २०१७\n DNA Live24 - समाजात हल्ली मोठ्या थाटामाटात लग्नसमारंभ पार पडतात. पण, नेवासे तालुक्यातील मुळा कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी यांनी मात्र वेगळाच पायंडा पाडला आहे. शंकरराव बाबुराव दरंदले यांचे चिरंजीव अमोल व सुनिलराव जरे यांची कन्या कविता यांचा लग्नसोहळा साखरपुड्यातच उरकून त्यांनी लग्नाचा अवास्तव खर्च टाळला. इतकेच नाही, तर लग्नाच्या खर्चातून वाचवलेली काही रक्कम बालभवन उपक्रमाला देणगी म्हणून दिली.\nअमोल व कविता यांचा साखरपुडा २१ एप्रिलला झापवाडी (ता. नेवासे) येथील शिंदे वस्तीवर होता. पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा संपन्न झाला. मात्र ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब, माजी आमदार शंकरराव गडाख, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा युवा नेते प्रशांतभाऊ गडाख यांच्या संकल्पनेनुसार 'संकल्प साध्या विवाहाचा' या उपक्रमानुसार शंकरराव दरंदले व सुनील जरे यांच्यासमोर विश्वासराव गडाख यांनी साध्या विवाहाचा संकल्प मांडला.\nदरंदले व जरे या दोन्ही परिवारांनी त्याला तात्काळ होकार दिला. लगेचच उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या समोरच अमोल व कविता या सुशिक्षित वधुवरांचा विवाह अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला. याप्रसंगी शंकरराव दरंदले परिवाराने समाजाप्रती आपल्या जाणिवेतून, तसेच माजी ��ासदार यशवंतराव गडाख साहेब यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या 'गाव तिथे वाचनालय' या उपक्रमासाठी 5 हजार रूपये देणगी म्हणून दिले.\nतसेच नेवासे तालुका पंचायत समितीच्या सभापती सुनिताताई गडाख यांच्या संकल्पनेनुसार सुरू असलेल्या समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना सुशिक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या 'स्माईली बालभवन' या उपक्रमासाठी 1100 रूपये देणगी दिली. आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पडलेल्या या साध्या विवाहाचे संपूर्ण नेवासा तालुक्यात कौतुक होत आहे. याप्रसंगी विश्वासराव गडाख, नानासाहेब तुवर, उषाताई गडाख आदींसह पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nमुरमी दरोड्यातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद- नगर एलसीबीची धाडसी कामगिरी\nमंगळवार, नोव्हेंबर १३, २०१८\nअहमदनगर मनपा निवडणूक - शिवसेनेची दुसरी यादी जाहीर\nरविवार, नोव्हेंबर ११, २०१८\nभाजप उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी : खा. दिलीप गांधी\nबुधवार, नोव्हेंबर १४, २०१८\nअँड्र्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-mahapareshan-notice-sawantwadi-palika-103974", "date_download": "2018-11-17T02:42:24Z", "digest": "sha1:DFOXXYT762I3Y7PUP6GCVXS3N7BPIS3R", "length": 16925, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Mahapareshan Notice to Sawantwadi Palika सावंतवाडी पालिकेला 34 वर्षांचा खर्च देण्याची विज वितरणची नोटीस | eSakal", "raw_content": "\nसावंतवाडी पालिकेला 34 वर्षांचा खर्च देण्याची विज वितरणची नोटीस\nसोमवार, 19 मार्च 2018\nसावंतवाडी - शहरातील वीज खांब दुरूस्तीसाठी लागणारे कर्मचारी हवे असल्यास 34 वर्षांचा दिवे लावणी व डागडुजीचा खर्च द्या, अशी नोटीस वीज वितरण कंपनीकडून येथील पालिकेला बजावली. तब्बल 34 वर्षांनी अशा प्रकारची वसुली करण्याबाबत पत्र मिळाल्याने पालिकेकडून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nसावंतवाडी - शहरातील वीज खांब दुरूस्तीसाठी लागणारे कर्मचारी हवे असल्यास 34 वर्षांचा दिवे लावणी व डागडुजीचा खर्च द्या, अशी नोटीस वीज वितरण कंपनीकडून येथील पालिकेला बजावली. तब्बल 34 वर्षांनी अशा प्रकारची वसुली करण्याबाबत पत्र मिळाल्याने पालिकेकडून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nयाबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली असून जाणीवपुर्वक नागरिकांना त्रास देण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी यावेळी क��ला. शहरात लावण्यात आलेले दिवे हे पालिकेकडुन लावण्यात आले आहेत. त्यांची देखभाल व दुरूस्तीही पालिकेच्या फंडातून होते. बिलापोटी दरवर्षी 56 लाख रूपये पालिका कंपनीला देते. या बदल्यात कंपनीकडून डागडुजीची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. विजेच्या खांबावर चढण्याचा अधिकार वीज कंपनीचे कर्मचारी सोडुन अन्य कोणाला नसल्यामुळे पालिकेला वीज कंपनीची मदत घ्यावी लागते. सद्यस्थिती लक्षात घेता येथील कार्यालयाकडुन पालिकेला वीज कर्मचारी पुरविणे बंद केले आहे. याबाबत पालिकेला कोणतीही आगाऊ सुचना किंवा नोटीस देण्यात आलेली नाही.\nपरिणामी शहरातील तब्बल 72 हून अधिक ठिकाणच्या पोलवरील दिवे बंदावस्थेत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा भुरट्या चोरांना होत आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाढत्या चोऱ्या तसेच अन्य कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी बंद असलेले दिवे सुरू करण्यासाठी नेहमी प्रमाणे कर्मचारी पुरवावेत, अशी मागणी पालिका प्रशासनाकडुन कंपनीकडे करण्यात आली होती.\nमात्र कंपनीच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत पालिकेला उत्तर दिले आहे. यात कर्मचारी देणे सोडाच तुमची तब्बल 34 वर्षाची डागडुजी देखभाल दुरूस्तीचे पैसे द्यायचे आहेत. ते पैसे आधी द्या, अशी नोटीसच पालिका प्रशासनाला दिली आहे; मात्र त्या नोटीशीत किती रक्कम आणि कोणत्या वर्षापासुन द्यायची आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती साळगावकर यांनी आज दिली.\nते म्हणाले, \"\"वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडुन झालेला प्रकार चुकीचा आहे. गेली पस्तीस वर्षे आम्ही कंपनीकडुन सेवा घेत आहोत; मात्र आत्ताच ही वसुली करण्यामागे कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हेतू काय लोकांना नाहक त्रास देण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडुन हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी. लोकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी आम्ही विज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढू.''\nपालिकेला देण्यात आलेले बील तत्कालीन वीज मंडळाचे 34 वर्षापुर्वीचे आहे. त्या पत्राला विजवितरण कंपनीचे लेटर हेड वापरून वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक अभियंत्यांनी आपल्या अधिकारात हे पत्र दिले आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत पालिका प्रशासनाच्या वतीने साळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nयाबाबत कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, \"\"आमच्याकडुन मागणी प्रमाणे त्यांना दोन कर्मचारी देण्याची कार्यवाही सुरू आहे. सद्यस्थितीत मार्च अखेरची वसूली असल्यामुळे त्यांना कर्मचारी देणे शक्‍य झाले नव्हते. तसे भेट घेवून त्यांना सांगितले. वसुली बाबत त्यांना नोटीस दिली होती; मात्र मागील बाकी बाबत त्यात उल्लेख नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन दुसरे पत्र त्यांना देण्यात आले आहे.''\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nविलास मुत्तेंमवारांना \"फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nरेल्वेच्या एसी डब्यातून 14 कोटींचे सामान चोरीला\nनवी दिल्ली : देशभरातील रेल्वेच्या एसी डब्यातून 2017-18 या वर्षात तब्बल 14 कोटी रुपयांचे सामान चोरीला गेल्याचे समोर आले. चोरीला गेलेल्या सामानांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-aeroplane-passenger-security-103456", "date_download": "2018-11-17T03:27:47Z", "digest": "sha1:G3I54SZ2L447ZSSNKMH7RGJVIF26FVA6", "length": 11214, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news aeroplane passenger security विमान प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड नको | eSakal", "raw_content": "\nविमान प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड नको\nशनिवार, 17 मार्च 2018\nमुंबई - विमान प्रवासामध्ये प्रवाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबाबत तडजोड होऊ नये, असे स्पष्ट करून इंडिगो आणि गो एअर कंपन्यांच्या वादग्रस्त इंजिनची तपासणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण महासंचालनालयाला (डीजीसीए) आज दिले.\nमुंबई - विमान प्रवासामध्ये प्रवाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबाबत तडजोड होऊ नये, असे स्पष्ट करून इंडिगो आणि गो एअर कंपन्यांच्या वादग्रस्त इंजिनची तपासणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण महासंचालनालयाला (डीजीसीए) आज दिले.\nइंडिगो आणि गो एअर कंपन्यांतील \"प्रॅट' आणि \"व्हिटनी' या इंजिनमुळे विमानाला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा करणारी जनहित याचिका प्रवासी हरीश अगरवाल यांनी न्यायालयात केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. याबाबत आवश्‍यक ती उपाययोजना आणि तपासणी कंपनीने सुरू केली आहे, असे दोन्ही कंपन्यांतर्फे सांगण्यात आले.\nसंचालनालयाने याबाबत तपासणी केली आहे. आवश्‍यक त्या सूचना कंपनीला केल्या आहेत, असे केंद्र सरकारतर्फे अद्वैत सेठना यांनी सांगितले.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nडॉन ब्रॅडमन यांना भेटल्याची अनुभूती\nपुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो...\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-karnataka-election-105808", "date_download": "2018-11-17T03:02:30Z", "digest": "sha1:7XULNS35R4ZENTGBF3QJCU45ALBTT7Z3", "length": 19581, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial karnataka election कर्नाटकाचा रणसंग्राम! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nनिवडणुका दक्षिणेतील एका राज्यातील असल्या तरी अवघा देश त्यामुळे ढवळून निघणार आहे. याचे कारण ही लढत होणार आहे ती प्रामुख्याने राष्ट्रीय पक्षांमध्ये. येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही ही लढत महत्त्वाची ठरणार आहे.\nनिवडणुका दक्षिणेतील एका राज्यातील असल्या तरी अवघा देश त्यामुळे ढवळून निघणार आहे. याचे कारण ही लढत होणार आहे ती प्रामुख्याने राष्ट्रीय पक्षांमध्ये. येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही ही लढत महत्त्वाची ठरणार आहे.\nवर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम ऐन उन्हाळ्यात कर्नाटकात होत असून, त्यामुळे निवडणुका दक्षिणेतील एका राज्यातील असल्या तरी अवघा देश त्यामुळे ढवळून निघणार, हे स्पष्ट झाले आहे. जिथे जिथे काँग्रेसचा प्रभाव आहे, ते प्रदेश व्यापणाचा भाजपचा प्रयत्न राहिलेला आहे. आता कर्नाटकात तो यशस्वी होतो की नाही, याचा फैसला या निवडणुकीत लागेल; तर कर्नाटकातील सत्ता टिकविण्यात काँग्रेसचा कस लागेल. भाजप आपल्या जवळपास चार दशकांच्या वाटचालीत एकदाच ‘दक्षिण दिग्विजय’ करू शकला होता आणि तोही कर्नाटकातच तर काँग्रेसच्या हाती सध्या उरलेल���या इनमिन चार राज्यांपैकी पंजाबनंतर कर्नाटक हेच एकमेव मोठे राज्य आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच विधानसभा निवडणुका आहेत आणि हे राज्य राखण्यात काँग्रेसला यश आले, तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षात उत्साह सळसळणार, हे उघड आहे. शिवाय, सध्या विरोधी पक्षांच्या ऐक्‍याच्या सुरू असलेल्या हालचालींनाही मोठेच बळ प्राप्त होऊ शकते. त्यामुळेच काँग्रेसच्या हातातून हे राज्य हिसकावून घेण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. या निवडणुका १२ मे रोजी होणार असल्या, तरी त्याचे डिंडिम गेले चार महिने आधीच वाजण्यास सुरवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे कर्नाटकाचे दौरे अधूनमधून सुरू होते आणि राहुल गांधी हेही जातीने प्रचारात उतरल्याचे यापूर्वीच दिसून आले होते. मात्र, या निवडणुका नेमक्‍या कोणत्या मुद्यावर भाजप आणि काँग्रेस लढवणार, हाच कर्नाटकाच्या मैदानात चर्चिला जाणारा खरा प्रश्‍न असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकातील प्रस्थापित लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी मान्य करून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याची चतुर खेळी केली आहे. कर्नाटकातील लढाई ही कायमच लिंगायत आणि वक्‍कलिग या दोन समाजांमध्ये होत असली, तरी राज्यात लिंगायतांची संख्या मोठी असल्याने हा समाज अंतिम क्षणी कोणते फासे टाकतो, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. मात्र, भाजप आणि काँग्रेस यांच्या अटीतटीच्या लढतीचा निकाल लिंगायत समाजाबरोबरच ठरवणारा तिसरा घटकही आहे आणि तो म्हणजे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी तर काँग्रेसच्या हाती सध्या उरलेल्या इनमिन चार राज्यांपैकी पंजाबनंतर कर्नाटक हेच एकमेव मोठे राज्य आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच विधानसभा निवडणुका आहेत आणि हे राज्य राखण्यात काँग्रेसला यश आले, तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षात उत्साह सळसळणार, हे उघड आहे. शिवाय, सध्या विरोधी पक्षांच्या ऐक्‍याच्या सुरू असलेल्या हालचालींनाही मोठेच बळ प्राप्त होऊ शकते. त्यामुळेच काँग्रेसच्या हातातून हे राज्य हिसकावून घेण्यासाठी भाजपने आपली सर्व ताक�� पणाला लावली आहे. या निवडणुका १२ मे रोजी होणार असल्या, तरी त्याचे डिंडिम गेले चार महिने आधीच वाजण्यास सुरवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे कर्नाटकाचे दौरे अधूनमधून सुरू होते आणि राहुल गांधी हेही जातीने प्रचारात उतरल्याचे यापूर्वीच दिसून आले होते. मात्र, या निवडणुका नेमक्‍या कोणत्या मुद्यावर भाजप आणि काँग्रेस लढवणार, हाच कर्नाटकाच्या मैदानात चर्चिला जाणारा खरा प्रश्‍न असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकातील प्रस्थापित लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी मान्य करून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याची चतुर खेळी केली आहे. कर्नाटकातील लढाई ही कायमच लिंगायत आणि वक्‍कलिग या दोन समाजांमध्ये होत असली, तरी राज्यात लिंगायतांची संख्या मोठी असल्याने हा समाज अंतिम क्षणी कोणते फासे टाकतो, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. मात्र, भाजप आणि काँग्रेस यांच्या अटीतटीच्या लढतीचा निकाल लिंगायत समाजाबरोबरच ठरवणारा तिसरा घटकही आहे आणि तो म्हणजे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी गेल्या निवडणुकीत कुमारस्वामी यांच्या जनता दल (एस) या पक्षाने भाजपच्या बरोबरीने ४० जागा जिंकताना, मतेही भाजपइतकीच म्हणजे २० टक्‍के घेतली होती, हे लक्षात घेतले की या दोन्ही प्रमुख पक्षांसाठी असलेले कुमारस्वामी यांचे ‘उपद्रवमूल्य’ लक्षात येऊ शकते.\nलिंगायतांचे उत्तर कर्नाटकात वर्चस्व आहे. तेथील जवळजवळ ७० टक्‍के भाग त्यांच्या प्रभावाखाली आहे. भाजपच्या पाठीशी भूतकाळाचे मोठे ओझे आहे. भाजपने कर्नाटकात बाजी मारली होती ती बी. एस. येडियुरप्पा यांच्या कुटिल कारवायांमुळेच येडियुरप्पा हे रा. स्व. संघाचे जुने कार्यकर्ते असून, कुमारस्वामी यांना कधी सोबत घेऊन, तर कधी त्यांच्याशी फारकत घेऊन त्यांनी आपले राजकारण पुढे रेटले आणि अखेर ते मुख्यमंत्री झाले, तेव्हाही कुमारस्वामी यांचे साह्य त्यांना होतेच. मात्र, कर्नाटकातील जमीन व्यवहारात त्यांना अनेक सहकारी मंत्र्यांसह गजाआडही जावे लागले आणि त्यांचे सरकार हे कर्नाटकातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा ठपकाही ठेवला गेला. तेव्हा हे ‘ओझे’ पाठीवर घेऊनही पुन्हा भाजपने येडियुरप्पा यांच्याकडेच या लढतीचे नेतृत्व दिले आहे. कर्नाटकात संघपरिवाराचा जम बऱ्यापैकी आहे आणि तो परिवार आपल्या या पूर्वाश्रमीच्या स्वयंसेवकाच्या पाठीशी उभा राहील, हे गृहीत धरूनच ही खेळी आहे. त्यापलीकडचे आणखी काही मुद्देही प्रचारात आहेत आणि ते म्हणजे गौरी लंकेश, तसेच डॉ. एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या झालेल्या हत्या. मात्र, कर्नाटकातील खणाखणी जोरदार असणार आणि त्याची सुरवात ही भाजपच्या ‘आयटी सेल’च्या प्रमुखांनी निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करण्याआधीच आपल्या ट्‌विटवरून त्याची घोषणा केल्याने माजलेल्या वादंगाने झाली आहे. निवडणूक आयोगाने भाजपला या तारखा आधीच कळवल्या होत्या काय, असा आरोप काँग्रेसने केल्याने रण माजले आहे. तेव्हा ऐन उन्हाळ्यात हे रण अधिकच तापणार आणि देशभरात आता पुढच्या दीड महिन्यात त्याचे पडसाद उमटत राहणार.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग से��टर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-11-17T02:47:16Z", "digest": "sha1:3ZYCE3C54AB45OBPW4MLUBHOUWWY7I7N", "length": 6507, "nlines": 95, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "मार्दिन प्रांत", "raw_content": "\nमार्दिन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ८,८९१ चौ. किमी (३,४३३ चौ. मैल)\nघनता ८४ /चौ. किमी (२२० /चौ. मैल)\nमार्दिन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nमार्दिन (तुर्की: Mardin ili; कुर्दी: Parêzgeha Mêrdînê) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७.४ लाख आहे. मार्दिन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.\nहा प्रांत ऐतिहासिक अनातोलिया व मेसोपोटेमिया प्रदेशांच्या सीमेजवळ स्थित असून येथील लोकजीवनात वैविध्य आढळते.\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T02:55:26Z", "digest": "sha1:Q3UFMGRVAB64HCLZQNYITRULJOOTNA22", "length": 3765, "nlines": 60, "source_domain": "mulakhat.com", "title": " डारविन – मुलाखत", "raw_content": "\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nजागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर नेहमीच आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जातात. मग त्यांची...\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-vrushali-shrikant-writes-about-the-onset-of-monsoon-5893018-NOR.html", "date_download": "2018-11-17T03:15:37Z", "digest": "sha1:CPBLAB7PUM22EFQPXXTBR36XRQES6F4Y", "length": 15210, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vrushali Shrikant writes about the onset of monsoon | मन पाऊस पाऊस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतुम्ही शेती करत असाल तर नक्कीच, पण शेतकरी नसाल तरीही, ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असता तो आलाय.\nतुम्ही शेती करत असाल तर नक्कीच, पण शेतकरी नसाल तरीही, ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असता तो आलाय. या पावसाला आता आपण सर्रास मान्सून या नावाने ओळखतो. त्या मान्सूनचं स्वागत करणारी ही कव्हर स्टोरी.\nमान्सून केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रात.\nवर्तमानपत्र उघडल्यावर सकाळीच ही बातमी वाचली, वाचूनच मनावर जलधारेचा शिडकाव झाला. चैत्र पालवीला वैशाख वणव्यानं चांगलंच भाजून काढलेलं, सूर्याच्या प्रखरतेनं पोळून निघालेल्या सृष्टीच्या चराचराला मृग नक्षत्राचे वेध लागलेले...\nरापलेली जमीन असो की पालापाचोळा पायाशी घेऊन उभी असलेली झाडं आणि वेली, पाणी हरवलेली नदी-ओहोळ असो की घरट्यातली पाखरं, गोठ्यातली जनावरं, घराघरातले आबालवृद्ध; सारेच जण सृजनाचा हा वर्षाव झेलण्यासाठी आसुसलेले असतात.\nपाऊस या नावातच भिजवून टाकण्याचं सामर्थ्य. कळी उमलणं, पाकळी पाकळी विलग होत असताना तिच्यात केसर सांडणं, कळीचं फूल होणं जितकं सहज, नेहमी बघायला मिळणारं तरीही त्याचं रंगरूप, गंध नव्यानं हवासा वाटणारा. तसंच पावसाचंही. दरवर्षी तो येतो. कधी वेळेवर. कधी अवेळी. तर कधी त्याची वाट पाहताना डोळ्यात पाऊस उभा राहतो. पण जेव्हा प्रथम पावसाच्या सरी कोसळतात तेव्हा प्रत्येकाचंच मन चिंब चिंब होतं. मनात कोंदणात साठवलेल्या त्या सगळ्या अबोल आठवणी जाग्या होतात. या पावसाची रूपं तरी किती सांगावीत कधी धुक्याच्या कुशीत कुंद होऊन हळुवार बरसणारा तर कधी धो धो कोसळणारा, कधी धारांबरोबर तुडुंब भरून येणारा, तर कधी ढगांच्या काळोखातून मुक्त बरसणारा, कधी भुरभुरता तर कधी सरसरता. कधी हिरव्यागार घाटातून उधळत येणारा. पावसाची ही वेगवेगळी रूपं बघितली की, मन मंत्रमुग्ध होतं. पण या पहिल्या पावसाची बातच काही और. पावसाचं येणं मनाला अलवार झोक्यावर नेतं. त्याचं झिमझिमणं, कडाडणं, कोसळणं, मनात आरपार घुसणं, यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मनमोराचा पिसारा फुलत जातो. रोजच्या धावपळीत हरवलेल्या सुखद क्षणांची पाऊस आठवण देतो. ठुसठुसणाऱ्या दुखऱ्या सलांवर हळुवार हलकेच फुंकर घालतो. एकूण काय तर सृष्टीबरोबरच मनालाही तृप्तता देतो.\nपहिला पाऊस पडला की ते रणरणतं ऊन, असह्य उकाडा, जिवाची तगमग, आपण क्षणात विसरून जातो. नव्या उमेदीनं जीवनाला सामोरं जातो. म्हणूनच रोजचे हेवेदावे, नात्यांमधलं कोरडेपण, निव्वळ व्यावहारिक वागणं, अनपेक्षितपणे सामोरी आलेली दु:खं, मीपण हरवून बसलेल्या मनावर हा पाऊस प्रसन्नतेची शिंपण करतो. ढगांचं ते गरजणं आणि त्यातून कोसळणाऱ्या धाराधारांतून मन सैरभैर करणारा निसर्गाचा हा सोहळा, आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पाऊस सरींची ती उधळण. धरणीच्या कुशीत आपल्या अस्तित्वाची बीजं पेरून झाडंवेलीपक्षी यांना बेभानपणे धुंद करतो तो हा पाऊस. एखाद्या माळरानावरही आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा निसर्गाचा हा निर्मिती सोहळा. खरं सांगायचं तर प्रत्येक ऋतू हा सर्वांगातच बहरत असतो. आतून सळसळत असतो. निसर्गाच्या या दिव्य दर्शनानं रोमांचित झालेल्या तनामनाला चिरंतनाची सूक्ष्म साक्ष देत असतो.\nपावसाला जसं आरसपानी देखणं रूप आहे, ओलेतीचा रंग आहे, तसाच एक अनाहत नाद आहे. पावसाचा सांगावा देणारा मृद्गंध अवघा आसमंत दरवळून टाकतो. धरतीची भेगाळलेली काया, झाडांचं ओठंगलेलं अंग या शिडकाव्यानं तृप्त होतं. अखंड वर्षावाचा ध्यास घेत फुलारून येतं. पावसाच्या संततधा���ेनं तृप्तीचे ओहोळ धरतीच्या अंगोपांगी खळाळू लागतात. पावसाच्या सरी सृष्टीला रोमांचित करतात. प्रत्येक वेळी पावसाला भेटताना सृष्टी नव्यानं शृंगारते. मोहोरते. फुलून येते. लपतछपत हिरव्या रानात केशर पेरीत येणाऱ्या श्रावणाचं वर्णन करणारे कवी कुसुमाग्रज, पाडगावकरांचा सोनिया उन्हातला भुरभुरता पाऊस, आरती प्रभूंच्या अंतस्थानातला पाऊस, महानोरांचा रानातला पाऊस, ग्रेसांचा दुखरा पाऊस, कवी विठ्ठल वाघ यांचा कवितेतला पाऊस, इंदिरा संतांच्या कवितेतला विनवणीचा पाऊस अशी पावसाची अगणित रूपं मनात रुंजी घालत असतात. अहो कवीच कशाला, तुमच्यामाझ्यासारख्या सामान्यांच्या मनात तो कोसळत असतो. अविरत. त्याच्याही नकळत. मनात आणि जनात बरसणाऱ्या पावसाच्या ओल्याकंच अनुभवाचे शब्दविभ्रम कवीच्या कुंचल्यातून कागदावर उतरत असतात. क्षितिजाला गवसणी घातली की दिसणारं उतरत्या ढगाचं चित्रही अप्रतिम. जणू तो धरणीला बिलगतोय. कधीतरी रात्रभर अखंड कोसळणारा, तर कधी भल्या पहाटे सूर्याआधी हजेरी लावणारा, माध्यान्हीला झाकोळून टाकणारा तर कधी सायंकाळी सोनपिवळ्या उन्हात सृष्टीला तृप्त करणारा पाऊस. निसर्गालाही स्वतंत्र व्यक्तित्व असतं, ही जाण मनाला करून देणारा हा पाऊस. मानवी जीवनाची अपूर्णता आणि कृत्रिमता याकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी आपल्याला आपल्यातलंच संवेदनशील मन नक्की जाणवेल. निसर्गाचा हा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी हवे संवेदनशील मनच. ज्याच्यावाचून जगण्याला जगणं म्हणता येणार नाही, ज्याच्यावाचून संपूर्ण होण्याचं स्वप्न पाहता येत नाही असा हा पाऊस. कधी आर्त वाट पाहायला लावणारा. सारे भेद, सारे अंतर मिटवून अंतर्बाह्य भिजवणारा.\nपाऊस होता येईल का\nमेघ होता येईल का\nमेघ होता येईल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TRD-UTLT-parashuram-jayanti-2018-birth-place-information-5854364-PHO.html", "date_download": "2018-11-17T02:19:18Z", "digest": "sha1:EQHEKEC4DXYYWMXDV45PYEKLBDCEDULO", "length": 10739, "nlines": 178, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "parashuram jayanti 2018 birth place information | या ठिकाणी झाला होता भगवान परशुराम यांचा जन्म, वाचा इतरही रोचक गोष्टी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया ठिकाणी झाला होता भगवान परशुराम यांचा जन्म, वाचा इतरही रोचक गोष्टी\nइंदूर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ आ��े. साडेसात नद्या आणि पर्वतरांगेत वसलेल्या जानापाव ठिक\nइंदूर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ आहे. साडेसात नद्या आणि पर्वतरांगेत वसलेल्या जानापाव ठिकाणाशी भगवान परशुराम यांच्या आयुष्यातील विविध घटना निगडित आहेत. परशुराम जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला जानापाव आणि भगवान परशुराम यांच्यासाठी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.\n- महर्षीं जमदग्नी यांची तपोभूमी तसेच भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ जानापाव, इंदूरच्या महू तहसील क्षेत्रामध्ये हसलपूर गावात स्थित आहे.\n- मान्यतेनुसार जानापाव येथे जन्म घेतल्यानंतर भगवान परशुराम विद्या ग्रहण करण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते.\nकुंडातून निघतात या नद्या...\n- जानापाव पर्वतरांगेतून साडेसात नद्यांचा उगम होतो. यामधील काही नद्या यमुना तर काही नर्मदा नदीला मिळतात.\n- येथून चंबळ, गंभीर, अंग्रेड आणि सुमारीया नावाचा नद्या तसेच साडेतीन नद्या बिरम, चोरले, कारम आणि निकेडेश्वरी यांचा उगम होतो.\n- या नद्या जवळपास 740 किलोमीटर वाहून शेवटी यमुना तसेच साडेतीन नद्या नर्मदा नदीमध्ये जाऊन मिसळतात.\nभगवान परशुराम यांच्या जन्माशी संबंधित कथा...\n- भगवान परशुराम यांचे वडील भृगुवंशी ऋषी जमदग्नी आणि आई राजा प्रसेनजीत यांची मुलगी रेणुका या होत्या.\n- जमदग्नी ऋषी अत्यंत तपस्वी आणि ओजस्वी होते. ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांना रुक्मवान, सुखेण, वसु, विश्ववानस आणि परशुराम हे पाच पुत्र झाले.\n- एकदा परशुरामाची माता रेणुका स्नान करुन आश्रमातून येत होती.\n- तेव्हा संयोगाने राजा चित्ररथसुद्धा तेथेच जलविहार करत होते.\n- राजाला पाहून रेणुकाच्या मनात विकार उत्पन्न झाला. त्याच अवस्थेत त्या आश्रमात पोहोचल्या.\n- जमदग्नी ऋषींनी योगबलाने रेणुकाला पाहून त्यांच्या मनातील गोष्ट जाणुन घेतली आणि आपल्या मुलांना मातेचा वध करण्यास सांगितले.\n- परंतु मोहवश कोणीच त्यांच्या आज्ञेचे पालन केले नाही. तेव्हा परशुरामाने विचार न करता आईचे शिर कापले.\n- हे पाहून जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले त्यांनी इतर चार मुलांना चेतना शून्य होण्याचा शाप दिला आणि परशुरामाला वरदान मागण्यास सांगितले.\nतेव्हा परशुराम यांनी तीन वरदान मागितले...\n- पहिले, परशुरामाने आपल्या आईला जिवंत करण्याचे आणि ही गोष्ट तिला माहिती होऊ न देण्याचे वरदान ���ागितले.\n- दुसरे, आपल्या चारही चेतना शून्य भावंडांची चेतना पुन्हा देण्याचे वरदान मागितले.\n- तिसरे वरदान स्वतःसाठी मागितले, त्यानुसार त्यांचा कोणत्याही शत्रू आणि युद्धामध्ये पराजय होणार नाही तसेच दीघायुष्य प्राप्त व्हावे.\n- पिता जमदग्नी ऋषी मुलाचे हे वरदान ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांची इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद दिला.\nपुढील स्लाईड्सवर पाहा, जानापावचे काही खास फोटो...\nसाडेसात नद्यांचे उगमस्थान आहे हे कुंड.\nवडिलांच्या आदेशानंतर कापले होते आईचे शीर.\nसमुद्रमंथनानंतर कुठे गायब झाला अमृत कलश या ठिकाणी आहे हे ऐतिहासिक रहस्य\nपृथ्वीतलावरची ही 8 अद्भुत ठिकाणे, जेथे स्वत: प्रकटले गणपती, वाचा पौराणिक आख्यायिका\nभारतात आहेत 21 गणेश पीठे, या Photos मधून घरबसल्या घ्या दर्शन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/commerce-exam-vishnu-jangid-topper-in-jaipur-2133447.html", "date_download": "2018-11-17T02:48:56Z", "digest": "sha1:MTBMZINRPVRXFJJZMHILYEVPAFKGUWOF", "length": 6001, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "commerce-exam-vishnu-jangid-topper-in-jaipur | कॉमर्समध्ये बारा वर्षांचा रेकॉर्डब्रेक!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकॉमर्समध्ये बारा वर्षांचा रेकॉर्डब्रेक\nजयपूर - राजस्थानच्या बारावी कॉमर्स परीक्षेत तब्बल बारा वर्षांचा रेकॉर्डब्रेक करत विष्णू जांगिड हा विद्यार्थी पहिला आला आहे.\nजयपूर - राजस्थानच्या बारावी कॉमर्स परीक्षेत तब्बल बारा वर्षांचा रेकॉर्डब्रेक करत विष्णू जांगिड हा विद्यार्थी पहिला आला आहे. बारा वर्षांत पहिल्यांदाच ६५0 पैकी ६२३ गुण मिळवणारा विष्णू हा यशस्वी विद्यार्थी ठरला आहे. मागील १२ वर्षांमध्ये ५ विद्याथ्र्यांनी ६ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले. विष्णूला कमर्शियल मॅथ्समध्ये १५ पैकी १५ , अकाऊंटंसीमध्ये १४९ आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये १३६ गुण तर हिंदीत १ पैकी ९३ आणि इंग्रजीमध्ये ९५ गुण मिळाले आहेत. एवढे गुण मिळण्यामागे सत्रांक गुणपद्धती कारण असण्याची शक्यता आहे. जेव्हापासून सत्रांक १ एेवजी २ टक्के झाले आहेत. तेव्हापासून प्राप्त गुणांमध्ये वाढ झाली आहे. याआधी २९ साली जितेंद्र शर्मा या विद्याथ्र्याने ६२१ गुण मिळवले आहेत.\n...तर वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता ढेपाळेल\nमहाभारत - 2019 जिकडे वारे तिकडेच वळतात सारे\n133 वर्षांपासून 165 वर्षे जुना जमिनीचा वाद ��्यायालयात प्रलंबित; पुढेही निर्णय अशक्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/latest-arra+sofas-price-list.html", "date_download": "2018-11-17T02:33:16Z", "digest": "sha1:J573JJHPX6CBSNCQPJXX4RJIX4TRFFDE", "length": 12615, "nlines": 317, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या अर्र सोफ़ास 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest अर्र सोफ़ास Indiaकिंमत\nताज्या अर्र सोफ़ासIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये अर्र सोफ़ास म्हणून 17 Nov 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 6 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक विविध थ्री सेंटर सोफा इन ब्राउन कॉलवर बी अर्र 16,999 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त अर्र सोफा गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश सोफ़ास संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nपोलर थ्री सेंटर सोफा इन ब्लॅक कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nकूपर थ्री सेंटर सोफा इन रॉयल ग्रे कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nकूपर थ्री सेंटर सोफा इन चेरी कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nएम्पीरे थ्री सेंटर सोफा इन ब्लॅक कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nहार्बर थ्री सेंटर सोफा इन ब्राउन विथ जाते कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\nविविध थ्री सेंटर सोफा इन ब्राउन कॉलवर बी अर्र\n- माईन मटेरियल Fabric\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/maharashtra-govt-affidavit-in-urban-naxal-case/", "date_download": "2018-11-17T02:40:57Z", "digest": "sha1:4FY6YOSDFGGB3WAP23T6Y5W2KE2PYXW4", "length": 17416, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "शहरी नक्षलवाद्यांचा देशभर हिंसाचाराचा कट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला\nतरुणीने ट्विट करताच रोडरोमिओ गजाआड\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\n20 आणि 21 नोव्हेंबरला शिवसेना भवनात स्पर्धा रंगणार\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठ���र मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nशहरी नक्षलवाद्यांचा देशभर हिंसाचाराचा कट\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली\nशहरी नक्षलवाद्यांच्या विचारांशी असहमती किंवा मतभेद असल्यामुळे कारवाई केलेली नाही तर ठोस पुरावे असल्यामुळेच अटक केली आहे अशी ठाम भूमिका आज महाराष्ट्र पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. नक्षलवाद्यांनी देशभर अराजक माजविण्याचा, हिंसाचार घडविण्याचा कट रचला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना स्थानबद्ध नको तर पोलीस कोठडी द्यावी अशी मागणीही प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आली आहे.\n28 ऑगस्टला पुणे पोलिसांनी देशभरात धाडी टाकून बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचे ‘थिंक टँक’ असलेल्या पाच नक्षलवाद्यांना अटक केली. पुण्यातील एलगार परिषद आणि भीमा-कोरेगाव येथील दंगलप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, तेलंग कवी वरवरा राव, अरुण फरेरा आणि वर्नन गोन्साल्विस यांना अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने या पाच शहरी नक्षलवाद्यांना अटक करण्याऐवजी घरातच नजरकैदेत ठेवावे, 6 सप्टेंबरपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले होते.\nसीलबंद लिफाफ्यात पुरावे सादर\nया पाच शहरी नक्षलवाद्यांविरुद्ध ठोस पुरावे आहेत असे महाराष्ट्र पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यासंबंधीचे पुरावे बंद लिफाफ्यात सादर केले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबिल्डरांची तळी उचलून स्थगिती याचिका घेऊन का धावताय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृ���धान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/psi-husband-missing-wife-register-complaint-in-akhada-balapur-police-station-hingoli/", "date_download": "2018-11-17T02:25:23Z", "digest": "sha1:LX3NPXDNA3WOLQOU5OGKZNVCJDKR5H6F", "length": 20274, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "पोलीस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून पीएसआय पती बेपत्ता झाल्याची तक्रार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n‘मृद्गंध’ पुरस्कार, विक्रम गोखले यांना जीवनगौरव\nमुंबई ‘अल कायदा’चे लक्ष्य गुप्तचर खात्याचा इशारा\nकोस्टल रोडसाठी पालिका ‘इन अॅक्शन’\nबेस्टचा 769.68 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nपोलीस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून पीएसआय पती बेपत्ता झाल्याची तक्रार\nजिल्ह्यातील आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळुन पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे १० सप्टेंबर पासून घरातून निघून गेल्याची तक्रार चेरले यांच्या पत्नी सरस्वती चेरले यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिक्षकांसह वरीष्ठ काय भुमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.\nहिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापुर हे महत्वाचे पोलीस ठाणे असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे हे कार्यरत आहेत. यासोबतच एक एपीआय, दोन पीएसआय देखील या ठिकाणी कर्तव्यावर आहेत. आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यातील पीएसआय तानाजी डिगांबर चेरले हे १० सप्टेंबर सोमवारी दुपारी २ वाजेपासुन कोठे तरी निघुन गेल्याची तक्रार चेरले यांच्या पत्नी सरस्वती चेरले यांनी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. पोलिसांना सरस्वती तानाजी चेरले यांनी दिलेल्या फिर्याद दैनिक सामनाच्या हाती प्राप्त झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नाका बंदी व पेट्रोलींगसाठी पीएसआय पती तानाजी चेरले हे घरातुन बाहेर पडले व १० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता घरी आले. दिड ते तीन तास आराम करुन हिंदुस्थ��न बंद असल्याने १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता परत गणवेश घालुन पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर दुपारी २ ला घरी परत आल्यावर त्यांना फोन आल्याने साध्या गणवेशात पुन्हा पोलीस ठाण्याकडे गेले.\nघरातुन निघुन जातांना चेरले यांनी पोलीस निरीक्षक केंद्रे यांचा मला खुप त्रास होत आहे, मला ते मानसिक त्रास देत आहेत असे सांगून घरातुन बाहेर पडल्याचे सरस्वती चेरले यांनी तक्रारीत नमुद केले आहे. तसेच ते घरी परत न आल्यामुळे सायंकाळी ७ वाजता पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या भ्रमणध्वनीवर फोन लावुन पती तानाजी चेरले हे घरी आले नसल्याचे सांगुन त्यांना परत आणुन द्या असे म्हंटल्यावर त्यांनी फोन कट केल्याचे या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता पुन्हा केंद्रे यांना फोन लावल्यावर त्यांनी फोन उचलला नाही. माझ्या पतीचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला पोलीस निरीक्षक केंद्रे हे जबाबदार राहतील, असेही या तक्रारीत सरस्वती चेरले यांनी नमुद केले आहे. दरम्यान, याबाबत बाजू ऐकुन घेण्यासाठी दैनिक ‘सामना’ प्रतिनिधींने पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडुन नो रिप्लाय मिळाला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबर्मुडा, स्लीपर परिधान करून रूमबाहेर येऊ नका, कार्यक्रमांत शेरवानी, कुरताच हवा \nपुढीलबाळाला ‘जिवंत’ करण्याची घटना ऐकून पंतप्रधानही झाले थक्क\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘मृद्गंध’ पुरस्कार, विक्रम गोखले यांना जीवनगौरव\nमुंबई ‘अल कायदा’चे लक्ष्य गुप्तचर खात्याचा इशारा\nकोस्टल रोडसाठी पालिका ‘इन अॅक्शन’\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5118792226825292221", "date_download": "2018-11-17T02:12:34Z", "digest": "sha1:IHJMQTNL54C6MP4OGMP7O7FSQXJO6HQW", "length": 3888, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nहा चिरतरुण, मखमली आवाज कुणाचा, असा प्रश्न मराठी माणसाला तरी कुणी विचारणार नाही. कारण हा आवाज आहे सर्वांच्या लाडक्या गायिकेचा. १९४३ मध्ये ‘नवं बाळ’पासून सुरू केलेली गाण्यांची मैफल तब्बल सात दशकांनंतर आजही तेवढीच सुरेल ठेवणाऱ्या या आहेत ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://tarkarli.co.in/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T02:42:20Z", "digest": "sha1:UO6XY65V2V6ZVBJ2DU5S7NHNJHTELJLU", "length": 16383, "nlines": 83, "source_domain": "tarkarli.co.in", "title": "नवसाला पावणारी आंगणेवाडीची शक्तिदायीनी देवी भराडी ! |", "raw_content": "\nनवसाला पावणारी आंगणेवाडीची शक्तिदायीनी देवी भराडी \n– झुंजार पेडणेकर ( मसुरे )\nआंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेचे स्वरुप झपाट्याने बदलत आहे. हजारोच्या पटीत भरणारी ही यात्रा लाखाच्या घरात गेली आहे. यात्रेच्या दिड दिवसात येथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते व कमाईत अनेक कुटुंबांच्या सहा महिन्यांच्या रोजी रोटीची आई भराडी तजबीत करते. भराडी देवीवर असलेल्या श्रध्देचा परिणाम म्हणून भक्तीचा हा स्त्रोत यात्रेत झालेले बदल स्विकार���न असाच व यापुढील यात्रांमध्ये दिसून येणार आहे. कारण नवसाला पावणारी व हाकेला धावणारी देवी भराडी अशी ख्याती आंगणेवाडीच्या या देवी भराडीची झाल्याने देवी दर्शनाने मिळणा-या समाधाना मध्ये, आनंदा मध्ये तसुभर सुध्दा कमी होणार नाही आहे……………\nकाळ बदलतो तसा मानव बदलत जातो. हे कालचक्र थांबवणे कुणाच्या हातात नाही. त्याप्रमाणे बदल स्विकारणे हा सुध्दा एक जिवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बदलत्या काळात चिंतेने ग्रासलेल्या प्रत्येकाला तुझ्यावर माझी छाया आहे. तु संकटात सापडलास की फक्त हाक मार मी सदैव पाठीशीच आहे. अशी मसुरे आंगणेवाडीच्या आई भराडी मातेच्या कृपाछत्राची अनुभुती महाराष्ट्राच्या काना कोप-यात असलेल्या भक्तना येत आहे. मातेचा आशीर्वाद सदोदीत असतोच परंतू तिच्या सोहळ्यात साक्षीदार होण्यचा योग वर्षतून एकदाच लाभतो. व हा योग यावर्षी २७ जानेवारी २०१८ रोजी मिळणार आहे. अलीकडच्या काही वर्षात आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. अगदी बैलगाडी पासून चालू झालेली वाहतूक आजपर्यत हॅलीकॉप्टर वर येऊन थांबली आहे. एकमेकाना हाक देण्यासाठी वापरल्या जाणा-या कुका-यांपासून आता मोबाईल च्या मीसकॉल, व्हॉटस्अ‍ॅप पर्यंत देवीची महती जसजशी दुरवर पसरत गेली तसतसा भाविकांचा ओघ या यात्रेत वाढू लागला.\nभाविकांची संख्या वाढल्याने व्यापारी सुध्दा व्यापा-याच्या उद्देशाने यात्रेत दुकाने थाटू लागले. त्याकाळी आंगणेवाडी सह लगतच्या परिसरातून यात्रोत्सवामध्ये जाणा-या ग्रमस्थाना बैलगाडीचाच आधार वाटायचा. बैलगाडीची खडखड, बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज आज कुठेतरी हरवलाय एव्हढं मात्र नक्की. आसपासच्या १५ ते २० कि. मी. परिसरातील ग्रामस्थ यात्रेतून परतीची वाट कधी धरतात तेच समजत नाही. पायवटांचे कच्चे रस्ते झाले, कच्या रस्त्यांचे पक्के रस्ते झाले. बदल घडत गेल्याने वाहतुकीच्या सोईसुविधा वाढल्या. पूर्वीच्या काळी चाकरमानी बोटीतून मुंबईवरून यायचे. मालवणला बोटचा प्रवास संपल्यावर पुढे आडारी खाडी पार करून पुन्हा वाहतुकीच्या तत्सम साधनाने आंगणेवाडी मध्ये पोहोचता यायचे. परंतु बदल कसा झाला बघा मागील तीन वर्षे तर खास यात्रेसाठी कोकण रेल्वेच्या जादआ फे-या सोडण्यात आल्या आहेत.\nनवसाला पावणा-या या देवीची ख्याती सर्वदूर आहे. दर वर्षागणिक यात पुष्कळच फरक पडला आहे. व्यापार बदलला, प्रवासाची सोय बदलली. त्यामुळे जुन्या यात्रेची थ्रील कुठेतरी हरवल्या सारखे वाटते. आजच्या व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकच्या जमान्यात सकाळी ८ वाजता यात्रेची तारीख निश्चित झाली की काही सेकंदात यात्रची तारीख सर्वदूर पसरते. सध्याच्या प्लेक्सच्या जमान्यत त्वरीत डिजीटल फकल सुध्दा झळकतात. यात्रेच्या दिवसात याच प्लेक्सच्या बॅनराची गर्दी झालेली जाणवते. पूर्वीच्या काळी विजेचा थांगपत्ता नसताना फर्गोलॅक्स कंपनीचे पेट्रोमॅक्स हेच प्रकाशाचे माध्यम असायची. त्यामुळे हा गॅस बत्तीचा प्रकाश सुध्दा भरपूर वाटायचा. आता गॅसबत्तच्या जागी बल्प आले. त्यानंतर ट्यूबलाईट, व हॅलोजन करता करता यात्रेत आता हायमास्ट दिवे प्रकाश देत आहेत. जत्रेत येणा-या बालगोपाळना पूर्वी वडाच्या पारंब्याना झोका घ्यावासा वाटायचा. पण आता चित्र नेमकं उलटं बनलं आहे. पदर मोड करून पालक आपल्या मुलांसह स्वत:ची सुध्दा आकाश पाळण्यात बसण्याची हौस भागवून घेत आहेत. मागील दहा पंधरा वर्षात एस. टी. चे लाल डबे धुरळा उडवत जायचे. गाडी बाजुने गेली की कपडे रंगुन जायचे. आता खाजगी वाहनांची संख्या बेसुमार वाढलेली दिसते.\nजत्रेमध्ये लाखो भाविक येत असल्याने कायदा सुव्यवस्था तसेच घातपाती कारवाया होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून जागतीअसते. साधारण महिना भर आधी जिल्हाधिकारी पातळीवर याचे नियोजन होते. त्यामुळे पोलीस दलाच्या माध्यमातन विचार केल्यास ही यात्रा म्हणजे डोकेदुखी वाटणारी म्हटले तर भक्ताना राग यायला नको. मागील पंधरा वर्षाचे चित्र खुपच वेगळं होतं. पोलीस दलाची एखादी गाडी यात्रेमधुन फेरी मारुन जायची. जणूकाही सारे सुसेगाद असल्यागत. जत्रेमध्ये हॉटेलचा अभाव असल्याने तसेच खिशामध्ये पैसे सुध्दा कमी असल्याने परिसरातील ग्रामस्थ भल्यापहाटे जातानाच दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जायचे. एखाद्या मोठ्या झाडाखाली बसून घरातून आणलेली भाकरी चटणी सर्वात वाटून खाल्ली जायची. यासर्वात आता बदल होऊन यात्रेतील चायनीजच्या हंगामी हॉटेलांवर तर उड्या पडलेल्या दिसून येतात. यात्रेत फिरून झाल्यावर मालवणी खाज्याच्या दुकानावर यात्रेचा प्रसाद म्हणून खडखडे लाडू , चुरमु-याचे लाडू, गुळाची वडी याच्या खरेदीवर गर्दी असायची. परंतू आता हातात बोजा नको म्हणून चाकरमानी क���वळ प्रसाद म्हणून पूडी घेताना आढळून येतात. यात्रेत यावे आणि शांतपणे फिरावे ही परिस्थिती आता राहीली नसून ‘ पीक अवर्स’ मध्ये तर धक्के खातच चालावे लागते.\nआंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेचे स्वरुप सुध्दा बदलत असून काही वर्षापूर्वी हजारोंच्या उपस्थितीत संपन्न होणारी ही यात्रा आता लाखो भाविकांच्या उपस्थितीत होत आहे. यात्रेच्या दिड दिवसात येथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते व या दिड दिवसाच्या कमाईत अनेक कुटुंबांच्या सहा महिन्यांच्या रोजी रोटीची आई भराडी तजबीज करते. यात्रेसाठी येणा-या चाकरमान्या सोबत त्यांचा मित्रपरिवार सुध्दा मोठ्या प्रमाणात मुंबई वरून येतो. त्यामुळे यात्रा समाप्ती नंतर जिल्हातील इतर प्रेक्षणिय स्थळांना पर्यटना निमित्त भेटी देण्यात येतात. त्यामुळे मसुरे गावासह जिल्ह्यातील पर्यटन व्यावसाईकांचा मोठा फायदा या यात्रेच्या निमीत्ताने होतो. भराडी देवीवर असलेल्या श्रध्देचा परिणाम म्हणून भक्तीचा हा स्त्रोत यात्रेत झालेले बदल स्विकारून असाच व यापुढील यात्रांमध्येही दिसून येणार आहे. कारण नवसाला पावणारी व हाकेला धावणारी देवी भराडी अशी ख्याती आंगणेवाडीच्या या शक्तिदायीनीची झाल्याने देवी दर्शनाने मिळणा-या आनंदामध्ये तसुभर सुध्दा कमी होणार नाही आहे \nनवसाला पावणारी आंगणेवाडीची शक्तिदायीनी देवी भराडी \nBe the first to comment on \"नवसाला पावणारी आंगणेवाडीची शक्तिदायीनी देवी भराडी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-11-17T02:29:28Z", "digest": "sha1:2YJCVBEO2CPMANGROJWLGWDDOULAHC3R", "length": 7932, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलीस पाटलांना दक्षतेचे धडे! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोलीस पाटलांना दक्षतेचे धडे\nगणेशोत्सव : वादविवाद टाळण्यासाठी गणेश मंडपाजवळ स्वयंसेवक नेमावा\nतळेगाव स्टेशन – यंदाचा गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बुधवारी (दि. 5) बैठक घेण्यात आली होती. वादविवाद टाळण्यासाठी उत्सव काळात गणेश मंडपाजवळ स्वयंसेवक नेमावा अशा सूचना पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी यावेळी दिल्या.\nतळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात येथे पोलीस परिसरातील सर्व पोलीस पाटील यांनी गणपती उत्सव��त घ्यावयाच्या दक्षतेच्या दृष्टीने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी 16 पोलीस पाटील उपस्थित होते.\nगणपती उत्सव काळात दिवस-रात्र मंडळापाशी स्वयंसेवक नेमावे, वर्गणीसाठी कोणालाही जबरदस्ती करू नका, मिरवणूक लवकरात लवकर काढावी, त्यामुळे होणारे वादविवाद टाळता येईल, मंडळांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोयी उपलब्ध करून त्याविषयी मंडळांबरोबर चर्चा करावी, तळेगाव दाभाडे शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने काही प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले.\nतसेच गावामध्ये “एक गाव एक गणपती’ योजना राबवावी व जी मंडळे चांगली कामे करतील त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जाईल, असेही सांगण्यात आले. त्यावेळी पोलीस नाईक युवराज वाघमारे, सतीश कुदळे, पोलीस शिपाई विठ्ठल वडेकर, प्रशांत वाबळे उपस्थित होते.\nगणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक\nतळेगाव दाभाडे व परिसरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी (दि. 7) रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये 109 नोंदणीकृत गणपती मंडळांचा समावेश झाला आहे. या बैठकीला गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाकाली गॅंगच्या सदस्याला अटक\nNext article“कडा करप्या’साठी कृषी विभागाचा अर्धा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/tag?tagname=Ank%2027", "date_download": "2018-11-17T03:16:34Z", "digest": "sha1:ECHE2KXXM4DA3JNH2B75PHTWMBNLVH2C", "length": 3902, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nशिवसेना-भाजप एकत्रच निवडणूक लढवतील - अमित शाह\nभारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानानिमित्ताने नुकताच मुंबईचा दौरा केला. तेव्हा त्यांनी ‘झी २४ तास’ व ‘झी मराठी दिशा’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना दिलेल्या खास मुलाखतीचा हा संपादित भाग... ...\nविशेष प्रतिनिधी अंक ३७ Ank 32 अंक ३६ Ank 27 ank 36 अंक ३५ अंक ३८ अंक ४५ अंक ४६\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ श��द नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/atf-price-cut-37-lpg-hiked-rs-2-cylinder-18500", "date_download": "2018-11-17T03:33:48Z", "digest": "sha1:TTDY5VRGA4FSJDFEFTRO3I7Y3T43QW4I", "length": 11503, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ATF price cut by 3.7%, LPG hiked by Rs 2 per cylinder अनुदानित गॅस सिलिंडर दोन रुपयांनी महाग | eSakal", "raw_content": "\nअनुदानित गॅस सिलिंडर दोन रुपयांनी महाग\nगुरुवार, 1 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली: अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीतील वाढ सलग सातव्या महिन्यात कायम आहे. अनुदानित गॅस सिलिंडर आता 2.07 रुपयांनी महागला आहे. राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या एका सिलिंडरसाठी 432.71 रुपये मोजावे लागतील. गेल्या महिन्यातदेखील अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती.\nअनुदानावरील खर्च कमी करण्यासाठी सरकारने दर महिन्याला अनुदानित गॅस सिलिंडरमध्ये दर महिन्याला दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.\nनवी दिल्ली: अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीतील वाढ सलग सातव्या महिन्यात कायम आहे. अनुदानित गॅस सिलिंडर आता 2.07 रुपयांनी महागला आहे. राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या एका सिलिंडरसाठी 432.71 रुपये मोजावे लागतील. गेल्या महिन्यातदेखील अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती.\nअनुदानावरील खर्च कमी करण्यासाठी सरकारने दर महिन्याला अनुदानित गॅस सिलिंडरमध्ये दर महिन्याला दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.\nदुसरीकडे, जेट इंधनाच्या किंमती मात्र 3.7 टक्क्यांनी घसरल्या आहेत. मागील दोन महिने जेट इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. जेट इंधनाची किंमत आता किलोलीटरमागे 1,881 रुपयेएवढी झाली आहे, असे तेल वितरण कंपन्यांनी जाहीर केले.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\n��ुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2013/04/", "date_download": "2018-11-17T02:16:47Z", "digest": "sha1:JI5VHQYIDENIJRDPQY3DNRMUFNEUAWKF", "length": 44411, "nlines": 385, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 04/01/2013 - 05/01/2013", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nकुणी घर देता का घर\nमुंबई सकाळ 26 एप्रिल 2013 Good Morning: स्थळं लकी कंपाऊंड, शिळफाटा ठाणे, पत्यांचा बंगला कोसळावा तशी सात मजली इमारत कोसळली आणि 70 हुन अधिक माणसे ढिगार्र्याखाली चिरडुन जमिनदोस्त झाली... मरताना त्यांना किती यातना झाल्या असतील ह्याची कल्पना देखिल सहन होत नाही.\nपुरुष, महिला, म्हातारी माणसं लहान मुलं ... कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली त्यांचा काय दोष त्यांना हवं होत फक्त एक हक्काच ‘घर’ नवरा, बायको, मुलं, आजी आणि आजोबा अशी नाती असलेल्यांना ह्व्या होत्या चार भिंती आणि डोक्यावर एक छतं. त्यांना हव्या होत्या एकमेकांच्या जवळ नेणार्र्या प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या पायर्र्या नवरा, बायको, मुलं, आजी आणि आजोबा अशी नाती असलेल्यांना ह्व्या होत्या चार भिंती आणि डोक्यावर एक छतं. त्यांना हव्या होत्या ��कमेकांच्या जवळ नेणार्र्या प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या पायर्र्या त्यांनी जगण्यासाठी लागणारं पाणी मागितलं नाही की वीज. जेवढं मिळेल तेवढ्यावर निमुटपणे भागविण्याची त्यांची तयारी होती. म्हणुन त्यांना किती तास पाणी मिळण्यापेक्षा, ते किती तास एकमेकांचा सहवासात राहतात हे महत्वाचं वाटलं.\nआज ठाण्याच्या पुढे साधं वन रुम किचनची किंमत सुद्दा दहा लखांच्या घरात आहे. त्या साठी घरातील सगळी माणसं आयुष्यभर राब राब राबतात. आज मुलांना दिवसभर आई दिसत नाही की बाबा; कित्येक घरात आजी आजोबा पुन्हा आई आणि बाबा झालेले दिसत आहेत. प्रत्येक महिन्याच्या पगारात मुलांच्या संगोपनापेक्षा घराचे हप्ते कसे भरायचे हाच यक्ष प्रश्न आज प्रत्येक कुटुंबा पुढे असतो. दुर्दैवाने ‘घर’ म्हणजे नेमकं काय असतं हेच न समजणारी मंडळी ‘बिल्डर’ किवा ‘डेव्हलपर’ म्हणुन नावारुपला आले आणि इथुनच सामान्यांच्या नशीबी दुर्दैव आलं...\nमुंब्रा येथील लकी कंपाऊंडमधील सात मजली इमारत कोसळल्यावर आता ती इमारत बांधणाऱ्या व्यावसायिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र ७०हून अधिक बळी घेणाऱ्या या दुर्घटनेला केवळ हे व्यावसायिकच जबाबदार नाहीत , हे लक्षात घेतले पाहिजे . मृत्यूचा हा सापळा उभा करण्यात या बांधकामाकडे कानाडोळा करणारी सरकारी आणि राजकिय यंत्रणा व कंत्राटदार हे सगळेच या भयंकर पापाचे वाटेकरु आहेत आणि त्यांना त्याचा पुरेपुर हिशोब द्यावाच लागेल.\nप्रश्न असा आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला डोक्यावर हक्काचं एक छप्पर केंव्हा मिळणार सरकार घर बांधत नाही आणि खासगी बिल्डरांचे घर परवडत नाही आशा दुष्ट चक्रात आज चाकरमानी सापडला आहे त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं सरकार घर बांधत नाही आणि खासगी बिल्डरांचे घर परवडत नाही आशा दुष्ट चक्रात आज चाकरमानी सापडला आहे त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं काही वर्षांपुर्वी राजकारण्यांनी शिक्षणा संस्था आपसात वाटुन घेतल्या, आता त्यांची पुढ्ची पिढी बिल्डर आणि डेव्लपर्स झाली आहेत. ज्या राजकीय कार्यकर्त्याला शंभर रुपये स्वत:च्या मेहनतीने मिळवता येत नव्हते त्यांनी अनधिकृत बांधकामं करुन शंभर शंभर कोटी कमावले. आता त्यांना क्लस्टर डेव्हल्पमेंटच्या नावाखाली हजारो कोटी कमवायचे आहेत. हे सगळं फारच दुर्दैवी आहे. आज घर ब��ंधणी क्षेत्रं संपुर्णपणे खासगी क्षेत्राकडे आहे, नव्हे तर राजकीय गुंडांकडे आहे आणि म्हाडा, एमएमआरडिये किंवा सहकार तत्त्वावर घर बांधणी जवळपास नसल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत आज सामान्यांनी परवडणारी घरं कशी घ्यायची\nपैशातुन सत्ता आणि सत्तेतुन पैसा हे समीकरणं झालं आहे. सामान्यांचे प्रश्न समजणारे नेते सर्वच राजकीय पक्षात आहेत, कारण ही मंडळी सुद्दा सामान्यातुनच वर गेलेली आहेत. दोन-तीन पिढ्यांना पुरेल इतका पैसा ओरबडल्यावर तरी त्यांची भुक भागत नसेल तर त्यांना काय म्हणायचं हे समीकरणं झालं आहे. सामान्यांचे प्रश्न समजणारे नेते सर्वच राजकीय पक्षात आहेत, कारण ही मंडळी सुद्दा सामान्यातुनच वर गेलेली आहेत. दोन-तीन पिढ्यांना पुरेल इतका पैसा ओरबडल्यावर तरी त्यांची भुक भागत नसेल तर त्यांना काय म्हणायचं काही वर्षांपुर्वी सिंगापुर सरकारने अशाच पद्दतीने मोठ्या प्रमाणात घरबांधणी करुन तिथल्या सामान्य जनतेला मोठा आधार दिला. त्याच प्रमाणे मुंबई, ठाणे आणि नजिकच्या परिसरामधे सरकारने मोठ्या प्रमाणात घरबांधणी करण्याची गरज आहे. क्लस्टर डेव्हल्पमेंट ही महाराष्ट्र सरकारनेच करायला पाहिजे खासगी बिल्डरांनी आणि त्यांच्या भाडोत्री गुंडांनी नव्हे. आज केंद्र सरकार जपान सरकारच्या मदतीने दिल्ली-मुंबई कॉरिडोर बांधु सकते, तर महाराष्ट्र सरकार सिंगापुर किंवा इतर देशांच्या मदतीन मोठ्या प्रमाणात घर बांधणी का करु शकत नाही काही वर्षांपुर्वी सिंगापुर सरकारने अशाच पद्दतीने मोठ्या प्रमाणात घरबांधणी करुन तिथल्या सामान्य जनतेला मोठा आधार दिला. त्याच प्रमाणे मुंबई, ठाणे आणि नजिकच्या परिसरामधे सरकारने मोठ्या प्रमाणात घरबांधणी करण्याची गरज आहे. क्लस्टर डेव्हल्पमेंट ही महाराष्ट्र सरकारनेच करायला पाहिजे खासगी बिल्डरांनी आणि त्यांच्या भाडोत्री गुंडांनी नव्हे. आज केंद्र सरकार जपान सरकारच्या मदतीने दिल्ली-मुंबई कॉरिडोर बांधु सकते, तर महाराष्ट्र सरकार सिंगापुर किंवा इतर देशांच्या मदतीन मोठ्या प्रमाणात घर बांधणी का करु शकत नाही हा पैशाचा मुळीच प्रश्न नाही. प्रश्न आहे एका चांगल्या राजकीय इच्छाशक्तिची..\nLabels: कुणी घर देता का घर\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nमुंबई सकाळ 19 एप्रिल 2013 Good Morning: ‘आरपीजी’ याच नावाने भारतात आणि परदेशात विख्यात असणा���े महान उद्योगपती रामप्रसाद गोएंका यांचं गेल्या रविवारी - वयाच्या ८३ व्या वर्षी- निधन झालं. त्यांच्या निधनाने आपण एका आदिगुरुला, एका विलक्षण सरसेनापतीला मुकलो आहोत‍\nभारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सहासष्ट वर्षांच्या आयुष्यातील तब्बल बासष्ठ वर्षे रामप्रसादजी उद्योगपती म्हणून बंगालमधे सदैव कार्यरत होते. याचाच अर्थ असा की, देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक वाटचालीत, प्रगतीत आणि समग्र विकासात त्यांचा मोलाचा सहभाग तर होताच पण या विकासाचे ते मार्गदर्शक होते. नायकही होते. देशाच्या औद्योगिक विकासाचे जे बिनीचे शिल्पकार म्हणून नावाजले गेले आहेत त्यात रामप्रसाद हे नाव टाटा-बिर्ला यांच्या बरोबरीने अगदी अग्रक्रमाने घेतले जाईल ह्यात शंका नाही.\nविलक्षण मेहनत, अपूर्व धडाडी, सुस्पष्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळाच्या पुढे जाणारे उद्दोजकिय नेतृत्वगुण ही रामप्रसाद गोएंका यांची खास विशेषता होती. रामप्रसाद वयाच्या २१ व्या वर्षी खानदानी उद्योगात आले आणि १९७९मध्ये त्यांनी ‘आरपीजी एन्टरप्राइजेस’ या चार कंपनीजच्या समूहाची पायाभरणी केली आणि यश त्यांच्या मागेच लागले. प्रारंभीच्या फक्त १०५ कोटींचे उद्दोग समूहातुन आज संजीव आणि हर्ष ह्या दोन मुलांत विभागलेले त्यांचे संपत्तीविश्व तब्बल ३१,००० कोटींचे आहे.\nकुठल्या कंपन्या विकत घ्यायच्या हे कदाचित सोपं असेल पण त्या ‘केंव्हा’ घ्यायच्या हे गणित ज्याला कळलं ते म्हणजे आरपीजी कंपन्या विकत घ्यायला पैशा पेक्षाजास्त एक दुर दृष्टी लागते ती आरपीचींकडे इतरांपेक्षा नक्कीच जास्त होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणुनच रामप्रसाद उर्फ रामबाबूंना original takeover tycoon कंपन्या विकत घ्यायला पैशा पेक्षाजास्त एक दुर दृष्टी लागते ती आरपीचींकडे इतरांपेक्षा नक्कीच जास्त होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणुनच रामप्रसाद उर्फ रामबाबूंना original takeover tycoon असं म्हणायचे. टायर, कार्बन, औषध कंपन्या, आयटी उद्योग, वीज निर्मिती, करमणूक, प्रसारण, प्रसारसेवा अशा कितीतरी उद्योगातील कंपन्या त्यांनी स्वतःच्या स्वामित्वाखाली तरी आणल्या किंवा त्यांच्याशी हातमिळवणी केली. रामबाबू म्हणजे कंपन्या विकत घेणारा एक महासम्राटच\nरामबाबू हे जसे राज्यसभा सदस्य म्हणून वावरले तसेच ते तारुण्यात असतांना बैडमिंटनपटू आणि क्रिकेटपटू म्हणून बरेचसे नावारूपाला आलेले होते. शिक्षण, राजकारण, क्रीडा आणि आध्यात्म यात सारखीच रूची असणारा हा उद्योगपती सर्व क्षेत्रातले सर्वोत्तम भांडवल गोळा करणारा एक मर्मज्ञ रसिक होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nसारा देश इंदिरा गांधी यांच्या विरोधात असतांना रामप्रसाद त्यांची साथ करीत होते आणि ते स्वतः खमके भांडवलदार असतांना डाव्या पक्षातले अस्सल कडवे डावे त्यांचे अत्यंत जिवलग मित्र होते. रामप्रसाद गोएंका हे अनेक वर्षे ‘फिकी’चे अध्यक्ष जसे होते तसेच ते अनेक वर्षे ‘आयआयटी, खरगपूर’चे चेअरमनही होते. तर दुसऱ्या टोकाला ते तशीच कामगिरी ‘तिरुपती देवालया’च्या संचालक मंडळावर राहूनही करीत होते. त्यांचापाशी जसा उद्योगाचा वारसा होता तसाच सामाजिक कार्याचाही होता. नेहरू-गांधी घराण्यांशी संबंधीत असणाऱ्या तीन संस्थांशी जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा निकटचा संबंध होता.\nआक्रस्ताळ्या, रागलोभ तीव्र असलेल्या, मूलतः डावी विचारसरणी असणाऱ्या बंगालमध्ये रामप्रसाद गोएंका हा अस्सल मारवाडी माणूस परम आनंदाने नुसता जगलाच नाही तर त्यांनी बंगाली माणसाहूनही बंगालवर थोडे अधिकच निरतियश प्रेम केले आणि तेथे राहूनच डाव्यांच्या नजरेला नजर देत आपले विश्वविख्यात साम्राज्य विकसित केले. मराठी तरूण उद्दोजकांनी त्यांच्या कडुन शिकण्याचा गुण म्हणजे ते त्यांच जन्म गाव राजस्थान असताना देखिल त्यांनी उभी हयात बंगाल मधे म्हणजे साहित्य आणि कलेच्या महेरघरी उद्दोग उभा करण्यात घालविली म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही पैसा कमावता येतो\n‘कामगार हाच माझ्या यशाचा खराखुरा कणा आहे. तो नसेल आणि त्याचा तुमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही एक पाऊलही पुढे सरकू शकत नाही... मी जे जे करू शकलो त्या त्या यशाचा खरा धनी माझा कामगार आहे’ असे म्हणणारे रामबाबू आत्ताच्या भांडवली भारतात किती असतील त्यांच्या यशाच गणित हार्वड, व्हॉर्टन किंवा कुठल्याही मॅनेजमेंटच्या कॉलेज मधे शिकायला मिळणार नाही. खरं तर आरपीजी म्हणजे एका उद्दोग समुहाची नुसतीच यशाची केस स्टडी नसुन एक मोठं मुक्त विद्दापीठंच होतं असं म्हणायला काही हरकत नाही\nLabels: ‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\n‘ मुबंइ सकाळ 5 April, 2013: Good Morning: 'सॅम पित्रोडा’ हे नाव आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाची दीक्षा घेतलेल्या तरुणांच्या भारताला चांगलंच परिचयाचं आहे. १९८४ पूर्वीचा भारत देश आणि २०१३ या चालू वर्षातला महान भारत देश यांत कुणाच्याही लक्षात यावा असा विलक्षण फरक आहे... ’८४ पूर्वीचा भारतात घरी साधा टेलिफोन आला की लोक सत्यनारायणाची पुजा सांगायचे आणि घरगुती गॅस आला की पेढे वाटायचे साधारणं 12 तासांनी येणारी पोस्टाची तार हेच महत्वाच्या निरोपाचे सगळ्यात जलद साधन होतं साधारणं 12 तासांनी येणारी पोस्टाची तार हेच महत्वाच्या निरोपाचे सगळ्यात जलद साधन होतं म्हणजे भारत एका पारंपरिक मार्गाने वाटचाल करणारा देश होता. देशातील अगदी पुढारलेला वर्गही आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल अशिक्षितच नव्हे तर अडाणी होता.\nपण गेल्या तीस वर्षात नुसतेच ‘पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे’ असे नव्हे, तर संपूर्ण जीवनाची शैली, जीवनाचा पोत आणि जीवनाची गतीही पुर्णपणे बदललेली आहे. पोस्टकार्डाच्या जागी प्राईव्हेट कुरिअर, कुरिअरच्या जागी ईमेल, ईमेलच्या जागी एसेमेस आणि आता ब्लॅकबेरी मेसेंजर, व्हॉट्स-अप आणि जगाशी जोडणारे फेसबुक खरेतर आजच्या वास्तवाची कल्पना करावी इतकीही कल्पनाशक्तीच तीस वर्षांपूर्वी संपूर्ण भारतात नव्हती. ज्याची कल्पना देश करू शकत नव्हता त्याची केवळ कल्पनाच नव्हे; तर कार्यप्रणालीही ज्यांना परिपूर्ण अवगत होती असे एक दृष्टा म्हणजे सॅम पित्रोडा\nतत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे व्यक्तिगत मित्र, ‘डून स्कूल’चे विद्यार्थी आणि भारत सरकारचे तंत्रज्ञान विषयक सल्लागार याहूनही माहिती आणि तंत्रज्ञान, दूरसंचार आदी विषयातील तज्ञ, संशोधक म्हणून सॅम पित्रोडा यांची योग्यता मोठी आहे. राजीव गांधी ते राहुल गांधी असा देशाचा प्रवास घडत असण्याच्या काळात पित्रोडा हे शासनाचा एक महत्वपुर्ण भाग आहेत हे आपले खरोखरीच भाग्य आहे\nसमाजातील सर्व आर्थिक स्तर ओलांडत कम्युनिकेशन प्रणालीने एक नवी लोकशाही प्रस्थापित केली, रुजवली आणि जोपासली. गेल्या तीन दशकातलं आपलं सर्वांचं प्रत्यक्ष रोजचं जीवन या क्रांतीची साक्ष देतं आहे. पंतप्रधानांपासून ग्रामसेवकापर्यंत आणि महान उद्योगपतीसह घरातील नोकरापर्यंत सर्वांनाच्या हातात असणारा मोबाईल किती क्रांतीकारक आहे हे आपण सर्वच अनुभवतो\n१९८४ ते साधारण १९९० या काळात इथे संगणक आला आणि बघताबघता तो या देशात असा काही रुजला की आता घरटी एक नव्हे तर दरडोई एक अत्याधुनिक कंप्युटर, लॅपटॉप आणि आयपॅड वापरात आहे... अर्थात आपल्याकडे तंत्रज्ञान आले म्हणून आपली दृष्टी बदललीय असे मुळीच झालेल नाही आपण फारच मर्यादित तंत्रविश्वात वावरतो आहोत आणि त्याहून अधिक दोष म्हणजे आपण अजूनही माहिती-तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करतो आहोत आणि त्याहूनही त्याच्याकडून मर्यादित अपेक्षा करतो आहोत हीच खंत डॉ.सॅम पित्रोडा यांनी मागच्या आठवड्यात दुसऱ्या क्रांतीची घोषणा करतांना व्यक्त केली आहे. अजुनही आयटी क्षेत्र किंवा कंप्युटर म्हणजे ‘ईमेल’ पाठविणे आणि एखादी वेबसाईट बनविणे हेच आपण समजतो. माहिती आणि तंज्ञानाचा वापर शिक्षणं, उद्दोग, व्यवसायात आणि रोजच्या जीवनात करुन आपण मोठी प्रगती करु शकतो. त्यासाठी आपल्याला मनाची दार उघडावी लागतील, ठाम निश्चय करावा लागेल, बदल घडवावे लागतील आणि तरच आपण जागतिक स्पर्धेत टिकाव धरु शकु. सतत बदल हेच शाश्वत सत्य आहे हे आपण समजुन घेतलं पाहिजे.\nडॉ. सॅम पित्रोडा यांनी दुसऱ्या क्रांतीची घोषणा करतांना असे म्हटले आहे की, ‘’आपल्या देशात इंटरनेट आहे पण त्याचा अर्थपूर्ण वापर होत नाही. आपण फक्त माहितीचा पूर अंगावर घेतो आहोत आपल्या विकासाच्या आणि ज्ञानविस्ताराच्या कल्पना फारच मर्यादित आहेत. आपण तंत्रज्ञानाने प्रभावित झालो आहोत पण त्याच्या वापराची संकल्पना आपल्यापाशी नाही. आपण Virtual Universities ची कल्पनाही करत नाही.” हे सारे पित्रोडा म्हणत आहेत आणि त्यात गंभीरता आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. आता त्यांना देशातील २५००० पंचायती इंटरनेटच्याद्वारे एकमेकांशी जोडून आधुनिकतेचे नविन पर्व प्रारंभीत करायचे आहे. एक नवी झेप घ्यायची आहे. आणि भारतीय राष्ट्र जगात अव्वल स्थानी न्यायचे आहे. हे पित्रोडा घडवून आणतील आणि भारत महासत्ता होण्याच्या दिशेने एक लांब उडी मारेल यात शंका नाही. वर्षेनवर्षे न मिळणारा टेलिफोन पसुन आजच्या आयफोन आणि आयपॅड पर्यंत माध्यमातली ही दुसरी क्रांती खरोखरीच वास्तवात येवो आणि यशाची गुढी उभारली जावो एवढीच इच्छा\nLabels: दुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nमुबंइ सकाळ 5 April, 2013: Good Morning: 'मुंबई कोणाची राहाणार’ हा प्रश्न कदाचित काल पर्यंत राजकीय भुकंप करणारा होता, पण आता तो जास्त गंभीर झालेला आहे. खरं तर हा प्रश्न मुंबईत राहाणाऱ्या आणि खास करुन इथल्या मुळ पुरुषाला मुळीच नवा नाही. पण आता हा प्रश्न खरोखरीच मुंबईवर प्रेम करणार्र्या इथल्या मुंबईकरांनाच नव्हे तर देशाच्या इतर भागातून येऊन इथं स्थाईक झालेल्यांना देखिल हा गंभीर वाटेल, कारण साऱ्यांनाच आता मुंबईची चिंता करण्याची गरज आहे. आणि आता तर हाच प्रश्न देशातील इतर शहरांदेखिल लागु पडणार आहे.\nयाला जी अनेक कारणे आहेत त्यात आता भर पडली आहे ती अलीकडेच झालेल्या दोन घोषणांमुळे -एकीकडे जपान सरकारच्या मदतीने केंद्र सरकार मुंबई-दिल्ली कॉरीडॉर बांधण्याच्या तयरीत आहे; तर त्याच्या जोडीला आताच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री असलेले श्री.पी. चिदंबरम यांनी ‘मुंबई- बंगरूळ’ हा नविन कॉरीडॉर निर्माण करण्याची घोषणा केली. मुंबई आहे तरी किती तीचा पसारा अजुन किती वाढवायचा तीचा पसारा अजुन किती वाढवायचा अजुन का आणि किती लोक इथं कोंबायची अजुन का आणि किती लोक इथं कोंबायची मुंबईच नेमकं आपल्याला काय करायच आहे याचा कुठलाच विचार कुणीही करताना दिसत नाही. एका दिशेने मुंबईचे आकर्षण संपूर्ण भारताला आहे; तर दुसरीकडे तिला कोणीही पालक वा तिची काळजी करणारा आप्त राहिलेला नाही अशी अवस्था आहे. हे शहर आता खऱ्या अर्थाने पोरके आणि अनाथ झाले आहे...\nLabels: मुंबई कोणाची राहाणार \nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस ��ेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nकुणी घर देता का घर\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nकुणी घर देता का घर\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-shirdi-sai-samadhi-utsav-and-kolhapur-shahi-dasara-utsav-3536", "date_download": "2018-11-17T02:22:24Z", "digest": "sha1:L5KIEZ7LLNQEI3GEOCLG3RZ5FYUEWFJ6", "length": 10550, "nlines": 115, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news shirdi sai samadhi utsav and kolhapur shahi dasara utsav | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव तर कोल्हापूरात दसरा चौकात शाही दसरा सोहळा\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव तर कोल्हापूरात दसरा चौकात शाही दसरा सोहळा\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव तर कोल्हापूरात दसरा चौकात शाही दसरा सोहळा\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव तर कोल्हापूरात दसरा चौकात शाही दसरा सोहळा\nगुरुवार, 18 ऑक्टोबर 2018\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या उत्सवाची धूम असते. विजयादशमीच्या मुख्य दिवशी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांनी शिर्डी फुलून गेली आहे.\nविजयादशमीच्या दिवशी 1918 साली साईबाबांनी आपल्या शरीराचा त्याग केला या घटनेला आज शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून हा पुण्यतीथी उत्सव शिर्डीत साजरा होतोय, हजारो भाविक आपल्या आराध्य साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात.\nकोल्हापूरात दसरा चौकात शाही दसरा सोहळा\nआज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या उत्सवाची धूम असते. विजयादशमीच्या मुख्य दिवशी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांनी शिर्डी फुलून गेली आहे.\nविजयादशमीच्या दिवशी 1918 साली साईबाबांनी आपल्या शरीराचा त्याग केला या घटनेला आज शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून हा पुण्यतीथी उत्सव शिर्डीत साजरा होतोय, हजारो भाविक आपल्या आराध्य साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात.\nकोल्हापूरात दसरा चौकात शाही दसरा सोहळा\nकोल्हापूरात शारदीय नवरात्रौत्सवात खंडेनवमी अर्थात विजयादशमी साजरी होत आहे. यानिमित्त श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात येत असून, संध्याकाळी दसरा चौकात शाही दसरा सोहळा होणार आहे. दसऱ्याला देवस्थान समितीच्या वतीने श्री अंबाबाई, महाकाली व महासरस्वती या तीनही देवतांना मानाची साडी अर्पण करण्यात येणार आहे. या साडीवरच श्री अंबाबाईची रथातील सालंकृत पूजा बांधली जाईल.\nसंध्याकाळी तोफेच्या सलामीनंतर श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होऊन आपल्या लवाजम्यानिशी निघेल. तसंच पंढरपूरमध्ये विजया दशमीनिमित्त विठूरायाला लाल रंगाचे अंगी आणि शुभ्र सोवळं नेसवण्यात आलंय. तुळशी हार, बाजूबंद, बाजीराव कंठी, पेटी हार अशा मौल्यवान दागिन्यांनी विठूरायाला सजवण्यात आलं. तर, रुक्मिणी मातेला दुर्गादेवीच्या रुपात पारंपरिक अलंकाराने सजवलंय.\nसाईबाबा नवरात्र पालखी shirdi kolhapur\nश्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर\nराज्यात पाणी प्रश्न तीव्र झाला झालाय. श्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर...\nजायकवाडीला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ शिर्डीत शेतकऱ्यांचं आंदोलन\nVideo of जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ शिर्डीत शेतकऱ्यांचं आंदोलन\n2022 साली बेघर परिवाराकडे स्वत:चं घर असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न...\nभूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात..\nभूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पंतप्रधान नरेंद्र...\nशिर्डीतल्या आजच्या भाषणातून मोदी वाजवणार २०१९ लोकसभा निवडणुकांच्या...\nसाईबाबांच्या शंभराव्या समाधी मोहोत्सावाचं औचित्य साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...\n(VIDEO) दसरा आणि नवरात्रीनिमित्त फुललं दादरचं फुल मार्केट; फुलांचे...\nनवरात्रीनिमित्त दादरचं फुल मार्केट गर्दीने फुलून गेलं आहे. देवीची आरास करण्याकरता...\nदसरा आणि नवरात्रीनिमित्त फुकलं दादरचं फुल मार्केट..\nVideo of दसरा आणि नवरात्रीनिमित्त फुकलं दादरचं फुल मार्केट..\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/nepti-holkar-resides-in-the-dark-for-weeks/articleshow/65772196.cms", "date_download": "2018-11-17T03:39:56Z", "digest": "sha1:ASVOYWTP32ARHJQGEDU5QC3H5KS2UZLK", "length": 12536, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: nepti holkar resides in the dark for weeks - नेप्तीची होळकर वस्ती आठवड्यापासून अंधारात | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nनेप्तीची होळकर वस्ती आठवड्यापासून अंधारात\nम. टा. वृत्तसेवा, नगर\nमहावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नगर तालुक्यातील नेप्ती येथील होळकर वस्ती परिसरातील ग्रामस्थ मागील आठवड्यापासून अंधारात आहेत. प्रामाणिकपणे वीजबिल भरणारे ग्राहक अंधारात तर चोरून वीज वापरणारे उजेडात, अशी पर��स्थिती निर्माण झाली आहे. वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने तातडीने ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.\nयासंदर्भात दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे, महावितरण कंपनीकडून वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नेप्ती येथील होळकर वस्ती परिसरातील ग्रामस्थ मागील आठवड्यापासून त्रस्त आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या परिसरातील नागरीकांचे वीजजोड एकाच फेजवर आहे. यामुळे लोड येऊन सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. मीटरधारक अंधारात तर चोरून वीज वापरणाऱ्यांच्या घरात उजेड अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील नागरिकांना वेगवेगळ्या फेजवर कनेक्शन देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. एकाच फेजवर लोड येत असल्याने येथील ट्रान्सफॉर्मरही वारंवार खराब होतो. महावितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारल्या असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कार्यालयात जाऊन निवेदन दिले असता वेळकाढूपणा केला जात आहे. वत्सलाबाई कोतकर, विशाल जगधने, विष्णू जगधने, सुभाष होळकर, संगीता व्यवहारे, मंडाबाई जपकर, कमल राठोड यांच्यासह वीजग्राहकांच्या निवेदनावर सह्या आहेत.\nयाबाबत महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार देऊन वरिष्ठांशी संपर्क साधण्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अधिकाऱ्यांच्या या टोलवाटोलवीमुळे सामान्य वीजग्राहक मात्र अंधारात आहेत.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nmaratha reservation: आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा: मुख...\nशिवरायांबद्दल अपशब्द उच्चारणारा छिंदमही रिंगणात\nशिवसेनेची मंत्रिमंडळात नौटंकी; विखेंची टीका\nबिबट्याच्या बछड्यांना हवीय आईची माया\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनेप्तीची होळकर वस्ती आठवड्यापासून अंधारात...\nलोणी येथे २७ जुगारींना अटक...\nमराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या...\nजामखेडला दोन घटनांत अडीच लाख लुटले...\nयंदा ‘मुळा’ ओसंडून वाहण्याची शक्यता धुसर...\nनेवासे फाट्यावर जुगार अड्ड्यावर छापा...\nप्रकाश बर्डे यांचे निधन...\nशिर्डी, राहात्यात चांगला प्रतिसाद...\nफोर्स अप्लायसन्स कर्मचारी आंदोलनाबाबत आज बैठक...\nमंडप परवानगीसाठी साडे तीनशे अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/igatpuri", "date_download": "2018-11-17T03:36:50Z", "digest": "sha1:BUZVHLQNJDTJSF7PTIROSOTVWN4KKYCI", "length": 25274, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "igatpuri Marathi News, igatpuri Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nवर्षभरात २०३ पायरेटेड साइट बंद\nकल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nपदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nगज चक्रीवादळाचा तडाखा; १३ जणांचा मृत्यू\nबेळगावात शिवरायांचा जयघोष करणाऱ्या विद्यार...\ncbi: आंध्रप्रदेशात सीबीआयला नो एन्ट्री\nगायक कृष्णा यांना ‘आप’चे आमंत्रण\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्ची पावडर ...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज ��ोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महि..\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संव..\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला ..\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' ख..\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nमध्य, पश्चिम मार्गावर आज मेगाब्लॉक नाही\nदिवाळीचा मुहूर्त लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने आज, ४ नोव्हेंबर रोजीचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. या दिवशी केवळ हार्बर मार्गावर स. ११.४० ते दु. ४.१० ब्लॉक आहे.\n‘गोदावरी’साठी रेल्वे व्यवस्थापकास घेराव\nइगतपुरी येथील रेल्वेची विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे मेगा ब्लॉक घेण्यात आले आहेत. या मेगाब्लॉकमुळे मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने संतप्त चाकरमाने व प्रवाशांनी मंगळवारी सकाळी मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे व्यवस्थापकांना घेराव घातला.\nरेल्वे मेगा ब्लॉकने आजपासून प्रवाशी ‘लेट’\nमध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकात विशेष वाहतूक, पॉवर आणि एस अॅण्ड टी ब्लॅाक दि. २३, २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी घेण्यात येत आहे. यामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांना या मेगा ब्लॉकने वेठीस धरले आहे.\nमध्य रेल्वेकडून इगतपुरी येथे यार्ड रिमॉडेलिंगप्रमाणेच नवीन रिले इंटरलॉकिंग प्रणाली अंतर्भूत करण्याचे काम हाती घेतले आहे...\nदारुगोळा स्फोटात एकाचा मृत्यू\nलष्करी हद्दीतून आणलेला गोळा फोडत असताना झालेल्या भीषण स्फोटात एक जण जागीच ठार, तर चार जण जखमी झाले. अजय संजय शिरसाठ (वय २१) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.\nबिबट्याचा बछडा मुलांच्या बिछान्यात\nपैशांसाठी पोलिसाची हॉटेलमालकाला दमबाजी\nहॉटेलमालकास दमबाजी करीत पैसे उकळू पाहणाऱ्या मुंबईतील एका पोलिस उपनिरीक्षकासह दोघा जणांविरोधात इगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी हॉटेलमालक सुरजितसिंग नारंग (७०, रा. ओशिवारा, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.\nजिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या\nजिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून इगतपुरी आणि देवळा तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. त्यामुळे जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३० झाली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या होणाऱ्या तालुक्यांच्या यादीमध्ये आता इगतपुरीचीही भर पडली आहे.\nटोमॅटोचे भाव घसरले; उत्पादक चिंताग्रस्त\nघोटी-इगतपुरी तालुक्यात टोमॅटो, वांगी या उन्हाळी पिकांना बाजारात भाव नाही तसेच वाहतूक खर्च व मजूरीलादेखील ही पिके परवडत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग ही पिके उद्ध्वस्त करू लागला आहे. या प्रकाराची सरकारने दखल घ्यावी, महसूल व कृषि विभागाने संयुक्तपणे या पिकांचे पंचनामे करावे तसेच उत्पादन खर्चाच्या तिप्पट नुकसान भरपाई द्यावी, या मागण्या परिसरातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत.\nधरणांच्या तालुक्यात टँकरचे पाणी\nमुंबई आणि ठाणे शहरांची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील ९० गावांमध्ये आजही टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागतो. त्या गावपाड्यांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी १० वर्षांपूर्वी इगतपुरीच्या भावली धरणाचे पाणी गुरुत्वाकर्षणाने आणण्याचा प्रस्ताव पुढे आला होता.\nवाकी-खापरी धरणातून पाणी सोडणार\nवाकी-खापरी धरणातून पाणी सोडणाररखडलेले काम करण्यासाठी प्रयत्नम टा...\nनिवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमानंतर जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदार संख्या ४३ लाख १५ हजार ५८० वर जाऊन पोहचली आहे.\nदरीत पडल्याने गिर्यारोहकाचा मृत्यू\nट्रेकिंग करताना पाय घसरून दरीत पडलेल्या मुंबई येथील २७ वर्षांच्या गिर्यारोहकचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आमळीपर्वतावर घडली.\nइगतपुरीत उधळली डान्स पार्टी\nइगतपुरी तालुक्यातील निसर्ग सान्निध्यातील मिस्टिक व्हॅली हॉटेलमध्ये रंगलेली डान्स बार पार्टी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी उधळली. मुंबईतील सहा बारबालांसह गोंधळ घालणाऱ्���ा १० तरुणांना अटक करण्यात आली आहे.\nसॅनिटरी नॅपकिनचे खडकेदमध्ये वाटप\nमहिलांचा सर्वात संवेदनशील व कमी बोलला जाणारा विषय तो म्हणजे मासिक पाळी व त्याकरिता सॅनिटरी नॅपकिनचा वापर करणे याबद्दल स्थानिक किशोरी मुली व महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली.\nइगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील\nइगतपुरी तालुक्याच्या विकासासाठी यापूर्वीही आपण प्रयत्न केले आहेत. पदाधिकारी असो अथवा नसो तरीही इगतपुरीशी असलेल्या बांधिलकीमुळे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पाठपुरावा करीत राहणार, अशी ग्वाही आमदार अपूर्व हिरे यांनी दिली.\nइगतपुरी तालुक्यातील ३३५४ शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत तालुक्यात कर्जमाफीपोटी एकूण १२ कोटी ७२ लाखांची रक्कम मिळाली आहे. यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के प्रोत्साहन अनुदानही प्राप्त झाले आहे.\nइगतपुरीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nइगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदारराजा कुणाच्या पारड्यात मत टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nइगतपुरी, त्र्यंबकमध्ये मनसेला मिळाले बळ\nराज्यभर मनसेचे कार्यकर्ते पक्ष सोडून जात असताना इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिवसेना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मनसेत प्रवेश केला.\nचंद्राबाबू-ममता साथ साथ; प. बंगालमध्येही CBIला अटकाव\nनाना पाटेकर यांनी फेटाळले तनुश्रीचे आरोप\nआरपीएफ भरती: पदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nजम्बोब्लॉक: कल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nराज्य जल आराखडा तयार; ६ खोऱ्यांचा आढावा\nउद्धव यांच्या अयोध्यावारीसाठी नेत्यांची धावपळ\nमुंबई: यापुढे आझाद मैदानातच 'मोर्चे'बांधणी\nरसिकांसमोर उलगडणार पुलंचे घरगुती किस्से\nपंकज भुजबळ यांचे बाळासाहेबांना अभिवादन\nनगर निवडणूक: छिंदम विरोधात कोण लढणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/things-no-to-do-during-solar-eclipse-118071200027_1.html", "date_download": "2018-11-17T02:17:18Z", "digest": "sha1:YAB4WZVJUVH63JULMCGFBKFPDWGUV2HE", "length": 13916, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "13 जुलैला सूर्य ग्रहण, काय करावे काय नाही, जाणून घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n13 जुलैला सूर्य ग्रहण, काय करावे काय नाही, जाणून घ्या\n13 जुलैला वर्षाचं दुसरं सूर्य ग्रहण आहे. या पूर्वी 15 फेब्रुवारी ला पहिले सूर्य ग्रहण लागले होते. जुलै महिन्यात दोन ग्रहण आहे. पहिले 13 जुलैला सूर्य ग्रहण आणि 27 जुलैला चंद्र ग्रहण लागेल.\nसूर्य ग्रहणाची अवधी सुमारे 2 तास 25 मिनिट राहील. भारतात हे ग्रहण दिसणार नाही तरी ग्रहण काळात सावध राहणे आणि दान करण्याचे महत्त्व आहे. शास्त्रांप्रमाणे या दरम्यान काही कार्य करणे टाळावे.\nग्रहण काळात काय करावे:\n- प्रभू आराधना करा.\n- केवळ मंत्रांचे जप केले तरी कितीतरी पट फायदा होतो.\n- ग्रहणाच्या आधी आणि नंतर स्नान करा.\n- ग्रहणानंतर गरिबांना दान करा.\n- पवित्र नदी आणि संगम स्थळी स्नान करा.\nग्रहण काळात हे करणे टाळावे:\n- घरातून बाहेर पडू नये.\n- मूर्ती स्पर्श व मूर्ती पूजा करू नये.\n- गर्भवती स्त्रियांनी कापणे, शिवणकाम करू नये.\n- शुभ व नवीन कार्य सुरू करू नये.\n- यात्रा करणे टाळा.\n- भोजन, मनोरंजन आणि झोपणे टाळा.\nघरात ठेवा या प्रकारचे शंख, पैसाही आणि प्रेम दोन्ही मिळेल\nपुरी येथील जगन्नाथ रथयात्रेस 14 जुलैपासून सुरुवात\nएकादशीला या वस्तू ग्रहण करु नये..\nश्री साईबाबा संस्थान श्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ संपूर्ण वेळापत्रक\nहिंदू धर्मात फार महत्त्व आहे अमावास्याचे, या लोकांना जरूर करायला पाहिजे अमावास्येचा उपास ...\nयावर अधिक वाचा :\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nप्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची ��ुले ...\n\"वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\n\"नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये...Read More\nआरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ...Read More\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ...Read More\n\"ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा....Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील...Read More\n\"आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय...Read More\n\"आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात...Read More\n\"दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल...Read More\n\"जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी...Read More\n\"व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.huaxinfurnace.com/mr/ladle.html", "date_download": "2018-11-17T03:13:46Z", "digest": "sha1:O62N75HFDLQSFE6X6DXFETRAJL27PXPT", "length": 10948, "nlines": 287, "source_domain": "www.huaxinfurnace.com", "title": "", "raw_content": "पळी - चीन शॅन्डाँग Huaxin इलेक्ट्रिक भट्टी\nस्टील शेल हळुवार भट्टी\nअॅल्युमिनियम शेल हळुवार भट्टी\nप्रतिष्ठापना हीटिंग भट्टी (फोर्जिंग\nपाणी थंड प्रणाली (टॉवर)\nइलेक्ट्रिक अस्तर दाद देत vibrato\nहवेच्या दाबावर चालणारा अस्तर दाद देत व्हायब्रेटर\nमुख्य नियंत्रण मंडळ (पॅनल)\nनिवडीचा क्रम उलटा बोर्ड\nहवेच्या दाबावर चालणारा भट्टी इमारत मशीन\nआम्ही 90ton आम्ही देखील ग्राहकांच्या गरजा आधारीत ladles निर्मिती फार 0.3ton पासून पळी क्षमता वन्य श्रेणी देत ​​आहेत. 1.Product वर्णन सर्व धातू ओतण्याचा कारखाना ladles शक्तीशाली रोटेशन एक मोटर गियर विधानसभा भिंतींना जाऊ शकते. रोटेशन गती ाहका या गरजा समायोजित असू शकते. , धातू ओतण्याचा कारखाना निर्णायक ऑपरेशन फौंड्री पळी हॉट मेटल पळी कास्ट करणे भट्टी समोर लोखंडी द्रव हाती नंतर अर्ज, डीआरआय करून ओतणे वर कास्ट मॉडेल ठिकाणी पाठवू ...\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nआम्ही 90ton आम्ही देखील ग्राहकांच्या गरजा आधारीत ladles निर्मिती फार 0.3ton पासून पळी क्षमता वन्य श्रेणी देत ​​आहेत.\nसर्व धातू ओतण्याचा कारखाना ladles शक्तीशाली रोटेशन एक मोटर गियर विधानसभा भिंतींना जाऊ शकते. रोटेशन गती ाहका या गरजा समायोजित असू शकते.\nफौंड्री पळी कास्ट करणे अर्ज\n, धातू ओतण्याचा कारखाना निर्णायक ऑपरेशन हॉट मेटल पळी भट्टी समोर लोखंडी द्रव हाती नंतर, कार ड्रायव्हिंग करून ओतणे वर कास्ट मॉडेल ठिकाणी पाठवा.\nहमी आधी ऑपरेशन काढीत steelmaking वनस्पती, खुल्या घर संसार भट्टी मध्ये धातू ओतण्याचा कारखाना, भट्टी किंवा कनवर्टर फक्त एक मूर्ती आहे स्टील पळी.\nफक्त एक मूर्ती आहे लोखंड ladles टर्बाइन दोन मार्ग प्रसार फिरता आणि सरळ गियर ट्रान्समिशन स्वत: ची लॉकिंग प्रकार विभागले आहेत दोन प्रकारच्या (1:72,: 1 या प्रमाणात 75) .या प्रमुख वैशिष्ट्ये आहेत: फिरता केंद्र डिझाइन वाजवी आहे, दोन मार्ग पूर्ववत करता येणार तसेच दोन मार्ग reset.Turbine मूलभूत प्रसार प्रकार फिरता घेते दोन मार्ग टर्बाइन उपाध्यक्ष प्रेषण, गुळगुळीत प्रेषण, सोयीस्कर ऑपरेशन दोन मार्ग चांगला लॉक गियर ट्रान्समिशन पन्हाळे पासून consistency.Straight उच्च प्रकार घे��े, नियंत्रण घर्षण दुहेरी स्तर, स्वत: ची लॉक कामगिरी मुक्तपणे, बाह्य शक्ती टाकले हलके जाऊ शकते किंचित, द्रुत परत, टेकणे नाही, सुरक्षित आणि विश्वसनीय वापर मजबूत आहे.\n2. निर्णायक लोखंडी पळी वैशिष्ट्य\n1) .Reasonable रोटेशन केंद्र, सोयीस्कर ऑपरेशन निवडा, pouring पूर्ण झाल्यावर मूलभूत संयुक्त करू शकता.\n2) .Adopt दुहेरी जंत चाक जोडी transmission.Although उत्पादन मागणी उच्च आहे, पण लवचिक प्रसार दोन मार्ग पूर्ववत करता येणार.\n3) .Enclosure बारीक मेणबत्ती, तळाशी वरच्या भाग भोवती चौकटीच्या संयोजन अवलंब, सेवा जीवन विस्तारित तिहेरी विमा, वेल्डिंग करून दाट स्टील प्लेट, पिशवी रचना तळाशी केले, आणि ऑपरेटर सुरक्षा सुनिश्चित आहे.\nमागील: भट्टी बदल स्विच\nपुढील: हवेच्या दाबावर चालणारा भट्टी इमारत मशीन\nहवेच्या दाबावर चालणारा भट्टी इमारत मशीन\nपाणी थंड प्रणाली (टॉवर)\nइलेक्ट्रिक भट्टी इमारत मशीन\nपत्ता: Guting स्ट्रीट पश्चिम, Weicheng जिल्हा, वेईफांग, शानदोंग, चीन\nआग्रह भेट डॅनिश ग्राहकांचे स्वागत ...\nउझबेकिस्तान ग्राहक आमच्या कारखान्यात भेट दिलेले\n1.5 टन म्युच्युअल फंड प्रतिष्ठापना भट्टी दोन संच ...\nरशिया ग्राहक भेट दिलेले 10 टन मध्यम freq ...\n© कॉपीराईट - 2018-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/radhika-apte-done-phone-sex-285439.html", "date_download": "2018-11-17T02:56:28Z", "digest": "sha1:KD2UO6WMIYOMHYUVLEJ4F77ZZLN2IJHI", "length": 12763, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा राधिका आपटेला करावा लागतो फोन सेक्स!", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nजेव्हा राधिका आपटेला करावा लागतो फोन सेक्स\n'देव डी' या सिनेमाच्या ऑडिशनमध्ये राधिकाला फोन सेक्स करावा लागला असल्याचं तिने सांगितलंय. सर्वात विचित्र ऑडिशन कोणती असा प्रश्न राधिकाला विचारला असता तिने हा धक्कादायक प्रकार उघड केला.\n25 मार्च : अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच तिच्या धाडसी वक्तव्यामुळे चर्चेत राहिलीये. राधिकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केलाय. 'देव डी' या सिनेमाच्या ऑडिशनमध्ये राधिकाला फोन सेक्स करावा लागला असल्याचं तिने सांगितलंय. सर्वात विच��त्र ऑडिशन कोणती असा प्रश्न राधिकाला विचारला असता तिने हा धक्कादायक प्रकार उघड केला. माझ्यासाठी हे नवीनच होतं. मी यापूर्वी कधीही असं केलं नाही असंही राधिकाने म्हटलंय.\nनेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेता राजकुमार राव सहभागी झाले होते. त्यावेळी राधिकानं हे सांगितलं. तो सीन करताना मजा आली. मात्र, त्या चित्रपटासाठी माझी निवड झाली नाही, असे तिने सांगितले. चित्रपटात माही गिलने जी भूमिका साकारली होती त्यासाठी राधिकाने ऑडिशन दिली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T02:19:48Z", "digest": "sha1:XVSF7GJN2FPVONJAWX3PQXQCYAM72TSR", "length": 11341, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंगणवाडी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमोदींनी केली अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ\nजितकं डॉक्टरांचे या देशात योगदान आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांचं देशात मोलाचं योगदान\n'तुकाराम' नावाप्रमाणे वागा, छगन भुजबळांचा आयुक्त मुंढेंना टोला\nमराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून हिंसाचार,राज ठाकरेंचा आरोप\n,अंगणवाडीच्या पोषण आहारात शिजवला साप \nमहाराष्ट्र Mar 23, 2018\n'बाबा मला तुमची आठवण येतेय', पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nअंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना चेकमेट\nअंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती\n' सधन महाराष्ट्रात आम्हाला पगारवाढ दिलीच नाही\n'अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्यावरच मेस्मा लावला'\n'अंगणवाडी सेविकांच्या मागण्या चुकीच्या नाहीत'\nअंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा रद्द करा;शिवसेनेची विधानसभेत मागणी\nमहाराष्ट्र Mar 19, 2018\n...नाहीतर आत्मदहन करू, अंगणवाडी सेविकांचं पंकजा मुंडेंना पत्र\nअंगणवाडी सेविकांना मेस्माच्या कक्षेत आणणार,राज्य सरकारचा निर्णय\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/all/page-7/", "date_download": "2018-11-17T02:44:19Z", "digest": "sha1:T62DHJPJPWRJV437NIPISQ6TJ5AD3ER7", "length": 11566, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूर- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाड��च्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nकॉसमॉस बॅक प्रकरण : या शहरांतील ATM मधून काढले गेले सर्वाधिक पैसे \nसर्वाधिक पैसे मुंबई आणि कोल्हापूराती एटीएममधून काढल्या गेले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली.\nगौरी लंकेश हत्या प्रकरणात नवं ट्विस्ट, समोर आलं जळगाव कनेक्शन\nमहाराष्ट्र Aug 13, 2018\nVIDEO : राधानगरी धरणाचे दरवाजे उघडताच नदीच्या प्रवाहाने असे रौद्र रूप धारण केले\nVIDEO : सांगलीत पार पडल्या होड्यांच्या रोमहर्षक शर्यती\nMaharashtra Band : महाराष्ट्र बंदला जाळपोळ,तोडफोडीचे गालबोट \nVIDEO : मराठा आंदोलकांसाठी विश्वास नांगरे पाटील यांचा 'स्पेशल प्लान'\nमराठा आरक्षणासाठी 'या' ठिकाणी बंद आणि इथं नाही \nCCTV : वृद्धाला धडक देऊन रुग्णालयात नेण्याचं नाटक, पुढे जाऊन रस्त्यावरच दिलं टाकून\nकोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार\nकोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार उस्मानाबादचे 'हे' दोन सुपुत्र\nभुदरगड प्रतिष्ठानची सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम\nमराठ्यांना आरक्षण द्या, घटनादुरुस्तीसाठी आमचा पाठिंबा - शरद पवार\nमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद पवार\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-704.html", "date_download": "2018-11-17T03:24:33Z", "digest": "sha1:3CONZLBOLO56E7ATKQFAZ3S35HVR5XUF", "length": 7840, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कर्जतमध्ये बोगस डॉक्टर पकडला, पण कारवाईचा अधिकार नसल्याने सोडून दिला ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Crime News Karjat कर्जतमध्ये बोगस डॉक्टर पकडला, पण कारवाईचा अधिकार नसल्याने सोडून दिला \nकर्जतमध्ये बोगस डॉक्टर पकडला, पण कारवाईचा अधिकार नसल्याने सोडून दिला \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील राशीन येथे डॉ.एन.पी. बनीक नावाने गेल्या अनेक महिन्यांपासून विविध आजारांवर एकच औषध देणाऱ्या बोगस डॉक्टरला मंगळवारी ग्रामस्थांनी पकडून पोसिलांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत, असे सांगत पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यास नकार दिला. शेवटी ग्रामपंचायत स्तरावर पुन्हा अशी बोगस प्रॅक्टीस करणार नाही, असे लेखी घेऊन त्याला सोडून देण्यात आले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nपश्चिम बंगाल येथील डॉ.बनीक हा कोणतीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नसताना राशीन येथे विविध आजारावर एकच औषध देत होता. ज्या गोळ्या तो देत होता, त्यामुळे भविष्यात किडण्या खराब होणे, पोटाचे विविध आजार होणे असे अपाय होणार होते. ही बाब लक्षात आल्यावर याबाबत मेडिकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनायक जगताप, डॉ.शिवाजी काळे, डॉ.मंगेश रेणूकर यांनी ग्रामपंचायत व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर कारवाई न झाल्याने मंगळवारी गणेश कदम, स्वप्नील मोढळे या���च्यासह ग्रामस्थांनी त्या डॉक्टरला पकडून राशीन पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला.\nया घटनेची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष शिंदे यांना कल्पना देण्यात आली. मात्र पोलिस चौकीवर गेल्यावर यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथक असते, त्या पथकाने छापा टाकून जर असे डॉक्टर पकडले. तरच त्यांच्यावर कारवाई करता येते असे ग्रामस्थांना पोलिस उपनिरीक्षक वैभव महांगरे यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांचा नाईलाज झाला.\nशेवटी ग्रामपंचायत स्तरावर त्या डॉक्टरकडून पुन्हा अशी बोगस प्रॅक्टीस करणार नाही, लोकांच्या आरोग्याला घातक अशा गोळ्या देणार नाही, असे लेखी घेऊन त्या डॉक्टरला सोडून देण्यात आले. यावेळी विशाल देशमुख, सदस्य दत्तात्रय गोसावी, स्वप्नील मोढळे, भीमराव साळवे, उपसरपंच साहेबराव साळवे, गणेश कदम, दीपक थोरात आदी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nकर्जतमध्ये बोगस डॉक्टर पकडला, पण कारवाईचा अधिकार नसल्याने सोडून दिला \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/112?page=3", "date_download": "2018-11-17T02:49:36Z", "digest": "sha1:DKBWTS3CUK7LG6EUAQ4MOMK2N3OIJ3CS", "length": 16442, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुस्तक : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /पुस्तक\nफॉर हूम द बेल टोल्स -- अर्नेस्ट हेमिंग्वे\nया वर्षीच्या (अनेक) संकल्पांमध्ये संपूर्ण हेमिंग्वे नीट वाचायचे असाही एक आहे. आणि नीट वाचायचं म्हणजे त्याबद्दल लोकांना ते वाचावंसं वाटेल, इतकं नीट लिहायचं असाही उपसंकल्प आहे. जानेवारीत फॉर हूम द बेल टोल्स या हेमिंग्वेच्या बहुचर्चित पुस्तकापासून सुरुवात करायची ठरवली.\nRead more about फॉर हूम द बेल टोल्स -- अर्नेस्ट हे���िंग्वे\nआरण्यक - मिलिंद वाटवे\nएक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..\nश्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..\nखरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.\nखुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..\nRead more about आरण्यक - मिलिंद वाटवे\nकालचं डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिलेलं पहिलंवहिलं पुस्तक 'वृक्षगान' वाचुन काढलं.\nयेथे असलेल्या निसर्गप्रमी माबोकर शांकलीकडून याबद्दल ऐकलं होत आणि वाचायच पक्क केलं.\n' ...जेव्हा एक पुस्तक परत भेटतं\nसाधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एक खूप जुनं इंग्रजी पुस्तक\nRead more about 'इज पॅरीस बर्निंग' ...जेव्हा एक पुस्तक परत भेटतं\nसाहित्यिक लोकांना , जनतेच्या पैशावर फुकटची मेजवानी झोडायला मिळत नाहीए . म्हणून या लोकांनी तोडलेले तारे ..\nRead more about साहित्यिक लोकांना , जनतेच्या पैशावर फुकटची मेजवानी झोडायला मिळत नाहीए . म्हणून या लोकांनी तोडलेले तारे ..\nवसंतलावण्य : एका जादुगाराची चित्तरकथा\nआपण सगळे अतिशय सुदैवी आहोत, कारण चित्रपट संगीताच्या माध्यमातून आपल्यावर गेली जवळपास पाऊणशे अवीट शब्द-सुरांची बरसात होत आलेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, संगीतकार, गीतकार यांच्याबद्दल सुदैवाने प्रचंड प्रमाणात हिंदी व इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे.\nRead more about वसंतलावण्य : एका जादुगाराची चित्तरकथा\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १२\nचॅप्टर पाचवा \" सामना \"\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा\nRead more about सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ��२\nआम्ही काही मैत्रिणी गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या मित्र-मंडळींसाठी एखादा वाचनगट सुरु करण्याच्या विचारात आहोत. शाळेत असा काही उपक्रम नाही आणि जवळपास वाचनालयही नाही.\nमुलांचा वयोगट ७-८ वर्षे आहे. सध्या तरी चार मेंबर तयार आहेत. उपक्रम सुरु झाल्यावर अजून मुले तयार होतिल.\nवाचनाची आवड असणारी, रोज काही ना काही वाचायला हवे असणारी, कधीतरी वाचणारी आणि अजिबात न वाचणारी अशी सगळ्या प्रकारची मुले आजूबाजूला आहेत.\nसगळ्यात मोठी अडचण पुस्तकांची येईल. आम्हाला माझ्या घरी असणाऱ्या आणि मी वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांचा वापर करावा लागेल. एका पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या मिळणार नाहीत.\nRead more about मुलांसाठी वाचन गट\nस्वामी विवेकानंद म्हणजे ऊर्जा, चैतन्य, विचार यांचे तेजस्वी प्रकटीकरण. पूर्वेच्या वंगभूमीत जन्मलेला, वाढलेला हा तरुण या राष्ट्राच्या शोधासाठी घराबाहेर पडला, निरीक्षण, संवाद, अभ्यास, चिंतन करत करत देश पालथा घातला आणि सरतेशेवटी भारताच्या दक्षिणतम टोकावर जाऊन त्यांनी सर्व अनुभवांचे मनन केले तेव्हा त्यातून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याचे उद्दिष्ट गवसले. अशा ऐतिहासिक ठिकाणी साठ वर्षांनी एका समर्पित कार्यकर्त्याच्या पुढाकाराने 'देशाचे गौरवस्थान' असा लौकिक मिळवेल असे भव्य शिलास्मारक उभे राहिले. त्या स्मारकाच्या जन्माची थक्क करणारी गाथा म्हणजे प्रस्तुत पुस्तक \nRead more about कथा विवेकानंद शिलास्मारकाची\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १०\nमैदानात जमा झालेल्या मुलांच्या घोळक्यात सुयुध्द लढत असलेल्या त्या दोन शिष्यांना अतिशय एकाग्रतेने पाहत होता. ते दोन्ही शिष्य एक गरुडध्वज तर दुसरा निलमध्वज गटाचे होते. गरुडध्वजच्या शिष्याच्या हातात तलवार होती तर निलमध्वज शिष्याच्या हातात भाला होता. अतिशय कुशलतेने ते दोघे एकमेकांशी लढत होते. प्रत्येक वार प्रत्येक डाव विचार करुन आणि वारंवार सराव केल्याने अचुक होता. त्या दोघांना लढताना पाहुन सांगणं कठिण होतं की नक्की कोण जिंकेल. सुयुद्ध अगदी बारकाईने त्यांच्या प्रत्येक हालचाली कडे लक्षपुर्वक पणे पाहत होता. ते करत असलेल्या हालचाली सुयुध्द एकेक करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता.\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा\nRead more about सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १०\nनवीन खात��� उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/facility-file-prior-period-return-31st-march-2016-made-available-mahagst-portal-please-refer-trade", "date_download": "2018-11-17T03:03:30Z", "digest": "sha1:57RZAISWOAYW6R5C7UF5WX6PSHWKU3HL", "length": 4510, "nlines": 76, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "३१ मार्च २०१६ पूर्वीच्या कालावधीसाठी विवरण पत्रक दाखल करण्याची सुविधा महाजीएसटी पोर्टलवर उपलब्ध केली आहे. कृपया व्यापारी परिपत्रक ९टी/२०१८ पहावे. | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\n३१ मार्च २०१६ पूर्वीच्या कालावधीसाठी विवरण पत्रक दाखल करण्याची सुविधा महाजीएसटी पोर्टलवर उपलब्ध केली आहे. कृपया व्यापारी परिपत्रक ९टी/२०१८ पहावे.\n३१ मार्च २०१६ पूर्वीच्या कालावधीसाठी विवरण पत्रक दाखल करण्याची सुविधा महाजीएसटी पोर्टलवर उपलब्ध केली आहे. कृपया व्यापारी परिपत्रक ९टी/२०१८ पहावे.\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/kamal-haasanas-daughter-asks-help-from-mumbai-police-after-her-private-photo-got-leacked-6637.html", "date_download": "2018-11-17T02:21:08Z", "digest": "sha1:TEGJO3OQVOB6DP7E34ILE6OSA3BSIZWQ", "length": 18960, "nlines": 161, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "प्रायव्हेट फोटो लिक झाल्यानंतर कमल हासनच्या मुलीने मागितली मुंबई पोलिसांकडे मदत | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकी��� पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यां���्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nप्रायव्हेट फोटो लिक झाल्यानंतर कमल हासनच्या मुलीने मागितली मुंबई पोलिसांकडे मदत\nसाउथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि राजनेता कमल हासन यांची लहान मुलगी अक्षरा हासनचा प्रायव्हेट फोटो 1 आठवड्यांपूर्वी लिक झाला होता. अक्षराचा हा फोटो अतिशय कमी कालावधीमध्ये सोशल मिडीयावरदेखील तुफान व्हायरल झाला होता. या फोटोमार्फत अक्षराचा धक्कादायक लुक लोकांच्या समोर आला होता. ज्यामुळे अक्षराला लोकांच्या निंदेचा सामना करावा लागला. सुरुवातीला अक्षराचा हा फोटो एडीट केला गेला असावा अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता अक्षराने स्वतः ती सायबर क्राईमची शिकार झाली असल्याच कबुल केले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार कोणीतरी हॅक करून अक्षराचा प्रायव्हेट फोटो व्हायरल केला होता. या घटनेमुळे धक्का पोहचलेल्या अक्षराने सोशल मिडीयावर आपला संताप व्यक्त केला आहे. अक्षराने या गोष्टीची तक्रार आता मुंबई पोलिसांकडे केली आहे. अक्षराने हकार्सला पकडून त्याला शिक्षा देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे मदत मागितली आहे.\nअक्षरा अभिनेत्री श्रुती हसनची बहिण असून, ती बच्चन और धनुष स्टारर फिल्म शमिताभमध्ये देखील दिसली होती. अशा प्रकारचे फोटोज लिक होणारी अक्षरा पहिली अभिनेत्री नाही. याआधीही एमी जॅक्सनचा फोन हॅक करून तिचे पर्सनल आणि प्रायव्हेट फोटोज लिक करण्यात आले होते.\nTags: अक्षरा हासन कमल हासन प्रायव्हेट फोटो श्रुते हासन\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/rahul-gandhi-told-editors-i-am-already-married-they-sked-about-his-wedding-plans-300548.html", "date_download": "2018-11-17T03:05:42Z", "digest": "sha1:ZRYBO4MSTHBXLGQ4CF7UR5BLJ26TTCJL", "length": 5967, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - माझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर –News18 Lokmat", "raw_content": "\nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\nएका संपादकांनी त्यांना त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा उत्तर देताना त्यांनी माझं आधीच लग्न झालेलं आहे असं उत्तर दिलं.\nहैदराबाद,ता.14 ऑगस्ट : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तो प्रश्न राजकीय नाही तर तो प्रश्न आहे त्यांच्या लग्नाचा. राहुल सध्या दोन दिवसांच्या हैदराबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज त्यांनी स्थानिक संपादकांशी चर्चा केली. त्यावेळी एका संपादकांनी त्यांना त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा उत्तर देताना त्यांनी माझं आधीच लग्न झालेलं आहे असं उत्तर दिलं. त्यावर सगळेच आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहात असतानाच त्यांनी लगेच माझं आधीच काँग्रेस पक्षासोबत लग्न झालं आहे असं स्पष्ट केलं आणि बैठकीत सगळेच हास्यकल्लोळात बुडून गेले. संपादकांशी बोलताना राहुल गांधींनी दावा केला की 2019 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 230 जागा मिळणार नाहीत त्यामुळे ते पंतप्रधान होण्याचा प्रश्नच असणार नाही. काँग्रेस आणि इतर भाजप विरोधी पक्षांना बहुमत मिळालं तर कोण पंतप्रधान होणार या प्रश्नावर त्यांनी सावध उत्तर दिलं.या प्रश्नावर काम सुरू आहे. निवडणुका झाल्यावर अडचण येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची स्थिती सुधारेल तर तेलंगणात काँग्रेस सत्तेवर येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आंध्रात काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.देशात असहिष्णुता वाढत असून अल्पसंख्याक आणि दलितांना असुरक्षीत वाटत आहे असा आरोपही त्यांनी केला. रोजगाराच्या प्रश्नावर केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. चीन 24 तासांमध्ये 50 हजार तरूणांना रोजगार देतं तर भारतात फक्त 458 लोकांना रोजगार मिळतो. केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.\nराष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी\n170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/bhindar-woman-suicide-in-local-train-299252.html", "date_download": "2018-11-17T02:55:45Z", "digest": "sha1:MFK4QMH3MSOQFC3CGTAEF7BF3XU2C7FE", "length": 14781, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : चिमुरडीसह रेल्वेखाली उडी घेणारी रेणुका होती गर्भवती", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत ��िवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यां���ी पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nVIDEO : चिमुरडीसह रेल्वेखाली उडी घेणारी रेणुका होती गर्भवती\nभाईंदर, 07 आॅगस्ट : भाईंदर रेल्वे स्थानकात काळीज चिरणारी घटनासमोर आली. एका गर्भवती आईने आपल्या 3 वर्षांच्या चिमुरडीसह रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती. रेणुका सिंग यादव असं महिलेचं नाव आहे. सदर घटनेची नोंद रेल्वे पोलिसांनी भाईंदरच्या नवघर पोलीस स्थानकात दाखल केली. या घटनेत नवघर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. बुलेट घेण्यासाठी पती पिंटू यादव तिला त्रास देत होता.\nसोमवारी भाईंदर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एका महिलेनं आपल्या मुलीसह रेल्वेच्या खाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दुपारी 12:17 वाजताही घटना घडली. रेणुका पिंटु यादव (वय 22) असं या मृत महिलेचं नाव होतं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.\nया प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक आणि संतापजनक माहितीसमोर आली. चार वर्षांपूर्वी दोघांच्या मुळगावी उत्तरप्रदेशमध्ये लग्न झालं होतं. काही दिवसांत दोघांच्या संसाराला फुल उमलले. मुलगी आरोहीचा त्यांच्या आयुष्यात दाखल झाली. मात्र, लग्नानंतर पिंटू यादव तिला त्रास देत होता. मृत रेणुका सिंह यादव वडिलांनी आरोप केला आहे की, तिचा पती पिंटू यादव तिला हुंड्यासाठी अनोनात त्रास देत होता. पती आपल्या पत्नीकडे बुलेट गाडी मागत होता. अखेर या महिलेने पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती अवस्थेत आपल्या चिमुरडीला घेऊन रेल्वे खाली त्यांच्या मुलीने जीवन संपवलं.\nनवघर पोलिसांच्या माहितीनुसार, 22 वर्षीय मयत रेणुकाचा पती आणि चिमुकली आरोहीच्या नराधम पिता पिंटू याला नवघर पोलिसानी अटक केली असून त्याच्या विरोधात हुंडाबळी कैद्या अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.\nझुंज संपली, एम. करूणानिधी यांचं निधन\nपटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवास\nPHOTOS : 3 पत्नी आणि 6 मुलं, करुणानिधींच्या आयुष्यातील 8 गोष्टी\nउपाशी ठेऊन जीव गेला नाही, जन्मदात्यांनीच मुलीचा घोटला गळा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sachin-khedekar/", "date_download": "2018-11-17T02:36:06Z", "digest": "sha1:NRIOEYT4NKVSTRTABXLU6IYHHIMDFG2T", "length": 9461, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sachin Khedekar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गा��्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n११० मिनिटांच्या या सिनेमात लेखकाला काय सांगायचे आहे ते कळून येते\n20 वर्षांनी रेणुका शहाणे-सचिन खेडेकर एकत्र\nसचिन खेडेकर यांचं काव्यवाचन\n'राजवाडे अँड सन्स'ची झलक\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bhp/anukram.htm", "date_download": "2018-11-17T03:18:45Z", "digest": "sha1:KNTN23OJ4OK55MQS4BUBP6L3UF2OTEWS", "length": 60092, "nlines": 444, "source_domain": "satsangdhara.net", "title": "श्रीमद् भागवत पुराण - अनुक्रमणिका", "raw_content": "\nश्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय १ - देवर्षी नारदांची भक्तीशी भेट\nश्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय २ - भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न\nश्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय ३ - भक्तीच्या कष्टांची निवृत्ती\nश्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय ४ - गोकर्ण उपाख्यान प्रारंभ\nश्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय ५ - धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार\nश्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय ६ - सप्ताहयज्ञाचा विधी\nस्कन्ध १ - अध्याय १ - शौनक आदी ऋषींचा सूतांना प्रश्न\nस्कन्ध १ - अध्याय २ - भगवत्कथा आणि भगवद्‌भक्तीचे माहात्म्य\nस्कन्ध १ - अध्याय ३ - भगवंतांच्या अवतारांचे वर्णन\nस्कन्ध १ - अध्याय ४ - महर्षी व्यासांचा असंतोष\nस्कन्ध १ - अध्याय ५ - भगवंतांच्या यश-कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र\nस्कन्ध १ - अध्याय ६ - नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग\nस्कन्ध १ - अध्याय ७ - अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी\nस्कन्ध १ - अध्याय ८ - परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक\nस्कन्ध १ - अध्याय ९ - युधिष्ठिर आदींचे भीष्मांजवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग\nस्कन्ध १ - अध्याय १० - श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन\nस्कन्ध १ - अध्याय ११ - श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत\nस्कन्ध १ - अध्याय १२ - परीक्षिताचा जन्म\nस्कन्ध १ - अध्याय १३ - विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे\nस्कन्ध १ - अध्याय १४ - अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे\nस्कन्ध १ - अध्याय १५ - कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण\nस्कन्ध १ - अध्याय १६ - परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद\nस्कन्ध १ - अध्याय १७ - महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन\nस्कन्ध १ - अध्याय १८ - राजा परीक्षिताला श्रृंगी ऋषींचा शाप\nस्कन्ध १ - अध्याय १९ - परीक्षिताचे अनशनव्रत आणि शुकदेवांचे आगमन\nस्कन्ध २ - अध्याय १ - ध्यानविधी आणि भगवंतांच्या विराट स्वरूपाचे वर्णन\nस्कन्ध २ - अध्याय २ - भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच क्रममुक्ती आणि सद्‌योमुक्ती वर्णन\nस्कन्ध २ - अध्याय ३ - इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवद्‌भक्तीच्या माहात्म्याचे निरूपण\nस्कन्ध २ - अध्याय ४ - राजाचे सृष्टिविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेची सुरुवात\nस्कन्ध २ - अध्याय ५ - सृष्टिवर्णन\nस्कन्ध २ - अध्याय ६ - विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन\nस्कन्ध २ - अध्याय ७ - भगवंतांच्या ली���ावतारांच्या कथा\nस्कन्ध २ - अध्याय ८ - राजा परीक्षिताचे विविध प्रश्न\nस्कन्ध २ - अध्याय ९ - ब्रह्मदेवाचे भगवद्‌धामदर्शन आणि त्यांना भगवंतांच्या द्वारा चतुःश्लोकी भागवताचा उपदेश\nस्कन्ध २ - अध्याय १० - भागवताची दहा लक्षणे\nस्कन्ध ३ - अध्याय १ - उद्धव आणि विदुर यांची भेट\nस्कन्ध ३ - अध्याय २ - भगवंतांच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय ३ - भगवंतांच्या अन्य लीलाचरित्रांचे वर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय ४ - उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषींकडे प्रयाण\nस्कन्ध ३ - अध्याय ५ - विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रमवर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय ६ - विराट शरीराची उत्पत्ती\nस्कन्ध ३ - अध्याय ७ - विदुराचे प्रश्न\nस्कन्ध ३ - अध्याय ८ - ब्रह्मदेवाची उत्पत्ती\nस्कन्ध ३ - अध्याय ९ - ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती\nस्कन्ध ३ - अध्याय १० - दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय ११ - मन्वन्तरादी कालविभागाचे वर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय १२ - सृष्टीचा विस्तार\nस्कन्ध ३ - अध्याय १३ - वराह अवताराची कथा\nस्कन्ध ३ - अध्याय १४ - दितीची गर्भधारणा\nस्कन्ध ३ - अध्याय १५ - जय - विजय यांना सनकादिकांचा शाप\nस्कन्ध ३ - अध्याय १६ - जय - विजयांचे वैकुंठातून पतन\nस्कन्ध ३ - अध्याय १७ - हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय\nस्कन्ध ३ - अध्याय १८ - हिरण्याक्षाबरोबर वराह - भगवानांचे युद्ध\nस्कन्ध ३ - अध्याय १९ - हिरण्याक्षवध\nस्कन्ध ३ - अध्याय २० - ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय २१ - कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान\nस्कन्ध ३ - अध्याय २२ - देवहूतीबरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह\nस्कन्ध ३ - अध्याय २३ - कर्दम आणि देवहूती यांचा विहार\nस्कन्ध ३ - अध्याय २४ - कपिलदेवांचा जन्म\nस्कन्ध ३ - अध्याय २५ - देवहूतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा\nस्कन्ध ३ - अध्याय २६ - महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय २७ - प्रकृति - पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय २८ - अष्टांगयोगाचा विधी\nस्कन्ध ३ - अध्याय २९ - भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा\nस्कन्ध ३ - अध्याय ३० - देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय ३१ - मनुष्ययोनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन\nस्कन्ध ३ - अध्य��य ३२ - धूममार्ग आणि अर्चिरादी मार्गाने जाणार्‍यांच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन\nस्कन्ध ३ - अध्याय ३३ - देवहूतीला तत्त्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती\nस्कन्ध ४ - अध्याय १ - स्वायंभुव मनूच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन\nस्कन्ध ४ - अध्याय २ - भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष\nस्कन्ध ४ - अध्याय ३ - सतीचा पित्याकडे यज्ञोत्सवात जाण्यासाठी आग्रह\nस्कन्ध ४ - अध्याय ४ - सतीचा अग्निप्रवेश\nस्कन्ध ४ - अध्याय ५ - वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षवध\nस्कन्ध ४ - अध्याय ६ - कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवांकडून श्रीमहादेवांची मनधरणी\nस्कन्ध ४ - अध्याय ७ - दक्षयज्ञाची पूर्तता\nस्कन्ध ४ - अध्याय ८ - ध्रुवाचे वनात जाणे\nस्कन्ध ४ - अध्याय ९ - वर मिळवून ध्रुवाचे घरी परतणे\nस्कन्ध ४ - अध्याय १० - यक्षांकडून उत्तमाचा वध व ध्रुवाचे यक्षांबरोबर युद्ध\nस्कन्ध ४ - अध्याय ११ - स्वायंभुव मनूने ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजाविणे\nस्कन्ध ४ - अध्याय १२ - ध्रुवाला कुबेराचे वरदान आणि विष्णुलोकाची प्राप्ती\nस्कन्ध ४ - अध्याय १३ - ध्रुववंशाचे वर्णन व अंगराजाचे चरित्र\nस्कन्ध ४ - अध्याय १४ - वेनराजाची कथा\nस्कन्ध ४ - अध्याय १५ - महाराज पृथूचा आविर्भाव आणि राज्याभिषेक\nस्कन्ध ४ - अध्याय १६ - बंदीजनांकडून महाराज पृथूंची स्तुती\nस्कन्ध ४ - अध्याय १७ - पृथूंचे पृथ्वीवर रागावणे आणि पृथ्वीकडून त्यांची स्तुती\nस्कन्ध ४ - अध्याय १८ - पृथ्वीचे दोहन\nस्कन्ध ४ - अध्याय १९ - पृथूंचे अश्वमेध यज्ञ\nस्कन्ध ४ - अध्याय २० - महाराज पृथूंच्या यज्ञशाळेत भगवान श्रीविष्णुंचा प्रादुर्भाव\nस्कन्ध ४ - अध्याय २१ - महाराज पृथूंचा आपल्या प्रजेला उपदेश\nस्कन्ध ४ - अध्याय २२ - पृथूंना सनकादिकांचा उपदेश\nस्कन्ध ४ - अध्याय २३ - राजा पृथूची तपश्चर्या आणि परलोकगमन\nस्कन्ध ४ - अध्याय २४ - पृथूची वंशपरंपरा आणि प्रचेतांना भगवान रूद्रांचा उपदेश\nस्कन्ध ४ - अध्याय २५ - पुरंजन आख्यानाचा प्रारंभ\nस्कन्ध ४ - अध्याय २६ - राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे\nस्कन्ध ४ - अध्याय २७ - पुरंजनपुरीवर चंडवेगाची चढाई आणि कालकन्येचे चरित्र\nस्कन्ध ४ - अध्याय २८ - पुरंजनाला स्त्रीजन्म आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे\nस्कन्ध ४ - अध्याय २९ - पुरंजनोपाख्यानाचे तात्पर्य\nस्कन्ध ४ - अध्य��य ३० - प्रचेतांना भगवान श्रीविष्णूंचे वरदान\nस्कन्ध ४ - अध्याय ३१ - प्रचेतांना श्रीनारदांचा उपदेश आणि त्यांना परमपदाचा लाभ\nस्कन्ध ५ - अध्याय १ - प्रियव्रतचरित्र\nस्कन्ध ५ - अध्याय २ - आग्नीध्रचरित्र\nस्कन्ध ५ - अध्याय ३ - नाभिराजाचे चरित्र\nस्कन्ध ५ - अध्याय ४ - ऋषभदेवांचे राज्यशासन\nस्कन्ध ५ - अध्याय ५ - ऋषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूतवृत्ती धारण करणे\nस्कन्ध ५ - अध्याय ६ - ऋषभदेवांचा देहत्याग\nस्कन्ध ५ - अध्याय ७ - भरताचे चरित्र\nस्कन्ध ५ - अध्याय ८ - भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म\nस्कन्ध ५ - अध्याय ९ - भरताचा ब्राह्मणकुळात जन्म\nस्कन्ध ५ - अध्याय १० - जडभरत व राजा रहूगणाची भेट\nस्कन्ध ५ - अध्याय ११ - राजा रहूगणाला भरताचा उपदेश\nस्कन्ध ५ - अध्याय १२ - रहूगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान\nस्कन्ध ५ - अध्याय १३ - संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रहूगणाची संशयनिवृत्ती\nस्कन्ध ५ - अध्याय १४ - संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण\nस्कन्ध ५ - अध्याय १५ - भरताच्या वंशाचे वर्णन\nस्कन्ध ५ - अध्याय १६ - भुवनकोशाचे वर्णन\nस्कन्ध ५ - अध्याय १७ - गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवांची स्तुती\nस्कन्ध ५ - अध्याय १८ - भिन्न - भिन्न वर्षांचे वर्णन\nस्कन्ध ५ - अध्याय १९ - किंपुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन\nस्कन्ध ५ - अध्याय २० - अन्य सहा द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन\nस्कन्ध ५ - अध्याय २१ - सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन\nस्कन्ध ५ - अध्याय २२ - भिन्न - भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन\nस्कन्ध ५ - अध्याय २३ - शिशुमारचक्राचे वर्णन\nस्कन्ध ५ - अध्याय २४ - राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन\nस्कन्ध ५ - अध्याय २५ - श्रीसंकर्षणदेवांचे विवरण आणि स्तुती\nस्कन्ध ५ - अध्याय २६ - नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन\nस्कन्ध ६ - अध्याय १ - अजामिळ उपाख्यानाचा प्रारंभ\nस्कन्ध ६ - अध्याय २ - विष्णुदूतांकडून भागवत - धर्म - निरूपण आणि अजामिळाचे परमधामगमन\nस्कन्ध ६ - अध्याय ३ - यम आणि यमदूतांचा संवाद\nस्कन्ध ६ - अध्याय ४ - दक्षाकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव\nस्कन्ध ६ - अध्याय ५ - श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप\nस्कन्ध ६ - अध्याय ६ - श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप\nस्क��्ध ६ - अध्याय ७ - बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरू म्हणून स्वीकार\nस्कन्ध ६ - अध्याय ८ - नारायण कवचाचा उपदेश\nस्कन्ध ६ - अध्याय ९ - विश्वरूपाचा वध, वृत्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषींकडे जाणे\nस्कन्ध ६ - अध्याय १० - दधीची ऋषींच्या अस्थींपासून देवांकडून वज्र - निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण\nस्कन्ध ६ - अध्याय ११ - वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत्प्राप्ती\nस्कन्ध ६ - अध्याय १२ - वृत्रासुराचा वध\nस्कन्ध ६ - अध्याय १३ - इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण\nस्कन्ध ६ - अध्याय १४ - वृत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र\nस्कन्ध ६ - अध्याय १५ - चित्रकेतूला अंगिरा आणि नारदांचा उपदेश\nस्कन्ध ६ - अध्याय १६ - चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन\nस्कन्ध ६ - अध्याय १७ - चित्रकेतूला पार्वतीदेवींचा शाप\nस्कन्ध ६ - अध्याय १८ - अदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरूद्गणांच्या उत्पत्तीचे कारण\nस्कन्ध ६ - अध्याय १९ - पुंसवन व्रताचा विधी\nस्कन्ध ७ - अध्याय १ - नारद - युधिष्ठिर संवाद आणि जय - विजयाची कथा\nस्कन्ध ७ - अध्याय २ - हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकशिपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन\nस्कन्ध ७ - अध्याय ३ - हिरण्यकशिपूची तपश्चर्या आणि वरप्राप्ती\nस्कन्ध ७ - अध्याय ४ - हिरण्यकशिपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन\nस्कन्ध ७ - अध्याय ५ - हिरण्यकशिपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न\nस्कन्ध ७ - अध्याय ६ - प्रल्हादाचा असूर बालकांना उपदेश\nस्कन्ध ७ - अध्याय ७ - मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदांच्या उपदेशाचे प्रल्हादाकडून वर्णन\nस्कन्ध ७ - अध्याय ८ - भगवान नृसिंहांचा अवतार, हिरण्यकशिपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती\nस्कन्ध ७ - अध्याय ९ - प्रल्हादाने केलेली भगवान नृसिंहांची स्तुती\nस्कन्ध ७ - अध्याय १० - प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुरदहनाची कथा\nस्कन्ध ७ - अध्याय ११ - मानवधर्म, वर्णधर्म आणि स्त्रीधर्माचे निरुपण\nस्कन्ध ७ - अध्याय १२ - ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम\nस्कन्ध ७ - अध्याय १३ - यतिधर्माचे निरुपण आणि अवधूत - प्रल्हाद संवाद\nस्कन्ध ७ - अध्याय १४ - गृहस्थाचे सदाचार\nस्कन्ध ७ - अध्याय १५ - गृहस्थांसाठी मोक्षधर्मांचे वर्णन\nस्कन्ध ८ - अध्याय १ - मन्वंतरांचे वर्णन\nस्कन्ध ८ - अध्याय २ - मग��ाने गजेंद्राला पकडणे\nस्कन्ध ८ - अध्याय ३ - गजेंद्राकडून भगवंतांची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे\nस्कन्ध ८ - अध्याय ४ - हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार\nस्कन्ध ८ - अध्याय ५ - देवांचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवंतांची स्तुती\nस्कन्ध ८ - अध्याय ६ - देव आणि दैत्य यांचे मिळून समुद्रमंथन\nस्कन्ध ८ - अध्याय ७ - समुद्रमंथनाला प्रारंभ आणि शंकरांचे विषपान\nस्कन्ध ८ - अध्याय ८ - समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंतांचे मोहिनी अवतार धारण करणे\nस्कन्ध ८ - अध्याय ९ - मोहिनीरूपी भगवंतांकडून अमृताचे वाटप\nस्कन्ध ८ - अध्याय १० - देवासुरसंग्राम\nस्कन्ध ८ - अध्याय ११ - देवासुरसंग्रामाची समाप्ती\nस्कन्ध ८ - अध्याय १२ - मोहिनीरूपाने महादेवांना मोहिनी\nस्कन्ध ८ - अध्याय १३ - आगामी सात मन्वंतरांचे वर्णन\nस्कन्ध ८ - अध्याय १४ - मनू इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण\nस्कन्ध ८ - अध्याय १५ - बळीराजाचा स्वर्गावर विजय\nस्कन्ध ८ - अध्याय १६ - कश्यपांकडून अदितीला पयोव्रताचा उपदेश\nस्कन्ध ८ - अध्याय १७ - भगवंतांचे प्रगट होऊन अदितीला वर देणे\nस्कन्ध ८ - अध्याय १८ - भगवान वामनांचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन\nस्कन्ध ८ - अध्याय १९ - भगवान वामनांचे बलीकडून तीन पावले जमीन मागणे, बलीचे वचन देणे आणि शुक्राचार्यांनी त्याला अडविणे\nस्कन्ध ८ - अध्याय २० - भगवान वामनांच्या विराट रूपाने दोनच पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापणे\nस्कन्ध ८ - अध्याय २१ - बलीचे बंधन\nस्कन्ध ८ - अध्याय २२ - बलीकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचे त्याच्यावर प्रसन्न होणे\nस्कन्ध ८ - अध्याय २३ - बलीचे बंधनातून सुटून सुतललोकात जाणे\nस्कन्ध ८ - अध्याय २४ - मस्त्यावताराची कथा\nस्कन्ध ९ - अध्याय १ - वैवस्तव मनुचा पुत्र सुद्युम्नाची कथा\nस्कन्ध ९ - अध्याय २ - पृषध्र इत्यादि मनूच्या पाच पुत्रांचा वंश\nस्कन्ध ९ - अध्याय ३ - महर्षी च्यवन आणि सुकन्येचे चरित्र व शर्यातीचा वंश\nस्कन्ध ९ - अध्याय ४ - नाभाग आणि अंबरीषाची कथा\nस्कन्ध ९ - अध्याय ५ - दुर्वासांची दुःखनिवृत्ती\nस्कन्ध ९ - अध्याय ६ - इक्ष्वाकू वंशाचे वर्णन, मान्धाता आणि सौभरी ऋषींची कथा\nस्कन्ध ९ - अध्याय ७ - राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा\nस्कन्ध ९ - अध्याय ८ - सगरचरित्र\nस्कन्ध ९ - अध्याय ९ - भगीरथचरित्र आणि गंगावतरण\nस्कन्ध ९ - अध्याय १० - भगवान श���रीरामांच्या लीलांचे वर्णन\nस्कन्ध ९ - अध्याय ११ - भगवान श्रीरामांच्या अन्य लीलांचे वर्णन\nस्कन्ध ९ - अध्याय १२ - इक्ष्वाकुवंशाच्या अन्य राजांचे वर्णन\nस्कन्ध ९ - अध्याय १३ - निमीच्या वंशाचे वर्णन\nस्कन्ध ९ - अध्याय १४ - चंद्रवंशाचे वर्णन\nस्कन्ध ९ - अध्याय १५ - ऋचीक, जमदग्नी आणि परशुराम यांचे चरित्र\nस्कन्ध ९ - अध्याय १६ - परशुरामांकडून क्षत्रियांचा संहार आणि विश्वामित्रांच्या वंशाची कथा\nस्कन्ध ९ - अध्याय १७ - क्षत्रवृद्ध, रजी इत्यादी राजांच्या वंशांचे वर्णन\nस्कन्ध ९ - अध्याय १८ - ययाति चरित्र\nस्कन्ध ९ - अध्याय १९ - ययातीचा गृहत्याग\nस्कन्ध ९ - अध्याय २० - पुरुचा वंश, राजा दुष्यंत आणि भरताच्या चरित्राचे वर्णन\nस्कन्ध ९ - अध्याय २१ - भरतवंशाचे वर्णन, राजा रंतिदेवाची कथा\nस्कन्ध ९ - अध्याय २२ - पांचाल, कौरव आणि मगधदेशीय राजांच्या वंशांचे वर्णन\nस्कन्ध ९ - अध्याय २३ - अनू, द्रुह्यू, तुर्वसू आणि यदुच्या वंशाचे वर्णन\nस्कन्ध ९ - अध्याय २४ - अविदर्भाच्या वंशाचे वर्णन\nस्कन्ध १० - अध्याय १ - भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन, वसुदेव - देवकीविवाह आणि कंसाकडून देवकीपुत्रांची हत्या\nस्कन्ध १० - अध्याय २ - भगवंतांचा गर्भ प्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती\nस्कन्ध १० - अध्याय ३ - भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव\nस्कन्ध १० - अध्याय ४ - कंसाच्या हातून सुटून योगमायेचे आकाशात जाऊन भविष्यकथन\nस्कन्ध १० - अध्याय ५ - गोकुळात भगवंतांचा जन्म महोत्सव\nस्कन्ध १० - अध्याय ६ - पूतना उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ७ - छकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ८ - नामकरण संस्कार आणि बाललीला\nस्कन्ध १० - अध्याय ९ - श्रीकृष्णाला उखळाला बांधणे\nस्कन्ध १० - अध्याय १० - यमलार्जुनांचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ११ - यमलार्जुनांचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय १२ - अघासुराचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय १३ - ब्रह्मदेवांचा मोह आणि त्याचा निरास\nस्कन्ध १० - अध्याय १४ - ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती\nस्कन्ध १० - अध्याय १५ - धेनकसुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव\nस्कन्ध १० - अध्याय १६ - कालियावर कृपा\nस्कन्ध १० - अध्याय १७ - कालियाची कथा आणि गोपांचा दावानलापासून बचाव\nस्कन्ध १० - अध्याय १८ - प्रलंबासुर उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय १९ - गाई आणि गोपांचा वणव्यातून बचाव\nस्कन्ध १० - अध्याय २० - वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन\nस्कन्ध १० - अध्याय २१ - वेणुगीत\nस्कन्ध १० - अध्याय २२ - वस्त्रहरण\nस्कन्ध १० - अध्याय २३ - यज्ञपत्न्यांवर कृपा\nस्कन्ध १० - अध्याय २४ - इंद्रयज्ञ निवारण\nस्कन्ध १० - अध्याय २५ - गोवर्धन धारण\nस्कन्ध १० - अध्याय २६ - श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदांशी वार्तालाप\nस्कन्ध १० - अध्याय २७ - श्रीकृष्णांना अभिषेक\nस्कन्ध १० - अध्याय २८ - नंदांना वरुणलोकातून सोडवून आणणे\nस्कन्ध १० - अध्याय २९ - रासलीलेचा प्रारंभ\nस्कन्ध १० - अध्याय ३० - श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था\nस्कन्ध १० - अध्याय ३१ - गोपीगीत\nस्कन्ध १० - अध्याय ३२ - भगवंतांकडून गोपींचे सांत्वन\nस्कन्ध १० - अध्याय ३३ - महारास\nस्कन्ध १० - अध्याय ३४ - सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ३५ - युगलगीत\nस्कन्ध १० - अध्याय ३६ - अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला व्रजात पाठविणे\nस्कन्ध १० - अध्याय ३७ - केशी आणि व्योमासुर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती\nस्कन्ध १० - अध्याय ३८ - अक्रूराचे व्रजगमन\nस्कन्ध १० - अध्याय ३९ - श्रीकृष्ण - बलरामांचे मथुरागमन\nस्कन्ध १० - अध्याय ४० - अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती\nस्कन्ध १० - अध्याय ४१ - श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश\nस्कन्ध १० - अध्याय ४२ - कुब्जेवर कृपा, धनुष्यभंग आणि कंसाची भीती\nस्कन्ध १० - अध्याय ४३ - कुवलयापीडाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश\nस्कन्ध १० - अध्याय ४४ - चाणूर, मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा व कंसाचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ४५ - श्रीकृष्ण - बलरामांचे उपनयन आणि गुरुकुलप्रवेश\nस्कन्ध १० - अध्याय ४६ - उद्धवाचे व्रजगमन\nस्कन्ध १० - अध्याय ४७ - उद्धव व गोपिंचा संवाद आणि भ्रमरगीत\nस्कन्ध १० - अध्याय ४८ - भगवंतांचे कुब्जा आणि अक्रूराच्या घरी जाणे\nस्कन्ध १० - अध्याय ४९ - अक्रूराचे हस्तिनापुरला गमन\nस्कन्ध १० - अध्याय ५० - जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती\nस्कन्ध १० - अध्याय ५१ - कालयवनाचे भस्म व मुचुकुंदाची कथा\nस्कन्ध १० - अध्याय ५२ - द्वारकागमन, बलरामांचा विवाह व श्रीकृष्णांकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे\nस्कन्ध १० - अध्याय ५३ - रुक्मिणीहरण\nस्कन्ध १० - अध्याय ५४ - शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव व श्रीकृष्ण - रुक्मिणी विवाह\nस्कन्ध १० - अध्याय ५५ - प्रद्युन्माचा जन्म आणि ��ंबरासुराचा वध\nस्कन्ध १० - अध्याय ५६ - स्यमंतक मण्याची कथा, जांबवती आणि सत्यभामा ह्यांच्याशी श्रीकृष्णांचा विवाह\nस्कन्ध १० - अध्याय ५७ - स्यमंतक हरण, शतधन्व्याचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा द्वारकेत बोलावणे\nस्कन्ध १० - अध्याय ५८ - भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा\nस्कन्ध १० - अध्याय ५९ - भौमासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंतांबरोबर विवाह\nस्कन्ध १० - अध्याय ६० - श्रीकृष्ण - रुक्मिणी संवाद\nस्कन्ध १० - अध्याय ६१ - भगवंतांच्या संततीचे वर्णन व अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मीला मारणे\nस्कन्ध १० - अध्याय ६२ - उषा - अनिरुद्ध मिलन\nस्कन्ध १० - अध्याय ६३ - श्रीकृष्णांबरोबर बाणासुराचे युद्ध\nस्कन्ध १० - अध्याय ६४ - नृग राजाची कथा\nस्कन्ध १० - अध्याय ६५ - श्रीबलरामांचे व्रजाकडे जाणे\nस्कन्ध १० - अध्याय ६६ - पौंड्रक आणि काशिराजाचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ६७ - द्विविदाचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ६८ - कौरवांवर बलरामांचा कोप आणि सांबाचा विवाह\nस्कन्ध १० - अध्याय ६९ - देवर्षी नारदांनी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहाणे\nस्कन्ध १० - अध्याय ७० - भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या आणि जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताचे त्यांच्याकडे येणे\nस्कन्ध १० - अध्याय ७१ - श्रीकृष्णांचे इंद्रप्रस्थाला जाणे\nस्कन्ध १० - अध्याय ७२ - पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ७३ - जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंतांचे इंद्रप्रस्थाला परतणे\nस्कन्ध १० - अध्याय ७४ - भगवंतांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ७५ - राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान\nस्कन्ध १० - अध्याय ७६ - शाल्वाबरोबर यादवांचे युद्ध\nस्कन्ध १० - अध्याय ७७ - शाल्वाचा उद्धार\nस्कन्ध १० - अध्याय ७८ - दंतवक्त्र आणि विदूरथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून सूताचा वध\nस्कन्ध १० - अध्याय ७९ - बल्वलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा\nस्कन्ध १० - अध्याय ८० - सुदाम्याचे श्रीकृष्णांकडून स्वागत\nस्कन्ध १० - अध्याय ८१ - सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती\nस्कन्ध १० - अध्याय ८२ - श्रीकृष्ण - बलरामांशी गोप - गोपींची भेट\nस्कन्ध १० - अध्याय ८३ - भगवंतांच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद\nस्कन्ध १० - अध्याय ८४ - वसुदेवांचा यज्ञोत्सव\nस्कन्ध १० - अध्याय ८५ - श्रीभगवंतांचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश व देवकीच्या सहा पुत्रांना परत आणणे\nस्कन्ध १० - अध्याय ८६ - सुभद्राहरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंतांचे एकाच वेळी जाणे\nस्कन्ध १० - अध्याय ८७ - वेदस्तुती\nस्कन्ध १० - अध्याय ८८ - शिवांचे संकटमोचन\nस्कन्ध १० - अध्याय ८९ - भृगूकडून तीन देवांची परीक्षा व मेलेल्या ब्राह्मणबालकांना भगवंतांनी परत आणणे\nस्कन्ध १० - अध्याय ९० - भगवान कृष्णांच्या लीलाविहाराचे वर्णन\nस्कन्ध ११ - अध्याय १ - यदुवंशाला ऋषींचा शाप\nस्कन्ध ११ - अध्याय २ - श्रीनारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व नऊ योगीश्वरांचा संवाद ऐकविणे\nस्कन्ध ११ - अध्याय ३ - माया, माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्म आणि कर्मयोगाचे निरूपण\nस्कन्ध ११ - अध्याय ४ - भगवंतांच्या अवतारांचे वर्णन\nस्कन्ध ११ - अध्याय ५ - भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंतांच्या पूजाविधीचे वर्णन\nस्कन्ध ११ - अध्याय ६ - भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांची प्रार्थना व\nप्रभासक्षेत्री जाण्याची यादव तयारी करीत असलेले पाहून उद्धवांचे भगवंतांकडे येणे\nस्कन्ध ११ - अध्याय ७ - अवधूतोपाख्यान - पृथ्वी ते कबूतर या आठ गुरुंची कथा\nस्कन्ध ११ - अध्याय ८ - अवधूतोपाख्यान - अजगर ते पिंगलेपर्यंत नऊ गुरुंची कथा\nस्कन्ध ११ - अध्याय ९ - अवधूतोपाख्यान - कुरर ते भुंगा अशा सात गुरुंची कथा\nस्कन्ध ११ - अध्याय १० - इहलौकिक व पारलौकिक भोगांच्या असारतेचे निरुपण\nस्कन्ध ११ - अध्याय ११ - बद्ध, मुक्त आणि भक्तजन यांची लक्षणे\nस्कन्ध ११ - अध्याय १२ - सत्संगाचा महिमा आणि कर्मानुष्ठान व कर्मत्यागाची रीत\nस्कन्ध ११ - अध्याय १३ - हंसरुपाने सनक इत्यादींना दिलेल्या उपदेशाचे वर्णन\nस्कन्ध ११ - अध्याय १४ - भक्तियोगाचा महिमा व ध्यानविधी\nस्कन्ध ११ - अध्याय १५ - भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि लक्षणे\nस्कन्ध ११ - अध्याय १६ - भगवंतांच्या विभूतींचे वर्णन\nस्कन्ध ११ - अध्याय १७ - वर्णाश्रम धर्म निरुपण\nस्कन्ध ११ - अध्याय १८ - वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे धर्म\nस्कन्ध ११ - अध्याय १९ - ज्ञान, भक्ती आणि यमनियमादि साधनांचे वर्णन\nस्कन्ध ११ - अध्याय २० - ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग\nस्कन्ध ११ - अध्याय २१ - गुणदोषव्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य\nस्कन्ध ११ - अध्याय २२ - तत्त्वां��ी संख्या आणि पुरुषप्रकृतिविवेक\nस्कन्ध ११ - अध्याय २३ - एका तितिक्षू ब्राह्मणाचा इतिहास\nस्कन्ध ११ - अध्याय २४ - सांख्ययोग\nस्कन्ध ११ - अध्याय २५ - तिन्ही गुणांच्या वृत्तींचे निरूपण\nस्कन्ध ११ - अध्याय २६ - पुरूरव्याची वैराग्योक्ती\nस्कन्ध ११ - अध्याय २७ - क्रियायोगाचे वर्णन\nस्कन्ध ११ - अध्याय २८ - परमार्थनिरूपण\nस्कन्ध ११ - अध्याय २९ - भागवत धर्मांचे निरूपण आणि उद्धवाचे बदरिकाश्रमाला जाणे\nस्कन्ध ११ - अध्याय ३० - यदुकुळाचा संहार\nस्कन्ध ११ - अध्याय ३१ - श्रीभगवंतांचे स्वधामगमन\nस्कन्ध १२ - अध्याय १ - कलियुगातील राजवंशांचे वर्णन\nस्कन्ध १२ - अध्याय २ - कलियुगाचे धर्म\nस्कन्ध १२ - अध्याय ३ - राजांचे वर्तन आणि कलियुगाच्या दोषांपासून वाचण्याचा उपाय - नामसंकीर्तन\nस्कन्ध १२ - अध्याय ४ - चार प्रकारचे प्रलय\nस्कन्ध १२ - अध्याय ५ - श्रीशुकदेवांनी केलेला अंतिम उपदेश\nस्कन्ध १२ - अध्याय ६ - परीक्षिताची परमगती, जनमेजयाचे सर्पसत्र आणि वेदांचे शाखाभेद\nस्कन्ध १२ - अध्याय ७ - अथर्ववेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे\nस्कन्ध १२ - अध्याय ८ - मार्कंडेयाची तपश्चर्या आणि वरप्राप्ती\nस्कन्ध १२ - अध्याय ९ - मार्कंडेयाला मायेचे दर्शन\nस्कन्ध १२ - अध्याय १० - मार्कंडेयाला शंकरांचे वरदान\nस्कन्ध १२ - अध्याय ११ - भगवंतांची अंगे, उपांगे आणि आयुधांचे रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन\nस्कन्ध १२ - अध्याय १२ - श्रीमद्‌भागवताची संक्षिप्त विषय सूची\nस्कन्ध १२ - अध्याय १३ - विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद‌भागवताचा महिमा\nश्रीस्कान्दे माहात्म्यम् - अध्याय १ - परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट, शांडिल्यमुनींच्या मुखातून\nभगवंतांच्या लीलांचे रहस्य आणि वज्रभूमीच्या महत्त्वाचे वर्णन\nश्रीस्कान्दे माहात्म्यम् - अध्याय २ - यमुना आणि श्रीकृष्णपत्न्यांचा संवाद, किर्तनोत्सवामध्ये उद्धवांचे प्रगट होणे\nश्रीस्कान्दे माहात्म्यम् - अध्याय ३ - श्रीमद्‌भागवताची परंपरा आणि त्याचे माहात्म्य, भागवतश्रवणाने श्रोत्यांना भगवद्धामाची प्राप्ती\nश्रीस्कान्दे माहात्म्यम् - अध्याय ४ - श्रीमद्‌भागवताचे स्वरूप, प्रमाण, श्रोता - वक्त्यांची लक्षणे श्रवणविधी आणि माहात्म्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ganapati-atharvasheersha-translation-ebook/", "date_download": "2018-11-17T02:33:42Z", "digest": "sha1:2OQPGIKLOOGZGCA47RDMXA3KEPQ4N4ZV", "length": 12199, "nlines": 130, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nHomeअध्यात्मिक / धार्मिकश्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर\nश्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर\nSeptember 15, 2018 सुभाष नाईक अध्यात्मिक / धार्मिक, परिक्षणे - परिचय, पुस्तके, विशेष लेख, संस्कृती\nमूळ संस्कृत स्तोत्र, सम-लय मराठी भाषांतर आणि सरल मराठी पद्यरूपांतर\nआजच डाऊनलोड करा… मोफत \nश्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’ व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल. अथर्वशीर्षातील कांहीं भाग पद्यात्मक आहे तर कांहीं गद्यात्मक. त्यामुळे, त्याच्या भाषांतराला ‘समश्लोकी’ म्हणतां येणार नाहीं. परंतु, प्रत्येक स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हटलें जातें. अथर्वशीर्षाच्या भाषांतरमध्ये मूळ संस्कृत स्तोत्राची ‘लय’ शक्यतो सांभाळली, म्हणून तें भाषांतर ‘सम-लय’.\nकुणां वाचकाला / पाठकाला कदाचित त्याहून सोपें भाषांतर हवें असूं शकतें, म्हणून ‘सरल’ म्हणजे सोपे भाषांतरही केले आहे.\nहे इ-पुस्तक मोफत वितरणासाठी आहे. आपण ते आपल्या नातेवाईक, मित्रपरिवाराला पाठवू शकता.\nआजच डाऊनलोड करा… मोफत \n४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/pakistan-news/4", "date_download": "2018-11-17T02:07:59Z", "digest": "sha1:2FXOO7FPB4UU2BTZUAMKTIRNTLEGOYV2", "length": 34046, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Pakistan in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nइम्रान खान १४ ऑगस्टपूर्वी पीएम पदाची घेतील सूत्रे; पीटीआयने केले स्पष्ट, छोट्या पक्षांशी चर्चा सुरूच\nइस्लामाबाद- पाकिस्तानचे बलाढ्य नेते म्हणून उदयाला आलेले इम्रान खान यांना १४ ऑगस्टपूर्वी सत्ता स्थापन करून पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतील. सध्या सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे रविवारी पीटीआयने स्पष्ट केले. तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. ६५ वर्षीय इम्रान खान यांच्या पक्षाने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला सर्व गृहपाठ पूर्ण केला आहे. त्यामुळेच १४ ऑगस्टपूर्वी इम्रान यांच्याकडे सूत्रे असतील, असे पक्षाचे नेते नाइनूल...\nपाकिस्तानातील निवडणुकीत पक्षपातीपणा : ईयूचा आरोप\nइस्लामाबाद- पाकिस्तानात २५ जुलै रोजी झालेल्या संसदेच्या निवडणुकीत पक्षपातीपणा झाल्याचे युरोपियन युनियन(ईयू )च्या निगराणी दलाने शुक्रवारी म्हटले. ईयूच्या निगराणी दलाने म्हटले, निवडणूक मोहिमेत सर्वांना योग्य संधी देण्यात आलेली नाही. ईयूचे पाकिस्तानातील निवडणूक पर्यवेक्षण मोहिमेचे मुख्य पर्यवेक्षक मायकेल गहलर यांनी मतदानाच्या प्रारंभिक मूल्यांकनाच्या आधारावर म्हटले, निवडणुकीत सर्वांना समान संधी देण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या होत्या. परंतु यात सर्वांना समान आणि...\nइम्रान यांच्या New Pakistan पुढे भ्रष्टाचार-बेरोजगारीचे सर्वात मोठे आव्हान, भारताशी संबंधांवर लष्कर सांगेल तसे\n- नवाझ शरीफ यांच्या पक्षाला कमी समजणे इम्रान यांची घोडचूक ठरेल. - देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था सुधारणे डोकेदुखी ठरण्याची शक्यता. इस्लामाबादहून सय्यद मसरूर शहा - सर्वसाधारण निवडणुकीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता फक्त बाहेरून थोडीशी मदत मिळाली की, पीटीआय प्रमुख इम्रान यांचे पंतप्रधान बनणे निश्चित आहे. परंतु, येथून इम्रान यांचा प्रवास खडतरच असेल. ज्या न्यू पाकिस्तानचे वचन इम्रान यांनी जनतेला दिले...\nइम्रान खानने पदार्पणानंतर २१ वर्षांनी जिंकला होता वर्ल्डकप, आता २२ वर्षांनी पंतप्रधानपदी\nइस्लामाबाद- क्रिकेटपटू ते राजकीय नेता असा प्रवास केलेले इम्रान खान पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान असतील. त्यांचा पीटीआय हा पक्ष पाक निवडणुकीत १२० जागांवर पुढे आहे. अंतिम निकाल यायचा आहे. दुसरीकडे पीएमएल-एन, पीपीपी या पक्षांनी निवडणूक आयोग आणि लष्करावर हेराफेरीचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, लष्कराने इम्रानला जिंकवण्यासाठी निवडणुकीत घोटाळा केला आहे. पीएमएल-एनचे प्रमुख शाहबाज शरीफ यांनी पत्रपरिषद बोलावून निकाल मानण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही निकाल पूर्णपणे फेटाळत आहोत. लष्कराने...\nभारताची तयारी असल्यास काश्मीर मुद्दा चर्चेतून सोडवू-इम्रान यांची पहिली प्रतिक्रिया, भारतीय मीडियावर नाराज\nइस्लामाबाद- पाकिस्तानी किकेटपटू ते राजकीय नेता झालेल्या इम्रान खानने गुरुवारी आपल्या पक्षाच्या विजयाची घोषणा केली. मतमोजणी सुरू असतानाच टीव्हीवर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्याने आपले सरकार गरिबांचे असेल, असे सांगत चीनशी सलोखा कायम ठेवण्याचे संकेत दिले. भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले जातील, असेही तो म्हणाले. सध्या पाकमध्ये ११९ जागा घेत इम्रानचा पक्ष पीटीआय आघाडीवर आहे. नवाज शरीफ यांचा पीएमएल-एन ६२ जागांवर तर बिलावल भुत्तोंचा पीपीपी ४४ जागांवर आघाडी घेऊन आहे....\nमरताना सांगितले पाकिस्तानी बापाचे कृत्य, DNA चाचणीत झाला धक्कादायक खुलासा\nलंडन - इंग्लंडच्या एका न्यायालयाने आपल्या मुलीवर बलात्कार करून 3 मुले जन्माला घालायला लावणाऱ्या 81 वर्षीय बापाला 4 वर्षे 6 महिन्यांची कैद सुनावली आहे. अशरफ खान असे त्या नराधमाचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानी आहे. निकाल देताना कोर्टाने आरोपीला अतिशय दुष्ट आणि नीच म्हटले आहे. या प्रकरणाचा खुलासा पीडित तरुणी मरताना झाला. तिने आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या पतीला यासंदर्भात सांगितले होते. मरताना सांगितली आपबिती... इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायर येथील ब्रॅडफोर्ड शहरात राहणारा अशरफ खान...\nइम्रान खान यांच्यासोबत Affair च्या होत्या चर्चा; वाचा बेनझीर भुत्तोंची सीक्रेट सेक्स लाइफ\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या निवडणुकीत पाकिस्तान तहरीक ए-इंसाफ सर्वात मोठा पक्ष आणि त्याचे प्रमुख इम्रान खान सर्वात मोठे नेते ठरले आहेत. एकेकाळी इम्रान यांचे नाव जगातील सर्वात प्रसिद्ध महिला राजकीय नेत्यांपैकी एक आणि पाकिस्तानच्या दिवंगत नेत्या बेनझीर भुत्तो यांच्याशी देखील जोडण्यात आले होते. पाकच्या राजकीय घराण्यात जन्मलेल्या भुत्तो माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांच्या कन्या होत्या. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्या देखील पाकच्या पंतप्रधान बनल्या. त्या पाकिस्तानच्या...\nपाकचा नवा 'कॅप्टन' इम्रान खान, म्हणाले- अल्ल���हने 22 वर्षांनी दिली संधी; दहशतवादी हाफिझला जनतेने नाकारले\nही निवडणूक नवा पाकिस्तान मुद्द्यावर लढण्यात आली. सर्व सर्व्हेंमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफला यश मिळणार असल्याचे दाखवण्यात आले होते. पीएमएल-एन, पीपीपी आणि हाफिझ सईदने निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला. इस्लामाबादहून सय्यद मसरूर शहा आणि मोना आलम -पाकिस्तानात बुधवारी 272 जागांसाठी झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालांवरून इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) हा सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ गेलेला दिसत आहे. पक्ष 115 जागा मिळवून सर्वात...\nइम्रानची पहिली म्हणाली-माझ्या मुलांचा पिता पंतप्रधान बनणार, दुसरीने असा मारला टोमणा\nलंडन/कराची - माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानतहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान (65) पंतप्रधान बनणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही सुरू झाला आहे. त्यांची पहिली घटस्फोटीत पत्नी आणि ब्रिटिश जर्नलिस्ट जेमिमा गोल्डस्मिथनेही ट्वीटरवर इम्रानला शुभेच्छा दिल्या. त्यात तिने इम्रानला तिच्या मुलांचा पिता असे संबोधले. तर दुसरी पत्नी रेहम खानने टोमणा मारला आहे. जेमिमाने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले, अपमान, अडथळे आणि बलिदानाच्या 22 वर्षांनंतर माझ्या मुलांचे पिता...\nइम्रान खानचा विजय म्हणजे भारतासाठी धोक्याची घंटा; म्हणाला होता- मोदींना कसे उत्तर देतात ते दाखवून देईन\nइम्रानने निवडणूक प्रचारात मोदी आणि काश्मीरविरोधी वक्तव्ये केली. एका सभेत इम्रान म्हणाला होता- मोदीला कसे उत्तर द्यायचे, ते मी नवाझला दाखवून देईन. इस्लामाबाद - पाकिस्तानात तहरीक-ए-इंसाफचा प्रमुख इम्रान खान (65) हा देशाचा नवा वजीर-ए-आझम (पंतप्रधान) बनणे निश्चित असल्याचे मानले जात आहे. शेजारी देशातील सत्तेतील हा बदल भारतासाठी कसा राहील यावर पी टीव्हीच्या राजकीय पत्रकार मोना आलम सांगतात की, हा विजय मिळवूनही इम्रानवर लष्कराचा दबाव राहील. यामुळे भारताविषयी त्याची नकारात्मक भावना राहण्याचा...\nया 5 गोष्टींमुळे पाकिस्तानी जनतेवर गारूड करण्यात यशस्वी ठरला इम्रान, वाचा यशामागचे समीकरण\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षाला आणि एकूणच त्यांना मिळालेल्या यशाची अनेक कारणे आहेत. इम्रान खान यांनी अगदी व्यवस्थित व्यूहरचना करून पाकिस्तानच्या राजकारणात हे यश संपादन केले आहे. पाकिस्तानी जनतेकडून इम्रान खान यांना मिळालेला हा पाठिंबा म्हणजे, भ्रष्टाचाराच्या विरोधात विकासाला निवडले असल्याचे म्हटले जात आहे. जगात प्रथमच एखादा क्रिकेटपटून एका देशाचा प्रमुख बनणार आहे. पण त्यासाठी इम्रान खान यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. नेमकी त्यांनी पाकिस्तानी जनतेवर काय...\nCar नसल्याचा दावा करतात इम्रान खान, कलेक्शनमध्ये अशी गाडी अपघातानंतर लागणार नाही धक्का\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर असलेले इम्रान खान आपल्या मालकीची एकही कार नाही असे दावा करतात. त्यांनी निवडणुकीच्या कागदपत्रांमध्ये कारचा उल्लेख केला नाही. तो रकाना रिकामाच ठेवला आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्याकडे कारचे अख्खे कलेक्शन आहे. कार चालवण्याचे शौकीन असलेले इम्रान खान यांच्या ताफ्यात अशीही एक कार आहे जिच्या सध्या चर्चा आहेत. ही कार टोयोटा लॅन्ड क्रूझर प्राडो अशी आहे. पीटीआय प्रमुख खान यांची आवडती कार असलेली प्राडो जितकी शक्तीशाली आहे, तितकीच...\nPlayboy ते PM व्हाया Cricket, असा आहे इम्रान खानचा आजवरचा वादग्रस्त प्रवास\nइस्लामाबाद - क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास केलेला पाकिस्तानच्या तहरीके इन्साफ पाकिस्तान पक्षाचा प्रमुख इम्रान खान पाकची सत्ता ताब्यात घेणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत त्याचा पक्ष आघाडीवर असून इम्रान पंतप्रधान बनणार हे निश्चित समजले जात आहे. पण इम्रान खानचे खासगी आयुष्य अत्यंत वादग्रस्त ठरलेले आहे. जाणून घेऊयात त्याच्या बाबतीत काही खास गोष्टी. राजकारणात उतरण्यापूर्वी क्रिकेटर असलेल्या इम्रानने पाकिस्तानला 1992 मध्ये वर्ल्ड कप विजेता बनवले होते. ऑस्ट्रेलिया आणि...\nपाकिस्तानचे PM होत आहेत इम्रान खान, तरी एकही कार नाही जाणून घ्या त्यांची संपत्ती\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी क्रिकेटर आणि पीटीआयचे इम्रान खान सर्वात मोठे नेते म्हणून समोर आले आहेत. त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए-इन्साफ सद्यस्थितीला सर्वातम मोठा पक्ष आहे. क्रिकेटर ते पाकिस्तानचे पंतप्रधान पदाच्या मार्गावर असलेले इम्रान यांनी नुकतेच आपल्या संपत्तीचा दाखला निवडणूक आयोगाकडे जमा केला होता. त्यानुसार, पाकिस्तानच्या भावी पंतप्रधानांकडे 3.8 कोटी ���ाकिस्तानी रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांनी ही माहिती निवडणुकीत उमेदवारी अर्जासह दाखल केली...\nपाकिस्तान निवडणूक: 103 जागी इम्रान खानचा 'तहरीक' आघाडीवर; मतदानावेळी हल्ला, 31 ठार\nइस्लामाबाद- पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत प्राथमिक फेरीत माजी क्रिकेटपटू इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष १०३ जागी आघाडीवर आहे, तर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाला ५९ जागांवर आघाडी मिळाली आहे. २७२ पैकी २०९ जागांचे कल रात्री उशिरा हाती आले. माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पक्ष ३४ जागांवर आघाडी घेऊन किंगमेकर ठरू शकतो. अपक्ष उमेदवारही १८ जागांवर आघाडीवर आहेत. पाक नॅशनल असेंब्लीत एकूण ३४२ सदस्य असून यातील २७२ सदस्य जनतेतून निवडले जातात. ६० जागा महिलांसाठी...\nपाकिस्तानच्या क्वेटामध्ये आत्मघातकी स्फोटात 31 ठार, 30 गंभीर, ISIS ने घेतली जबाबदारी\nक्वेटा - पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे झालेल्या आत्मघातकी स्फोटात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 30 हून अधिक लोक जखमी असून त्यापैकी अनेक गंभीर असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ISIS या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. क्वेटा येथील एका मतदान केंद्राच्या बाहेर हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मघातकी हल्लेखोराला मतदान केंद्रामध्ये प्रवेश करायचा होता....\nपाकिस्तानात आज मतदान, हिंसाचाराच्या भीतीमुळे देशाचे रूपांतर लष्करी छावणीत, हजारो कफनचीही ऑर्डर \nलाहाेर - पाकिस्तानात बुधवारी नवीन सरकारसाठी मतदान होणार आहे. पाकिस्तानच्या सात दशकांच्या इतिहासात लोकशाही पद्धतीने सत्तेची हस्तांतरण प्रक्रिया राबवली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ले, हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद, फैसलाबाद यासारख्या शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढली आहे. चारही राज्यांच्या राजधानीत २५ पोलिस अधीक्षक, ५० पोलिस उपअधीक्षक,...\nपाकिस्तानचा फिल्मी निवडणूक प्रचार; बॉलीवूडच्या रिमिक्सवर, पक्षांच्या थीम साँगवर समर्थकांचे बेधुंद नृत्य\nलाहोर- पाक���स्तानमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच निवडणूक प्रचार थांबला. आता बुधवारी नव्या सरकारसाठी मतदान होईल. या वेळी राजकीय पक्षांच्या सभांत डीजेचा नवा ट्रेंड दिसला. पक्षांनी यंदा देशातील प्रख्यात डीजेंना सभांत गाण्यांसाठी बोलावले होते. पक्षांनी थीम साँगही बनवले. डीजेद्वारे गर्दी जमवली जावी आणि समर्थकांत उत्साह यावा हा हेतू. विशेष म्हणजे या सभांत भारतीय गाणीही वाजली. त्यात मेरे रश्क-ए-कमर, साड्डी गली भूल के भी आया करो..वरील रिमिक्स पाकिस्तानी गाणीही होती. पाकिस्तानात १९८० च्या...\nपाकला ६ महिन्यांत भारतापेक्षा पुढे नेले नाही तर नाव बदला : शाहबाज\nइस्लामाबाद- पाकिस्तान निवडणुकीच्या मतदानाला फक्त २ दिवस बाकी आहेत. या वेळीही तेथील निवडणूक राजकारण बऱ्याच अंशी भारताला केंद्रस्थानी ठेवून होत आहे. या वेळी काश्मीरपेक्षा मोठा मुद्दा मोदी आणि भारताशी संबंध हा आहे. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन या पक्षाने भारताचे नाव घेतले नव्हते. पहिल्यांदा त्याचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी सरगोधाच्या सभेत भारतावर हल्ला केला. ते म्हणाले की, पाकिस्तान भारतापेक्षा प्रत्येक गोष्टीत चांगला आहे. मी पंतप्रधान झालो तर पाकिस्तानला भारतापेक्षा चांगला करीन. जर...\nपाकिस्तान : महिलांना जेथे मतदानही करू दिले जात नाही, तेथेच राजकीय पक्षांनी महिलांना दिली उमेदवारी\nपाकिस्तानात २५ जुलै रोजी मतदान होत आहे. निवडणुकीतील सहभागाबाबत येथे महिलांची टोकाची स्थिती आहे. हे चित्र पालटण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना ५% तिकिटे महिलांना देणे बंधनकारक केले आहे. मात्र, विविध पक्षांनी महिला संसदेपर्यंत पोहोचूच नयेत, अशा पद्धतीने तिकीट वाटप केले आहे. यासंदर्भात पाकिस्तानहून ग्राउंड रिपोर्ट... निवडणूक आयोगाने पाकिस्तानच्या संसदेत महिलांचा टक्का वाढवा यासाठी यंदा सर्व राजकीय पक्षांना ५% तिकिटे महिलांना देण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे या वेळच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-infog-top-14-amazing-unheard-shaving-cream-uses-5745062-PHO.html", "date_download": "2018-11-17T02:24:25Z", "digest": "sha1:UJ75ZZFAWKNUFO7TBUS7IRY3VZIK3ETL", "length": 5898, "nlines": 175, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Top 14 Amazing Unheard Shaving Cream Uses | महिला असो किंवा पुरुष, सर्वांना उपयोगी आहे शेविंग क्रीम, 14 हटके यूज...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स ��ेल्थ-लाइफस्टाइल\nमहिला असो किंवा पुरुष, सर्वांना उपयोगी आहे शेविंग क्रीम, 14 हटके यूज...\nशेविंग क्रीमने फक्त शेव नाही तर अनेक कामे केली जाऊ शकतात. ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल.\nशेविंग क्रीमने फक्त शेव नाही तर अनेक कामे केली जाऊ शकतात. ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. तुम्ही आरश्यावर लागलेले डाग, नेल पॉलिशचे डाग हे सर्व शेविंग क्रिमने काढू शकता. आज आपण पाहणार आहोत, शेविंग क्रिमचे असेच काही वापर...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या शेविंग क्रिमचे विविध वापर...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nतरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत\nया सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ\nघरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bahubali-2-first-week-collection-259885.html", "date_download": "2018-11-17T03:15:17Z", "digest": "sha1:NVJ3MD4ZNNKOA7GKEVXOXBWRS4N3C3PD", "length": 12903, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बाहुबली-2'ची पहिल्या आठवड्यात 792 कोटींची कमाई", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौ��रीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\n'बाहुबली-2'ची पहिल्या आठवड्यात 792 कोटींची कमाई\nबाहुबली 2 ने पहिल्या आठवड्य़ात 792 करोड रूपये कमाई करून पीके, दंगल या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत.\n05 मे : बाहुबली 2 ने सहा दिवसांत 792 कोटींची कमाई केलीये. जगभरात बाहुबली 2 ने 792 करोड रूपयाच्या टप्पा पार केला. बाहुबली 2 ने अनेक रेकॉर्ड मोडले असून देशासह विदेशात चित्रपट सुपरहिट ठरत आहे.\nइंडिया डॉट कॉम च्या माहितीनुसार बाहुबली 2 ने पहिल्या आठवड्य़ात 792 करोड रूपये कमाई करून पीके, दंगल या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत.\nया चित्रपटाच्या हिंदी आवृतीने सहा दिवसांत 375 करोड कमाई केली. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर 792 करोड रूपयाची कमाई करून इतिहास घडवलाय. बाहुबली 2 हा 28 एप्रिलपासून सुमारे 9000 चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार बाहुबली २ चे दिग्दर्शक लवकरच जपानी आणि चीनी भाषेत आवृती काढणार आहे.\nबाहुबलीची फ्रेचायझिमुळे बॉलीवूडमध्ये प्रभासची घराघरात ओळख झाली आहे. त्याचा साहो चित्रपट येणार असून एकाच वेळी हिंदी, तामिळ, आणि तेलगु या भाषेत चित्रीत करण्यात येत आहे. युव्ही निर्मित साहो वम्सी आणि प्रमोद या चित्रपटाचे निर्मिते आहे. या चित्रपटाचे देशातील आणि विदेशातील विविध ठिकाणी चित्रीकरण करण्यात येत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nआराध्याच्या 7व्या वाढदिवसाला पप्पा अभिषेकनं दिली स्पेशल गिफ्ट\nदीपिका-रणवीरच्या लग्नात होती कढी, पहा सगळा मेन्यू\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2010/08/", "date_download": "2018-11-17T02:41:17Z", "digest": "sha1:UG4WINWSKLYQHU3IKLAR4E5LHCW4DDZE", "length": 152492, "nlines": 281, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "ऑगस्ट | 2010 | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« जुलै सप्टेंबर »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nशिवरायांचे शिक्षण कोणी केले\nजयसिंगराव पवार , सकाळ, २० जुन, २००९\nखरे तर हा इतिहासाच्या क्षेत्रातील प्रश्‍न आहे; पण गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तो गाजतो आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. इतिहासाचा संदर्भ एकाच गोष्टीशी असतो आणि ती गोष्ट म्हणजे निखळ ऐतिहासिक सत्य. वरील वादाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.\nगेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथी इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा, काही नवी भर घालून त्याची नवी सुधारित आवृत्ती नुकतीच “बालभारती’तर्फे प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती, तिचा मी सभासद होतो. गेले काही दिवस या वादाच्या निमित्ताने माझ्यावरही टीकाटिप्पणी झाली. तेव्हा या प्रश्‍नामधील समितीची व माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो.\nटीकाकारांचा मुख्य आक्षेप असा, की नव्या पुस्तकात दादोजींचा “शिवरायांचे गुरू’ म्हणून असलेला उल्लेखच वगळण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून जुन्या पुस्तकात कुठेच उल्लेख नाही. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जुन्या पुस्तकात पान क्रमांक १६ वर दादोजींच्या देखरेखीखाली पुणे प्रांती शिवरायांचे कोणकोणत्या विषयांचे शिक्षण झाले याचे वर्णन आहे. त्यावरून दादोजी हे “शिक्षक’ म्हणून पुढे येतात; गुरू म्हणून नव्हे. गुरू जीवितकार्याची प्रेरणा देतो. शिक्षक व्यावहारिक ज्ञान देतो.\nउपरोक्त वर्णनाच्या शेजारच्याच पानावर दादोजींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण चालू असल्याचे चित्र आहे. नव्या पुस्तकात उपरोक्त वर्णन व हे चित्र बदलून त्या ठिकाणी शहाजीराजांचे चित्र घातले आहे. तसेच पुणे जहागिरीत दादोजींच्या ऐवजी शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या शिक्षकांनी शिवरायांना विविध कला व शास्त्रे शिकवली, असा नवा उल्लेख केला आहे.\nकळीचा मुद्दा हा आहे. टीकाकारांचे म्हणणे असे, की जातीय संघटनांच्या दबावाखाली तज्ज्ञ समितीने हा बदल कोणताही पुरावा नसताना केला आहे\nहा घ्या अस्सल पुरावा\nसमितीने केलेला बदल मनाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नाही. समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे. कर्नाटकात शहाजीराजांच्या पदरी ७० पंडित होते. त्यापैकी कवींद्र परमा��ंद हा एक होता. त्याने महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या आज्ञेने काव्यमय शिवचरित्र संस्कृतमध्ये रचले आहे. त्याने म्हटले आहे, की जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूंच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्‍लोक-७०-७१)\nपुढे शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली चालूच राहिले. शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची आणि जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो, की शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्‍वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्‍लोक २५-२७)\nशिवभारतकार पुढे म्हणतो, की शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्‍वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्‍वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, विष उतरवण्याची कला, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्‍लोक ३४-४०)\nसारांश, शिवरायांना शिक्षण देण्यासाठी शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापकवर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. या अध्यापक वर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल, दादोजींची नाही. दादोजी हे काही विविध कला व शास्त्रे जाणणारे पंडित नव्हते. त्यांच्या अंगी प्रशासनकौशल्य होते. त्यानुसार ते शहाजीराजांच्या जहागिरीची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम निष्ठेने व सचोटीने करत होते. पण इथे शिवाजीराजांच्या शिक्षणाशी काही संबंध असण्याची गरज नाही. शिवभारतकार तर दादोजींचा नामोल्लेखही करत नाही.\nतज्ज्ञ समितीने काय केले\nजुन्या पुस्तकात दादोजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले आणि घोडदौड, तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती, प्रशासन, न्���ायनिवाडा या विषयांत ते तरबेज झाले, असे म्हटले आहे. या विधानास शिवरायांच्या मृत्यूनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीतील उल्लेख पुरावे म्हणून पुढे केले जातात. शिवचरित्रकार श्री. मेहेंदळे यांनी दादोजी हा शिवरायांचा गुरू म्हणून फक्त बखरीतच उल्लेख असल्याचे म्हटले आहे. (डीएनए ता. ४.६.२००९)\nआता समितीसमोर असा प्रश्‍न उभा राहिला, की शिवकालीन अत्यंत विश्‍वसनीय असणाऱ्या खुद्द शिवरायांच्या आदेशाने लिहिलेल्या परमानंदाच्या शिवभारतातील मजकूर प्रमाण मानायचा, की शिवरायांनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेला बखरींतील मजकूर प्रमाण मानायचा समितीने शिवभारतातील मजकूर प्रमाण मानून शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी नेमलेल्या शिक्षकांकडून झाले, असे नव्या पुस्तकात नमूद केले आहे. चित्रातही शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले, असे दाखविले. इतिहासलेखनशास्त्राला धरूनच ही कृती आहे.\nज्या शिवभारताच्या आधारावर आम्ही इतिहासाची उपरोक्त पुनर्मांडणी केली आहे, त्या शिवभारताचा इतिहासलेखनाच्या संदर्भात गौरव करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्‍वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.” (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, दुसरी आवृत्ती, १९९८)\nअशा या शिवकालातील “समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय’ साधनाबद्दल श्री. मेहेंदळे एक शब्दही आता काढत नाहीत. का शिवभारतातील पुरावा बखरीतील पुराव्याच्या विरोधात जातो म्हणून\nसत्य कोण लपवून ठेवत आहे\nतज्ज्ञ समितीने केलेल्या उपरोक्त बदलावर हल्ला करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”इतिहासाच्या (या नव्या) पुस्तकात करण्यात आलेले फेरबदल हे कोणतेही नवीन पुरावे अथवा माहितीशिवाय केले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीपासून ��ेतुपुरस्सर काही गोष्टी लपवून ठेवण्याचा (हा) प्रकार घातक आहे.” (सकाळ ः ६.६.०९)\nतज्ज्ञ समितीने नवीन पुरावे पुढे आणले नाहीत हे खरे; पण जे अस्सल पुरावे आतापर्यंत अंधारात हेतुपुरस्सर () ठेवले गेले ते उजेडात आणले आणि त्यावर आधारित इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे, हे श्री. मेहेंदळेही मान्य करतील. आम्ही नव्या पिढीपासून ऐतिहासिक सत्य लपवून ठेवत नाही. उलट त्यावरची धूळ झटकून ते चकचकीत करत तिच्यासमोर ठेवत आहोत.\nश्री. मेहेंदळे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. अतिशय चिकित्सक पद्धतीने त्यांनी शिवचरित्राचे तीन मोठे खंड प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये “शिवाजीची साक्षरता’ या नावाचे एक परिशिष्ट असून त्यामध्ये शिवराय हे साक्षर होते हे सिद्ध करण्यासाठी शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ बंगळूर मुक्कामी केल्याचा शिवभारतातील संदर्भ घेतला आहे (श्री राजा शिवछत्रपती, खं. १, भाग २, पृ. ७११). तथापि त्या परिशिष्टात पुढे शहाजीराजांनी शिवरायांबरोबर पुणे प्रांती धाडलेल्या शिक्षकांनी कोणकोणत्या विद्या व कला शिकवल्या, याचा उल्लेख दिलेला नाही. कारण तसा तो दिला असता तर पुणे जहागिरीत दादोजींनी शिवरायास शिक्षण दिले या बखरीवर आधारित प्रस्थापित इतिहासास छेद दिला गेला असता. तेव्हा नव्या पिढीपासून काही गोष्टी कोण लपवून ठेवीत आहे आणि त्यामागचे रहस्य काय\nसाक्षात्कार माझा आणि मेहेंदळेंचाही\nसुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर एक क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजींचा उल्लेख शिक्षक म्हणून (गुरू नव्हे) केल्याचे श्री. मेहेंदळे वारंवार पत्रकार परिषदेत व दूरदर्शनवर माझे पुस्तक दाखवून सांगतात. तसेच मी आता जातीय संघटनांच्या दबावाखाली माझे मत बदलले आहे, असे सांगून “आता जयसिंगराव पवारांना काय साक्षात्कार झाला असा काय इतिहास पुढे आला असा काय इतिहास पुढे आला हे त्यांनी मलाही सांगावे,’ असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७ हे त्यांनी मलाही सांगावे,’ असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७०६०९) त्याला जाहीर उत्तर देणे गरजेचे आहे.\nमाझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझ संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले, की दादोजी हे शिवरायांचे गुरू, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असल्याचे एकही उल्लेख समकालीन साधनात नाही. माझे हे मत मी २४ एप्रिल २००६ च्या पुण्यातील एका जाहीर परिसंवादात परखडपणे मांडून पूर्वीचे माझे मत बरोबर नसल्याचेही नमूद केले होते. या गोष्टीस आता तीन वर्षे होऊन गेली. तेव्हा मला काही साक्षात्कार झाला असेल तर तीन वर्षांपूर्वी आणि तोही अभ्यासाअंती झाला आहे, बिनपुराव्याचा नाही. पण आता श्री. मेहेंदळ्यांच्या साक्षात्काराविषयी काय त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत असा आताच त्यांना काय साक्षात्कार झाला आहे\nवस्तुस्थिती अशी आहे, की दादोजी हे शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा एकही समकालीन पुरावा नसल्याने श्री. मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात मौन बाळगले आहे. तथापि, बालभारतीच्या इतिहास पुस्तकात दादोजी शिवरायांचे गुरू परस्पर दाखवले गेले तर मनातून त्यांना हवेच आहे. त्याला त्यांचा विरोध तर नाहीच, उलट तसा आग्रह आहे.\nखरोखरच दादोजी शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा समकालीन पुरावा पुढे आणला गेला तर आम्ही स्वागतच करू. कारण सत्यावर आधारित इतिहासाच्या पुनर्मांडणीस नेहमीच वाव असतो व तो असायला हवा.\nमृत्यूनंतरचे जीवन : चिकित्सक दृष्टिकोन\nटॅगस्अध्यात्म, आव्हाने, धर्म, विज्ञान, समाज\nडॉ. यशवंत रायकर, सौजन्य-लोकप्रभा\nपरलोक निर्माण करण्यासाठी आत्म्याचे अस्तित्व, त्याचे अमरत्व, स्वर्गातील सुख, नरकातील दु:ख व परमेश्वर या संकल्पना समाजात दृढ व्हाव्या लागतात. मग या संकल्पनांचे नैतिक समर्थन करण्याची गरज वर्चस्व टिकवण्यासाठी प्रस्थापितांमध्ये निर्माण होते. म्हणून सुखवस्तू वर्गातील विचारवंत परलोक उभा करतात.\nमृत्यूनंतर काय होते, परलोक म्हणजे काय, सृष्टीची निर्मिती कशी झाली, दु:खापासून मुक्ती कशी मि���वायची; हे धर्माचे क्षेत्र मानले जाते. पण कोणताही धर्म इहलोकाचा विचार आपल्या कक्षेतून कधीच सोडत नाही. धर्म एक सामाजिक वास्तव असतं, अधिकार गाजवणारी संस्था असतो. प्रत्येक धर्माने आपल्या अनुयायांसाठी काही श्रद्धा, चाली-रीती बंधनकारक करून ठेवलेल्या असतात. इहलोकात पाप काय, पुण्य काय, हे स्वतंत्र बुद्धीने ठरविण्याचा अधिकार अनुयायांना नसतो. तो विचार परलोकातून आलेल्या आदेशानुसार केला जातो. ही परलोकातील माहिती उपलब्ध होते कशी ते ज्ञान उच्चकोटीच्या काही साक्षात्कारी माणसांना किंवा परमेश्वराने निवडलेल्या खास व्यक्तींना होते. ते अतींद्रिय असते. अशा व्यक्ती धर्मसंस्थापक किंवा धमार्ंतर्गत पंथाच्या संस्थापक बनतात. या ज्ञानावर आधारलेले पवित्र ग्रंथ, त्यावरील टीका, भाष्ये त्यातील वादविवाद, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास म्हणजे धर्मशास्त्र. अनुयायांना ते दुबरेध असते. म्हणून त्यात काय सांगितले आहे, धर्माचरण म्हणजे काय, आपला धर्म सर्वश्रेष्ठ कसा, हे लोकाना समजावून सांगण्याचे काम धर्मशास्त्रज्ञ करतात. धर्मशास्त्रज्ञांखेरीज धर्माला पुरोहित लागतो. धार्मिक विधींचा तो जाणकार असतो. म्हणजे एकप्रकारचा तंत्रज्ञ होय. देव व माणूस यांच्यातला तो दुवा ठरतो. हिंदूंमध्ये पुरोहित म्हटले की ब्राह्मणच डोळ्यासमोर येतो. पण समाजशास्त्रीय अभ्यासानुसार केवळ २० टक्के पुरोहितच ब्राह्मण असून ८० टक्के ब्राह्मणेतर आहेत. या व्यवस्थेत संत बसत नाहीत. संत वेगळे व गॉडमेन वेगळे. गॉडमेन हे इहलोकात वावरणारे देहधारी लोक असतात. खरा संत धर्माच्या बऱ्याच परंपरा, रुढी धुडकावून लावतो. तो आध्यात्मिक असतो, पण रुढार्थाने धार्मिक नसतो. थोडक्यात, धर्मसंस्थापक, धर्मशास्त्रज्ञ व पुरोहित हे परलोक संकल्पनेचे आधारस्तंभ असून परलोकाच्या नावाने चाललेला इहलोकाचा व्यवहार हेच धर्माचे स्वरूप असते.\nपण मानवाच्या इतिहासात परलोक ही संकल्पना आली कधीपासून प्राथमिक अवस्थेतील समाजात परलोक नव्हता. तेव्हा श्रद्धा होत्या, दैवते होती. त्यांच्यात तारक व मारक असा भेद होता. मृत्यू टळावा, आपत्तींपासून रक्षण व्हावे, अन्न-पाणी मिळावे एवढय़ासाठीच देवतांची करुणा भाकली जात असे. परलोक निर्माण करण्यासाठी आत्म्याचे अस्तित्व, त्याचे अमरत्व, स्वर्गातील सुख, नरकातील दु:ख व परमेश्वर या संकल्पना सम��जात दृढ व्हाव्या लागतात. अशा संकल्पना जन्मास येण्यासाठी कष्ट करणारा व विचार करणारा, अशा दोन वर्गात समाजाची विभागणी व्हावी लागते. कष्ट करणाऱ्या श्रमातून निर्माण होणारे उत्पादन, कष्ट न करणाऱ्या जमीनदार सदृश वर्गाला आयते मिळते, तेव्हा त्याचे नैतिक समर्थन करण्याची गरज निर्माण होते. कारण या अल्पसंख्य वर्गाला बहुसंख्याकावर वर्चस्व प्रस्थापित करायचे असते. असे समर्थन इहलोकवादाच्या आधारे होऊच शकत नाही. म्हणून या सुखवस्तू वर्गातील विचारवंत परलोक उभा करतात. जगाच्या उत्पत्तीचे गूढ सोडवतात.\nसृष्टी कोणी निर्माण केली\nपरमात्मा, गॉड, अल्लाह याने\n त्याला तशी इच्छा झाली म्हणून. माणसाच्या वाटय़ाला एवढे दारिद्रय़, दु:ख का तो पापी आहे म्हणून. हे पाप पूर्वजन्माचे असो किंवा ‘ओरिजनल सिन’चे. असो.\nहे मनात बिंबल्यावर माणूस भयभीत होतो. व परमेश्वराचे म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या मानवी प्रतिनिधींचे दास्य पत्करतो आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांचे मुकाटय़ाने पालन करतो. धर्मसत्ता, राजसत्ता व अर्थसत्ता यांचा त्यात सामायिक लाभ असतो. यातून एक व्यवस्था किंवा प्रस्थापना निर्माण होते. ती पवित्र मानली जाते.\nपण याचा अर्थ धर्म ही केवळ अफूची गोळी आहे असा नव्हे. धर्माचा तसा वापर करता येतो एवढाच याचा अर्थ आहे. धर्माची विधायक बाजूसुद्धा पहावी लागते. माणसाला त्याच्या रानटी बर्बर अवस्थेतून बाहेर काढण्याचे पहिले श्रेय धर्माकडे जाते. त्याला मर्यादा पालनाचे नीतीचे, अनुशासित सामूहिक जीवन जगण्याचे पहिले धडे धर्मानेच दिले. धर्मामुळेच ज्ञान-तत्वज्ञान व वैचारिक मंथन यांची सुरुवात झाली. विचाराला शिस्त लागली. शिवाय धर्मशास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळेच धर्म या सामाजिक संस्थेचा, ज्ञानाचा व मानवी संकल्पनांचा इतिहास उभा करणे शक्य झाले. अर्थात ज्ञान-तत्वज्ञानाची पाळेमुळे ते ज्या परिस्थितीत उदयाला आले त्यात दडलेली असतात. त्याला त्या त्या काळाच्या मर्यादा असतात. म्हणून धर्मशास्त्राचे योगदान आजच्या संदर्भात तपासून पहावे लागते. इच्छेतून सृष्टीची निर्मिती झाली हा चैतन्यवाद (स्पिरिच्युअलिझम)आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. जड सृष्टीतूनच सचेतन सृष्टी निर्माण झाली असे मानणे म्हणजे जडवाद (मटेरिअलिझम). जडवाद तर्क व अनुमान यावरून कधीच सिद्ध होत नसतो. त्यासाठी प���रायोगिक विज्ञान व तंत्रज्ञान यांचा पुरेसा विकास व्हावा लागतो. जडवाद निरीश्वरवाद, इहवाद हे पूर्वीपासून होते, पण तर्क व अनुमान यांवर आधारलेले होते.\nसर्व मानवी व्यवहार स्थल-कालबद्ध असतात, अंतिम सत्य असे काहीच नसते. हे जाणण्यासाठी मार्क्‍सवादी व्हावे लागत नाही. मानवी भूतकाळाच्या सूक्ष्म अभ्यासातून व विज्ञानाच्या इतिहासातून ते कळते. सत्यशोधन करताना एखादी पवित्र संकल्पना किंवा पूज्य व्यक्ती आड येत असली तर तिला बाजूला सारण्याची मानसिक तयारी म्हणजे डावा विचार. जे प्रस्थापित आहे, प्रतिष्ठित आहे ते योग्य आहे असे मानणे हा उजवा विचार. माणसात या दोन्ही प्रवृत्ती कमी-अधिक प्रमाणात कार्यरत असतात. म्हणून जीवनात विसंगती निर्माण होतात आणि विसंगती हेसुद्धा मानवी जीवनातील एक सत्य आहे. त्यालाही सामोरे जावे लागते.\nप्रायोगिक विज्ञानाची सुरुवात गॅलिलिओ (१५६४-१६७२) पासून झाली असली तरी १७-१८-१९ व्या शतकातील प्रगतीचे टप्पे ओलांडत ज्ञानाच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली ती विसाव्या शतकात. अणुविज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूविज्ञान, गणित, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, मनोविज्ञान व तत्तवज्ञान यातील संशोधनातून एकीकडे विशेषज्ञांचा काळ आला तर दुसरीकडे असंख्य ज्ञानशाखा कधी नव्हत्या इतक्या एकमेकींजवळ आल्या. ज्ञानाचे एकीकरण होऊन माणसाला आपण कोण आहोत व काय नाही हे चांगले कळून चुकले. विचारवंतांच्या आशावादाला तडा गेला. ज्ञानातील ही क्रांती धर्मशास्त्रज्ञांना पचणे अशक्य होते. म्हणून वैज्ञानिक परिभाषेच्या नव्या आकर्षक मद्यकुंभातून ते जुनीच मदिरा देत राहिले आहेत. उत्क्रांतिवादाला अमेरिकेतसुद्धा आजही विरोध आहे. अशा बाबतीत प्रश्न हितसंबंध सांभाळण्याचा बनतो, सत्यशोधनाचा राहत नाही.\nपण विसाव्या शतकात डाव्या विचारसरणीनेसुद्धा वेगवेगळ्या मानवतावादी वाटा शोधून काढल्या. त्यांचे सार थोडक्यात असे सांगता येईल: माणूस ही देवाची खास लाडकी जमात नव्हे. अन्य प्राण्यांतीलच तो एक सदस्य आहे. माणसाला असलेली बुद्धी ही देवाची देणगी नसून उत्क्रांतीत त्याने प्राप्त करून घेतलेली उपलब्धी आहे. देवाला विरोध नाही, पण देव ही संकल्पना व्यक्तिनिष्ठ (सब्जेक्टिव) आहे. आपण धरून चालतो तसा माणूस रॅशनल प्राणी नाही. तो मिथके व प्रतिके बनविणारा, त्यांना पूजणारा व दुसऱ्यांच्या प्रतिकांचा तिरस्कार करणारा व त्यासाठी हिंसेवर उतरणारा प्राणी आहे. तो अपूर्ण आहे. श्रद्धा व बुद्धी ही दोन्ही त्याची आयुधे आहेत. दोहोंचा तो सदुपयोग व सर्वनाश घडवून आणणारा दुरुपयोगही करू शकतो. निसर्गाचे कवींनी रंगविलेले रोमॅण्टिक चित्र केवळ किंचित सत्य आहे. निसर्ग आपली माता आहे, पण ती निष्ठुर आहे. आपल्या अपत्यांची तिला दयामाया नाही. ‘निसर्गाकडे चला’ म्हणजे नेमके कुठे चला हे माणसाला कळत नाही. मानवी अस्तित्व हेतूहीन व विवेकशून्य आहे.\nहे विदारक सत्य माणूस पेलू शकत नाही. त्याला मृत्यूचे भय असते म्हणून तो अमरत्वाच्या शोधात असतो. आपल्या एकाकीपणात व दु:खात परमेश्वर त्याला मोठा भावनिक आधार वाटतो. मृत्यूनंतर सर्वकाही संपत नाही, त्यानंतरसुद्धा आशा आहे सांगणारा परलोक हा त्याची भावनात्मक गरज आहे. त्या श्रद्धेच्या आधारे तो निकोप सदाचारी जीवन जगू शकत असेल तर त्यात वाईट काय वैफल्यग्रस्त आयुष्य कंठत राहण्यापेक्षा ते केव्हाही श्रेयस्कर. आणि असे मानणारे डावे विचारवंत स्वत: परलोकवादी नाहीत. फक्त त्यांना धर्मशास्त्रांची अधिकारशाही व कुणाचीही हुकूमशाही मान्य नाही. त्यांनी देवाला नव्हे, पण माणसाला ओळखले आहे. देवाच्या शोधात ते कधीच नव्हते. म्हणून परलोक व मृत्यूनंतरचे जीवन या संकल्पनांकडे उदार व सहिष्णू दृष्टिकोनातून पाहण्याचा धडा ते बुद्धिवाद्यांना देतात. त्याचबरोबर धर्माच्या नावाखाली चाललेला धुमाकूळ धिक्कारतात.\nयाचा अर्थ असा नव्हे की आमच्या पूर्वजांना हे सर्व आधीच गवसले होते. अनेक चुकीच्या पवित्र धार्मिक संकल्पना मोडीत काढणारे संशोधन ज्यांनी केले ते वैज्ञानिक तत्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत वगैरे ज्यू व ख्रिश्चन होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी कठोर आत्मपरीक्षण केले. धर्मसत्तेशी व राजसत्तेशी लढा दिला, छळ सोसला, त्याग केला. तेव्हा कुठे सत्याचा विजय झाला. भारतीय मानसिकता मात्र आजही मध्ययुगीन आहे. तिला आत्मपरीक्षणाची गरजच वाटत नाही. भूतकाळाच्या उदात्तीकरणात आम्ही आत्मगौरव उपभोगतो. तिला आत्मपरीक्षणाची गरजच वाटत नाही. भूतकाळाच्या उदात्तीकरणात आम्ही आत्मगौरव उपभोगतो. इहलोक व परलोक यातील अंतरच आम्ही नष्ट केले आहे.\nजग उलथवू शकणारी.. तरफ\nटॅगस्अभय बंग, आव्हाने, उपाय, कारणे, गडचिरोली, निर्माण, समस्या, सर्च\nडॉ. ���भय बंग, सौजन्य – दै.लोकमत (मंथन पुरवणीतुन, १५ ऑगस्ट २०१०)\nउंच होत जाणाऱ्या पिरॅमिडच्या रुंद तळाशी गोरगरिबांची, स्त्तिया आणि आदिवासींची ऊर्जा सामावलेली आहे. या माणसांना सबळ होण्यासाठी साधने पुरवणे, त्यांचे प्रश्न शोधून, त्यांना सोबत घेऊन उत्तरे शोधणे हे मोठे आव्हान आहे. ती सामान्य वाटणाऱ्या अडाणी माणसांकडे असते…त्यांच्याकडे जा \nज्ञान-विज्ञानातली नवनवी संशोधने नव्या, आधुनिक जगाचा पाया रचत आली आहेत. त्या आधारानेच आजच्या जगाची घडण झाली आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध, वाहने-टेलिफोन आणि टेलिव्हिजनचा शोध, रोगप्रतिबंधक लसी आणि जीवनसत्त्वांचा शोध अशा संशोधनांनी जग बदलत गेले. देशोदेशीचे सर्व सत्ताधीश नेते, अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यापेक्षाही जगभरातल्या सर्वसामान्य माणसांचे आयुष्य बदलण्याचे, घडवण्याचे श्रेय आधुनिक ज्ञान-विज्ञानाला अधिक जाते.\n‘देशाच्या आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान करून दहा टक्के विकास दर कसा गाठता येईल’ – या कळीच्या प्रश्नाला प्रचंड महत्त्व आलेले आपण पाहातो. त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा असा एक प्रश्न आहे –\nसंशोधनाची प्रक्रिया अधिक गतिमान करून या देशातल्या ज्ञान-विकासाचा दर अधिकाधिक कसा वाढवता येईल\n– पण हा प्रश्न सोपा नाही.\nत्यात अनेक कळीचे मुद्दे आहेत. गुंतागुंत आहे.\nजे अभ्यास आणि संशोधन करतील, ज्ञानाचा विकास करतील; त्यांचा ज्ञानावर हक्क असेल आणि त्या ज्ञानाच्या-संशोधनाच्या आधारावर जे जग उभे राहील त्या जगावरही ज्ञानाच्या निर्मात्यांचीच मालकी राहील. ज्यांच्याकडे ज्ञानाची मालकी अगर माहिती नाही, ते सारेच गुलाम बनतील.\nहे वास्तव एका नव्या समीकरणाला जन्म देते.\nयापुढच्या जगात आर्थिक विषमतेपेक्षाही ज्ञान-विज्ञान-संशोधनाच्या क्षमता आणि शक्यतांमधली विषमता अधिक भयंकर, जीवघेणी ठरेल.\nअशा काळात समाजातल्या सर्व स्तरांवरील लोकांना संशोधनात, ज्ञानाच्या निर्मितीत सहभागाची संधी दिल्याखेरीज लोकशाही व्यवस्थेचा गाडा सुरळीत चालू शकणार नाही.\nहे प्रत्यक्षात आणता येऊ शकेल का\nगडचिरोली जिल्ह्यातील साधारणत: १०० गावे ही गेल्या अनेक वर्षांपासून माझी शाळा आहे. इथे मी शिकत असतो.\nआदिवासी पट्टा. विकासापासून दूरच राहिलेला. शेती आणि जंगलातल्या लाकूडफाट्याच्या आधाराने तग धरून जीव जगवणारी खेडुत माणसे. अशिक्षित. क���ही तर निरक्षरच. रूढ भाषेत ज्यांना अडाणी म्हणतात अशा या माणसांनी गेल्या २५ वर्षात आम्हाला केवढे शिकवले. लोकांबरोबर-लोकांसाठीच्या संशोधनाची, अभ्यासाची रीत आणि या संशोधनातले काही कळीचे नियम आम्ही इथेच शिकलो.\nएखादा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठीचा अभ्यास – संशोधन तो प्रश्न जिथे आहे त्या भागात जाऊन, तिथे राहूनच केले पाहिजे. जिथे संशोधनाची साधने विपुल असतात अशा एखाद्या सुसज्ज प्रयोगशाळेत अगर विद्यापीठात बसून नव्हे. अशा ठिकाणी अतिमहत्त्वाकांक्षा आणि फर्निचर – एवढेच फक्त असते.\nहगवणीने बेजार होऊन मरणाऱ्या माणसांची भूमी शोधत रॉबर्ट कॉक दहा हजार मैलांचा प्रवास करून गेला तेव्हाच त्याला कॉलऱ्याचे मूळ असलेला बॅक्टेरिया सापडला होता. तो आधी इजिप्तला गेला. मग भारतात आला. त्या सागरी भ्रमंतीच्या अखेरीस त्याचे संशोधन पूर्णत्वाला गेले. त्यानंतरच रॉबर्ट सूक्ष्मजंतूशास्त्र या नव्या शाखेचा पाया रचू शकला.\nजिथे प्रश्न असेल तिकडे जा… तुम्ही स्वत:च ‘एक प्रश्न’ असता तिथेच घुटमळू नका; हे याचे सार \nआम्ही दोघेही भारतात डॉक्टर झालो. पुढे अमेरिकेत जाऊन ‘पब्लिक हेल्थ’ या विषयातले धडे घेतले आणि काम करायला पुन्हा भारतात परतलो तेव्हा आमच्यासमोर एक प्रश्न होता.\nभारतातल्या सर्वसामान्य माणसांचे आरोग्य कसे सुधारता येईल\nनवे-नवखे होतो तेव्हा धडपडलो. ठेचकाळलो. चुकत गेलो. त्या चुकांमधून दुसरा धडा शिकलो.\nएखादा विषय माझ्या स्वत:च्या बुद्धीला उत्तेजन / आव्हान देतो म्हणून त्या विषयावरच्या अभ्यासाला-संशोधनाला हात घालणे हे काही खरे नव्हे. तुम्ही ज्या लोकांसाठी ज्या लोकांबरोबर काम करता, त्या समूहाच्या गरजांमधून समोर येईल तोच तुमच्या अभ्यासाचा विषय जगभरातल्या संशोधकांच्या गटाला महत्त्वाचा वाटतो, तो नाही \nअसे महत्त्वाचे विषय कुठे सापडणार\nतिसरा महत्त्वाचा नियम –\nज्याच्यावर काम करण्यासाठी अख्खे आयुष्य अपुरे पडेल असे अनेक अत्यंत महत्त्वाचे विषय आपल्या अवतीभवती अक्षरश: विखुरलेले असतात. ते वरवर अत्यंत सामान्य दिसतात. कमी महत्त्वाचे वाटतात. आणि बौद्धिक आव्हाने अंगावर घ्यायला आसुसलेल्या संशोधकांचे तिकडे लक्षच जात नाही. प्रत्यक्षात अत्यंत सामान्य दिसणाऱ्या, तात्कालिक वाटणाऱ्या विषयातच जगाला नवी दिशा देणाऱ्या संशोधनाची बीजे असतात. झाडावरून खाली पडणारे सफरचंद या घटनेत काय असे जगावेगळे होते पण न्यूटनला ते ‘दिसले’. अशी सफरचंदे रोज आपल्या आजूबाजूला पडतच असतात.\nभारतातल्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या म्हणजे प्राधान्याने कोणत्या\nत्यातल्या कोणत्या समस्येवर तातडीने संशोधन-अभ्यास करण्याची निकड आहे\nआम्ही आजूबाजूच्या चाळीस गावातल्या बाया-बापड्यांना बोलावले आणि एक साधा प्रश्न विचारला,\n‘तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कसला आहे\nबाया म्हणाल्या, ‘आमची पोरं दगावतात, भाऊ \nआम्ही कामाला लागलो. संशोधन अभ्यासाची पद्धत ठरवली. आमच्या आरोग्यसेवकांनी – बेअर फूट डॉक्टर्स असतात तशा बेअर फूट संशोधकांनी आजूबाजूच्या ८६ गावातल्या बालमृत्यूंची नोंद करण्याचे मोठे काम तडीला नेले. २० वर्षांपूर्वी केलेल्या या अभ्यासातून एक महत्त्वाचे निरीक्षण आमच्या हाती लागले.\nजन्माला आल्यानंतरचे पहिले २८ दिवस हा आमच्या भागातल्या नवजात बालकांसाठी सर्वात धोक्याचा काळ असतो. जवळपास ७५ टक्केबालमृत्यू याच काळात होतात. (जागतिक तज्ञांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सबंध जगभरात दरवर्षी सुमारे ४० लाख बालमृत्यू होतात आणि त्यातले सुमारे ११ लाख बालमृत्यू भारताच्या नशिबी लिहिलेले असतात.)\nया बाळांना कसे वाचवता येईल\nआजारी पडलेल्या नवजात बालकांना तत्काळ इस्पितळात दाखल करावे, असे वैद्यकशास्त्र सांगते.\nपण इथे तर इस्पितळे शेकडो किलोमीटर्सवर आणि जी आहेत तीही मरणाऱ्या बाळाच्या आई-बापाला न परवडणारी. त्यातून जुन्या प्रथा परंपरा आणि समजुतींचा घट्ट पगडा. ओली बाळंतीण आणि तिचे बाळ या दोघांनाही घराबाहेर पडण्याची बंदी.\nयाचा अर्थ बाळ आणि त्याची आई औषधोपचारापर्यंत, इस्पितळांपर्यंत पोचणे मुश्कील… मग वैद्यकीय सेवाच त्यांच्या घरी पोचवल्या तर\nपण मग हे काम करणार कोण\nत्या बाळाच्या आईला आणि आजीलाच ‘बाळाची काळजी कशी घ्यावी’ हे शिकवले तर\nप्रत्येक गावातली एक बाई निवडून तिला पुरेसे प्रशिक्षण, अत्यावश्यक साधने आणि ती साधने वापरण्याचा सराव दिला तर – तर मग तीच त्या दुर्गम भागातल्या बालरोग तज्ञाचे काम-तात्पुरते का असेना – करू शकेल.\nसंशोधनाच्या शास्त्रीय परिभाषेत बोलायचे तर यातूनच ‘सर्च’चे नवे मॉडेल जन्माला आले. होम-बेस्ड न्यूबॉर्न केअर \nनवजात बालकांना त्यांच्या घरीच वैद्यकीय सेवा पुरवण्याची व्यवस्था.\n��मचे हे मॉडेल डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल्स किवा कसल्याही अत्याधुनिक, महागड्या साधनांवर अवलंबून नाही. गावातल्या बायकांनाच नवजात बालकांची काळजी घेण्याचे मूलभूत तंत्र शिकवून बालमृत्यूला आळा घालणारी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न या मॉडेलमध्ये आहे.\nहे मॉडेल विकसित केल्यानंतर आम्ही पाठपुरावा जारी ठेवला. पाहणी अद्ययावत ठेवली. गडचिरोली जिल्ह्यातल्या ३९ गावांत आमच्या प्रयोगाच्या पहिल्या तीन वर्षात (१९९५-९८) नवजात अर्भकांचा मृत्युदर ६२ टक्क्यांनी खाली आला. बालकांचे मृत्यू रोखले गेल्याने ते प्रमाण १२१ वरून ३० वर आले. अख्ख्या देशाने समोर ठेवलेले हे लक्ष्य आम्ही उर्वरित (प्रगत) देशाच्या कितीतरी आधी गाठू शकलो.\nहे संशोधन पुढे ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय विश्वातल्या अत्यंत प्रतिष्ठित प्रकाशनात प्रसिद्ध झाले आणि जागतिक पातळीवर ‘ट्रेण्ड सेटर’ ठरले. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांनी त्यांच्याकडे हा प्रयोग करण्याची तयारी चालवली आहे. देशाच्या खेड्यापाड्यात या प्रयोगाचा अंगीकार करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला. बालमृत्यू रोखण्यासाठी हा प्रयोग सर्व विकसनशील देशांनी राबवावा, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने गेल्याच वर्षी जारी केले.\nगेल्या २४ वर्षात याच रितीने केलेली किमान चार संशोधने गडचिरोलीच्या जंगलातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. महत्त्वाची ठरली. गडचिरोलीतल्या लोकांसाठी इथल्या लोकांबरोबरच केलेल्या अभ्यासाच्या, संशोधनाच्या निष्कर्षांवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आरोग्य धोरणे ठरवली गेली.\n‘योग्य आकाराची तरफ मला कुणी आणून दिली तर मी ही अख्खी पृथ्वीसुद्धा हलवून दाखवीन,’ असे आर्किमिडीज म्हणाला होता.\n– तोच अनुभव आम्ही गडचिरोलीत घेतला. ‘ज्ञान’ ही नव्या युगातली तरफच आहे. अनेक पारंपरिक समज या तरफेच्या साहाय्याने उलथून टाकता येतात. खेड्यापाड्यात राहाणाऱ्या गरीब अशिक्षित आदिवासींना बरोबर घेऊन त्यांच्यासाठी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष नवी दिल्लीपासून न्यू यॉर्कपर्यंत आणि लंडनपासून जीनिव्हापर्यंतच्या विचारांना संपूर्णत: नवी दिशा देण्याइतके महत्त्वाचे, सामर्थ्यशाली असू शकतात.\nलोकांबरोबरच्या या संशोधनाला पाच महत्त्वाचे आधार असावे लागतात.\n१) लोकांना त्या अभ्यासाची गरज असली पाहिजे.\n२) तो अभ्यास लोकांच्या सहभागातून झाला पाहिजे.\n३) नेमके काय आणि का चालू आहे, ते लोकांना स्पष्टपणाने कळलेले असले पाहिजे.\n४) त्या अभ्यासाचा, निष्पन्न होणाऱ्या निष्कर्षांचा लोकांना वापर करता आला पाहिजे.\n५) या अभ्यासावर लोकांची मालकी असली पाहिजे.\n– हे सारे कुठे सापडू शकेल\nदिवंगत सी.के. प्रल्हाद यांनी मांडलेली संकल्पना वापरून एवढंच म्हणता येईल. – पिरॅमिडमच्या तळाशी तिथेच सारी संपत्ती दडलेली असते आणि भविष्यही तिथेच सारी संपत्ती दडलेली असते आणि भविष्यही उंच उंच होत जाणाऱ्या पिरॅमिडच्या रुंद होत जाणाऱ्या तळाशी गरीब माणसे असतात. स्त्तिया असतात. आदिवासी आणि खेडुत असतात. या शक्तीहीन माणसांना साधने पुरवणे, त्यांना सबळ होण्यासाठी मदत करणे म्हणजे त्या पायाशी दडलेल्या सुप्त शक्तीला हाकारे घालणे. लोकसहभागातून केलेला अभ्यास संशोधन आणि कृतिशीलतेच्या प्रेरणेतून हे घडू शकते.\nनव्याने आर्थिक, औद्योगिक क्षितिजावर उदयाला येणाऱ्या देशांमध्ये जगाच्या व्यवहारात आमूलाग्र बदल घडवू शकणाऱ्या नव्या संशोधनांना बहर आला आहे, तो उगीच नाही. या गरीब देशांकडे अत्याधुनिक संशोधनासाठी लागणारा पैसा नसेल, महागडी तंत्रवैज्ञानिक सामग्री आणि सुविधा नसतील; पण या देशांकडे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे – माणसे.\nइंटरनेट आणि संगणकांनी जोडल्या गेलेल्या या आधुनिक जगात माहिती मिळण्याची सुविधा-अॅक्सेस सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध आहे. प्रत्येक मानवी मेंदूमध्ये प्रश्न विचारण्याची अंगभूत क्षमता असते. तशीच उत्तरे शोधण्याची प्रेरणाही असतेच. प्रश्न विचारू शकणाऱ्या, उत्तराचे पर्याय शोधू शकणाऱ्या प्रत्येक माणसाला संशोधक-अभ्यासक होण्यासाठी प्रशिक्षित केले जाऊ शकते.\n– हे प्रत्यक्षात शक्य आहे का\nया प्रश्नाचे उत्तर एका चिनी कवितेत मला सापडले होते. तेच येथे देतो.\nत्यांच्याबरोबर त्यांच्यातले होऊन राहा.\nत्यांना जे समजते, माहिती असते तिथून प्रारंभ करा.\nत्यांच्याजवळ जे आहे; त्या पायावरच नवे जीवन उभारा.\nजाणता मुघल – सम्राट अकबर\nडॉ. यशवंत रायकर, सौजन्य – लोकप्रभा, दिवाळी २००९\n“मुघल सम्राट अकबर हा धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श म्हणून पाहिला जातो. त्याचा पराक्रम, त्याची विद्वत्ता आणि त्याची गुणग्राहकता याच्या दंतकथा आजही सजीव आहेत. मात्र अकबराच्या थोरवीची दुसरीही एक बाजू आहे.”\nअकबर हे सर्वपरिचित नाव. बिरबलाच्या सुरसकथा बादशहाला विस्मृतीत जाऊ देत नाहीत. शिवाय अकबराची एक प्रतिमा हिंदी सिनेमांनी उभी करून ठेवली आहे. ‘अनारकली’मधील मुबारक (१९५३), ‘मुघल-ए-आझम’मधील पृथ्वीराज कपूर (१९६०), ‘मीरा’मधील अमजद खान (१९७९) व ‘जोधा-अकबर’मधील हृतिक रोशन (२००८) हे लोकांसमोरील अकबर. याखेरीज आमच्या प्रस्थापित सेक्युलर प्रतिमेचे ठळक प्रतीक म्हणूनही अकबराला वापरले जाते. इतिहासात अकबराला ग्रेट म्हटले आहे. शाळेत तेच शिकविले जाते. पण अकबर थोर नव्हताच म्हणणारे हिंदू अभ्यासक आहेत. एवढेच नव्हे तर अकबराचा तिरस्कार करणारे मुसलमानच जास्त भरतील. मात्र पुष्कळांना याची कल्पना नसते. अशा परिस्थितीत अकबर हा केवळ इतिहासातील एक पाठ राहत नाही. भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्ष व समन्वय यांच्या यशापयशाचे व त्यासंबंधीच्या आमच्या मानसिकतेचे तो एक प्रतीक ठरतो. सुशिक्षितांना संभ्रमात टाकतो. म्हणून अकबर खरोखर ग्रेट होता काय, या प्रश्नाला सामोर जाणे आवश्यक वाटते.\nअकबराला समजून घेण्यासाठी त्याच्यावर झालेल्या परस्परविरोधी संस्कारांची मुळे शोधली पाहिजेत. प्रथम त्याची वांशिक-भाषिक पूर्वपीठिका लक्षात घेऊ. ज्यांना आपण मोगल बादशहा म्हणतो ते खरे तुर्क होते, मंगोल नव्हते. बाबराची आई चेंगीजखानाच्या वंशातील मंगोल व बाप तिमूरच्या वंशातील तुर्क होता. पण बाबराला गलिच्छ रानटी मंगोलांचा तिटकारा होता. तो स्वत:ला तुर्क म्हणवीत असे. पण गंमत अशी की, हे पुढारलेले साक्षर तुर्क मूळचे मंगोलच होते. ११-१२ व्या शतकांत ज्या मंगोल टोळ्यांनी मंगोलियातून मध्य आशियात स्थलांतर केले त्या तुर्की बोलू लागल्या म्हणून तुर्क झाल्या. नंतर १३व्या शतकापासून मंगोलियातील ज्या बर्नर टोळ्यांनी पश्चिम आशिया व युरोपात धुमाकूळ घातला त्या मंगोल तुर्कामध्ये पुन्हा तीन प्रकार. ११-१२व्या शतकात ज्यांनी इराण, अरबस्तान वगैरे जिंकत इस्लाम स्वीकारून युरोपात धाडी घातल्या ते सेल्जुक तुर्क व पुढे सोळाव्या शतकात प्रबळ झाले ते ऑटोमन तुर्क. पण ज्यांनी खबरखिंड पार करून हिंदुस्थानकडे मोर्चा वळविला ते चघताइ तुर्क. चघताइ तुर्की ही तिमूरची भाषा होती. तीच हिंदुस्थानातील बाबरवंशियांची कौटुंबिक भाषा म्हणून १७६० पर्यंत प्रचलित होती. इराणी भाषेत मंगोलना मुघुल म्हणतात. इ��ाणी भाषा व संस्कृतीच्या प्रभावामुळे मुघुल शब्द बाबरवंशियांना चिकटला व मुघुलचे मोगल झाले. अकबरावर काही जुनाट मंगोल-तुर्क संस्कार आढळतात त्याची ही कारणमीमांसा.\nपण त्याचबरोबर उपजत स्वतंत्र बुद्धी असलेल्या अकबराला बाबर व हुमायुनकडून सहिष्णुता व औदार्य यांचे धडे मिळालेले होते. बाबराचे डायरीवजा आत्मवृत्त त्याच्या दूरदर्शी सूज्ञपणावर प्रकाश टाकते. त्याने आपल्या वंशजांना दिलेला सल्ला थोडक्यात असा – या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. त्यांच्या भावना व चालीरीती लक्षात घेऊन त्यांच्यावर राज्य करावे. त्यांची धर्मस्थळे पाडू नयेत. पराभूत झालेल्यांवर अत्याचार करू नये. आपलेच अनुयायी तसे करीत असतील तर त्याला कठोरपणे आळा घालावा. शिया व सुन्नी संघर्षांकडे दुर्लक्ष करावे. अन्यथा इस्लाम कमकुवत होईल. इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर करू नये. मने जिंकल्याने जितलोक कृतज्ञ राहतील व आपल्याला त्यांच्यावर सुरळीतपणे राज्य करता येईल.\nहुमायूननेही अकबराला अशाच प्रकारचा उपदेश केला होता – Directive Principles of State Policy च्या तोडीचे त्याला महत्त्व आहे. अकबराच्या आचरणात विकृत क्रौर्य व सुसंस्कृत औदार्य यांचे विसंगत संस्कार कार्य करताना दिसतात त्याची ही पाश्र्वभूमी.\nआता अकबराच्या काळ्या बाजूचा प्रथम विचार करू. दिल्लीत हुमायूनला मृत्यू आला तेव्हा १३ वर्षांचा अकबर पंजाबात स्वारीवर होता. कळनौर येथे त्याचा राज्याभिषेक झाला. बैरामखानाच्या पालकत्वाखाली त्याने पहिली लढाई जिंकली ती पानिपतची दुसरी लढाई (१५५६). हेमू या हिंदू सरदारने दिल्लीत स्वत:ला विक्रमादित्य घोषित केले होते. त्याची ताकद खूपच जास्त होती. पण हेमूच्या डोळ्यात बाण लागून तो बेशुद्ध पडला अन् त्याच्या सैन्यात पांगापांग झाली. या तुर्काची हिंदूंबरोबर झालेली ही पहिलीच लढाई. हेमूचे मुंडके काबूल व धड दिल्लीला धाडण्यात आहे. नंतर दिल्लीत बायका-मुलांसह हिंदूचीसर्रास कत्तल करण्यात आली एवढेच नव्हे तर चेंगीजखान व तिमूरच्या राक्षसी परंपरेनुसार मुंडक्यांचा मनोरा बनविण्यास आला.\nपुढे १५६१ साली अधमखानाला माळव्यावर धाडण्यात आले तेव्हा बाजबहादूरशहाने पळ काढला. तरी राणी रुपमतीवर हिजडय़ाकरवी तलवारीने जखमा करण्यात आल्या. तिने विष पिऊन मरण पत्करले. नंतर जनानखान्यातील तरुण मुलींना ताब्यात घेऊन इतर सर्वाची सर्रास कत्तल करण्यात आली. मात्र ही बातमी कळताच अकबर व्यथित झाला. अधमखानाला आळा घालण्यासाठी त्वरित माळव्याला जाऊन धडकला. अकबराच्या मनात मानवता जागृत झाल्याचे हे लक्षण होते. (अधमखानाचा पुढे कडेलोट करण्यात आला.)\nअकबराला बरेच राजपूत राजे अंकित झाले तरी मेवाड व त्याच्या प्रभावाखालील संस्थाने त्याला दाद देत नव्हती. म्हणून मेवाडचा मानबिंदू असलेल्या चितोड किल्ल्यावर स्वारी करून त्याने तो जिंकला (१५६८). पण त्यात स्वत:चे अतोनात नुकसान करून घेतले. किल्ल्यात निवडक सैन्य ठेवून राणा उदयसिंग परिवार, संपत्ती व फौज घेऊन पहाडात निघून गेला होता. अकबराने प्रथम सुरुंगांचा वापर केला. पण त्यात सापडून त्याचेच दोनशे योद्धे मृत्युमुखी पडले. शिवाय मेवाडी बंदुका वरून अचूक लक्ष्य टिपीत. अकबराला खालून वर तोफा डागणे सोयीचे नव्हते. म्हणून किल्ल्यापर्यंत मोठी फौज सुखरूपपणे पोहोचविण्यासाठी त्याने सबात तंत्राचा वापर केले. सबात म्हणजे जमिनीवर बांधलेला भुयारी मार्ग. तोसुद्धा १० घोडेस्वार एका रांगेत दौडत जातील इतका रुंद व हत्तीवरील स्वार भाल्यासकट उभा राहील इतका उंच. त्यावर लाकडी तुळ्या व गेंडय़ाची कातडी यांचे छप्पर. बांधकाम चालू असताना रोज किमान २०० कामगार शत्रूच्या हल्ल्याला बळी पडत. तरी इरेला पेटलेल्या अकबराने सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचविले. किल्लेदार जयमला गोळी लागली. पाठोपाठ किल्ल्यातून आगीचा डोंब उसळलेला दिसला. राजपूत स्त्रियांनी जोहार केला होता. मेवाडींनी शरणागती जाहीर केली. मोगल सैन्यात विजयाचा उन्माद चढला, त्यात शरणार्र्थीचे नाटक करून बाहेर पडलेले १००० मेवाडी बंदूकधारी मोगलांच्या हातावर तुरी देऊन पहाडात नाहीसे झाले. हे कळताच अकबर भडकला. त्याचे सैन्य किल्ल्यात शिरले तेव्हा तेथे ४० हजार माणसे होती. ते बहुतेक सर्व शेतकरी होते. सूडाच्या पोटी अकबराने त्यांची सर्रास कत्तल करविली. पुढे १५७६ ते १५८७च्या काळात राणा प्रतापला नमविण्यासाठी अकबराने काय काय केले त्याचा सारांश सोबत वेगळा दिलेला आहे.\nअकबराला शिकारीचा षौक होता. ही शिकार म्हणजे निर्दयतेचा नंगानाच होता. हा राक्षसी खेळ मूळचा मंगोल लोकांचा. धाडसी अकबराला तो भावला. त्यात सैनिकांना लढाईचे प्रशिक्षण मिळे. शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडून आजुबाजूच्या राज्यां��� दहशत पसरविणे हाही त्यामागचा हेतू होता. त्याची पद्धत अशी- निवडलेल्या जंगलाला सुसज्ज सैन्याने वेढा द्यायचा. ढोल-ताशांच्या आवाजात घेरलेल्या प्राण्यांना लहान क्षेत्रात कोंडायचे. मग शिकार सुरू. पहिली संधी अकबराची. नंतर इतरांना चान्स. १५६७ साली साठ मैल व्यासाचे वर्तुळ घेरून त्याने पाच दिवस शिकारीत घालविले. यात सर्व प्राणी सर्रास मारले जात, असंख्य माणसे मृत्युमुखी पडत, झाडे तोडली जात व प्रदेश उजाड होई. पण एकदा अकबराला अचानक उपरती झाली. दयाबुद्धी जागृत झाल्याने भेदरलेल्या प्राण्यांना मुक्त करण्याचा त्याने हुकूम दिला. अकबर इतका क्रूर होता हे एक सत्य आहे.\nत्याची एवढीच बाजू लक्षात घेतली तर त्याला ग्रेट म्हणता येणार नाही. पण त्याच्यात परिवर्तनही होत गेले. (मंगोलियासुद्धा आज एक आधुनिक राष्ट्र बनला आहे) शिवाय मध्ययुगीन इतिहास जगात धर्मछळ, अत्याचार, लूटमार, बलात्कार, गुलामगिरी व जनानखाने यांनी बरबटलेला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर अकबराचे मूल्यमान केले पाहिजे. मोगल साम्राज्याचा तो खरा संस्थापक. हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले सर्वात मोठे साम्राज्यसुद्धा त्याचेच ठरते. (अशोकाचे साम्राज्यदेखील मानले गेले तसे एक छत्री नव्हते) काबूल ते बंगाल, काश्मीर ते खानदेशपर्यंतचा प्रदेश त्याने समान राज्यव्यवस्थेखाली आणला. त्यात १५ प्रांत होते. शहाजहानच्या वेळी ते २२ पर्यंत गेले याचे श्रेय अकबराला द्यावे लागते. शिवाय यातून त्याने काय साधले त्याला अधिक महत्त्व आहे.\nवयाच्या १९ व्या वर्षी (१५६२) आपले धोरण राबविण्यासाठी अकबर स्वतंत्र व समर्थ झाला. आग्रा येथे त्याने राजधानी वसविली. तेथील लाल किल्ला नव्याने बांधून काढला. दिल्लीला सिकंदर लोदीपासून (१५५६) शहाजहानपर्यंत (१६३९) महत्त्व नव्हते. १५७१ ते १५८५ च्या काळात फतेहपूर सिक्री ही त्याची राजधानी होती. तेथे त्याने नवीन शहर वसविले. पण त्याचे स्वरूप केवळ शाही छावणी (royal camp) सारखे होते. त्याचा सूफी गुरू सलीम चिश्तीचे गाव म्हणून केवळ सिक्रीची निवड झाली होती. आज त्याचे world’s most perfectly preserved ghost town हे वर्णन समर्पक ठरते. ते काही असले तरी अकबराच्या बहुतेक सर्व क्रांतिकारक सुधारणा १५८५ पर्यंत आग्रा फतेहपूर सिक्री येथून जाहीर झाल्या हे महत्त्वाचे.\nअकबराकडे स्वतंत्र बुद्धी व ऐतिहासिक दृष्टी होती. त्याने पाहिले, हिंदुस��थानात पूर्वी एकामागे एक अशा नऊमुस्लिम राजवटी होऊन गेल्या त्यांचे सरासरी आयुष्य ४० वर्षांवर भरत नाही. यातून त्याने धडा घेतला. बहुसंख्य असलेल्या हिंदूंना सतत दुखवून केलेले राज्य फार काळ टिकत नाही हे ओळखले. म्हणून बहुसंख्य लोकांना हे राज्य आपले वाटावे यासाठी त्याने काही दृश्य प्रतीके वापरली. इमारतींची शैली शक्यतो हिंदू पद्धतीची म्हणजे कमान व घुमट नसलेली वापरली. जेथे इस्लामच्या भावनिक गरजेचा प्रश्न असेल तेथे कमान-घुमटांना स्थान दिले. याखेरीज स्वत:चे व्यक्तिमत्त्वही त्यानुसार घडविले. दाढी न ठेवणे, राजपूतधर्तीची पगडी वापरणे, कपाळाला तिलक लावणे वगैरे.\nजे ठरविले ते त्याने आचरणात आणले. प्रसिद्ध गायक तानसेन, कवी फैझी, संगीततज्ज्ञ बाजबहादूरशहा, सर्वश्रुत बिरबल यांना राजाश्रय दिला. हिंदूंना नोकऱ्या दिल्या, महत्त्वाच्या पदांवर नेमले. मथुरा क्षेत्राचा यात्राकर हटविला. मुख्य म्हणजे खास हिंदूविरोधी असलेला जिझिया कर रद्द केला (१५६४). हा कर ज्यू व ख्रिश्चनांकडून वसूल केला जात नसे. जकात म्हणजे आयात कर सर्व व्यापाऱ्यांवर होता. पण मुसलमानांवर २.५ टक्के, ज्यू-ख्रिश्चनांवर ३.५ व हिंदूंवर ५ टक्के. बहुतेक सर्व वस्तू जकातमुक्त करून अकबराने हा प्रश्न सोडविला. हिंदूंमधील सतीची चाल बंद करविली. बालविवाहला बंदी घातली. गाय-बैल, म्हशी, घोडे अशा प्राण्यांची हत्या थांबविली. सरकारी तिजोरीतून दानधर्मासाठी मक्का व मदिनेत पैसे पाठविले जात ते बंद केले (१५७९). प्रतिवर्षी होणाऱ्या स्वत:च्या अजमेर यात्रा थांबविल्या (१५८०). बऱ्याच मुसलमान राजांनी राजपूत स्त्रियांशी लग्ने केली, पण आपल्या हिंदू पत्न्यांना त्यांची पूजाअर्चा खाजगीरीत्या चालू ठेवण्याची मुभा दिली ती फक्त अकबराने. आपण उचलीत असलेली कोणतीही पावले इस्लामविरोधी नाहीत असा दावा तो करीत असे. ७-८व्या शतकात एका देशात केलेले कायदे १६-१७ व्या शतकात दुसऱ्या देशात लागू पडत नाहीत, असे त्याचे मत होते. तरी त्याची सर्वात धक्कादायक कृती म्हणजे मझर (१५७९). उलेमांमध्ये एकमत न झाल्यास बादशहाचा निर्णय सर्वावर बंधनकारक राहील हा आदेश, अर्थात धर्मसत्तेपेक्षा राजसत्ता श्रेष्ठ ठरविणे.\nहा देश शेतीप्रधान आहे हे ओळखून शेती व शेतकरी यांच्या हिताच्या सुधारणा अकबराने केल्या. शेतीची कामे ऋतूंवर अवलंबून असतात त्यासाठी चांद्रपंचांग उपयोगी पडत नाही. म्हणून त्याने सौर पंचाग सुरू केले. (त्यात कालमापनासाठी हेजिराच्या जागी स्वत:च्या राज्याभिषेकापासून नवा शक सुरू केला) शेतसारा पद्धत सुधारण्यात राजा तोडरमलचे खास योगदान होते. त्याने शेतसारा वस्तूंऐवजी पैशात घेण्यास सुरुवात केली. दळणवळणासाठी महामार्ग तयार केले. याची सुरुवात आधी झालेली असली तरी आता मोठय़ा प्रमाणावर रस्त्याची गरज होते. त्याने सिंधू नदीवर पूल बांधला. खबरखिंडीतून प्रथमच वाहने जाऊलागली. मात्र त्या काळात महामार्गाचा अर्थ वेगळा हेता. चोर-लुटेऱ्यांच्या भयापासून मुक्त असलेला व सैन्याच्या हालचालींमुळे आजूबाजूच्या शेतांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची हमी असलेला कच्चा रुंद रस्ता म्हणजे नॅशनल हायवे. कायद्याने दारूबंदी होती. पण तिचा अतिरेक व्यवहार्य ठरत नाही म्हणून त्याने परवानाधारकांसाठी किल्ल्याबाहेर दारूचे दुकान ठेवले. त्यामुळे अकबरविरुद्ध खूप अफवा पसरल्या.\nत्याला धर्माच्या तौलनिक अभ्यासात रस होता. फतेहपूर सिक्रीच्या इबातखान्यात तो उलेमा, जेसुर पाझर, पारशीदस्तुर, जैनमुनी, हिंदूसंत अशांशी थेट संवाद साधत असे. सर्व धर्माना सामायिक असलेले देवशास्त्र (theology) शोधणारा त्या काळातला तो थिऑसॉफिस्टच होता. त्याला अतिंद्रिय साक्षात्कारही होत. सूफी संत मीर अबुल लतीफ याच्या सुलह-इ-कुल म्हणजे धर्मसहिष्णुता या मूल्यावर त्याचा विश्वास होता. त्यामुळे त्या काळात दक्षिणेत सूफींनी धर्मप्रसारासाठी अत्याचार घडविले तसे अकबराच्या राज्यात करणे त्यांनी शक्य नव्हते. त्याने स्वत:च्या नेतृत्वाखाली दिने इलाही (देवाचा धर्म) या धर्माची स्थापना केली. तो प्रयोग यशस्वी होणे शक्य नव्हते. पण त्यातून अकबर नवा धर्म स्थापन करीत होता की इस्लाममधील कडवेपणा काढून टाकण्याचा एक उपाय शोधत होता हा वादाचा विषय आहे. व्हिसेंट स्मिथने ‘The Divine Faith was a monument of Akbar’s folly, not of his wisdom’ असे म्हटले आहे.\nअकबराने इतिहास घडविला, इतिहासाची साधने गोळा केली, एवढेच नव्हे पुढच्या पिढय़ांसाठी नवी साधने निर्माण करून ठेवली. अबुल फजलच्या नेतृत्वाखाली मोठे रेकॉर्ड ऑफिस होते. त्यात दोन कारकून रोजच्या घटना बारीकसारीक तपशिलासह लिहून ठेवण्याचे काम करीत. अबुल फजलचे ‘अकबरनामा’ (आजची छापील पाने २,५०६) व ‘ऐने अकबरी’ (१,४८२ छापील पाने) हे ग्र��थ माहितीचे खजिने होत. ‘ऐने अकबरी’ म्हणजे इतिहास ज्ञानकोश शब्दकोश, गॅझेटियर, अलमनॅक असे सर्वकाही आहे. समकालीन युरोपमध्येसुद्धा अशा दर्जाचा ग्रंथ दाखविता येत नाही. भारताची लोकसंख्या तेव्हा ११ कोटी असणार असा विश्वासार्ह अंदाज ‘ऐने अकबरी’मुळेच वर्तविता आला. ‘गीता वाचली नाहीत तरी चालेल, पण ऐने अकबरी जरूर वाचा’ इति ग. ह. खरे. भाषांतर विभागही सतत कार्यरत होता. बदायुनी चार वर्षे महाभारताचे पर्शियनमध्ये भाषांतर करीत होता. तो अकबराच्या धार्मिक धोरणाचा कट्टर विरोधक. त्याने अकबराविरुद्ध जे लिहून ठेवले ते दोघांच्या मृत्यूनंतर सापडले. चित्रकला विभागही खूप मोठा होतो. असंख्य चित्रकारांना त्यात उत्तेजन मिळाले. त्यातून सूक्ष्मचित्रशैली (मिनिएचर स्टाइल) विकसली. सचित्र ग्रंथांची निर्मिती झाली पर्शियन भाषेतील तुतीनामा अकबराच्या पाहण्यात आला. त्यात शुकसप्पती, पंचतंत्र, सिंदबादनामा वगैरेतील निवडक ५२ कथा होत्या. त्यातला अप्रस्तुत धार्मिक भाग वगळून सोप्या भाषेत लिहिण्याचे काम अकबराने अबुल फजलवर सोपविले. सचित्र तुतीनामा आज इंग्रजीत उपलब्ध आहे. अकबराला फारसे लिहिता-वाचता येत नसले, तरी त्या काळातल्या बादशहापुढे ती मोठी अडचण नव्हती. त्याने सुरू केलेल्या चित्रकला व शिल्पकलेचा खरा विकास झाला तो मात्र जहांगीर व शहाजहानाच्या काळात. हे सर्व करीत असताना अकबर इस्लामची बंधने ओलांडून जात होता. त्यामुळे त्याला शत्रूही खूप निर्माण झाले होते. त्याचे अखेरचे दिवस फार दु:खात गेले. तिन्ही पुत्रांनी मन:स्ताप दिला. दोघे दारूपायी गेले. सलीमने अबुल फजलचा खून करविला. बादशहाच्या दु:खात सहभागी होणाऱ्या व्यक्ती उरल्या फक्त तीन. आई हमीदा आणि फैजी व बिरबल हे दरबारी. तरी सलीम (जहांगीर)साठी त्याने लिहवून ठेवलेला अखेरचा उपदेश असा- ‘आपल्या राजकीय धोरणाच्या आड धर्माचा विचार येऊ देऊ नकोस. कुणालाही शिक्षा देताना सूडबुद्धीने हिंसक बनू नकोस. आपल्याला गोपनीय सल्ला देणाऱ्या विश्वासू जाणकारांचा योग्य आदर कर. कुणी मनापासून दिलगिरी व्यक्त केली तर त्यांना मोठय़ा मनाने माफ कर.’\nअसा होता बादशहा अकबर. वरील लेख व सोबत जोडलेले चौकटींतील मजकूर वाचून झाल्यावर ‘अकबर खरोखर थोर होता काय’ याचे उत्तर ज्याचे त्याने ठरवावे.\nअकबर आणि राणा प्रताप\nअकबराचे मूल्यमापन राणा प्रतापचा व��चार केल्याखेरीज पूर्ण होत नाही. मेवाडचा हा महाराणा आपल्या २५ वर्षांच्या करकीर्दीत (१५७२ ते १५९७) बलाढय़ मोगल बादशहाला पुरून उरला. या संघर्षांत अकबर विजयी झाला, पण प्रताप हरला नाही, बादशहा थकून गेला पण राणा दमला नाही हे एक विस्मयकारक सत्य आहे. अकबराने चितोड जिंकले (१५६८) तेव्हा युवराज असलेला प्रताप २७ वर्षांचा होता. मेवाडची युद्धनीती ठरविण्यात तेव्हापासून त्याचा हात होता. राणा उदयसिंग परिवारासह पहाडात पळाला. राजपिपलापासून गोगुंधापर्यंत अस्थायी राजधान्या करीत तो फिरत होता. गोगुंदा येथे उदयसिंगाचा अंत होताच प्रताप सत्तेवर आला तेव्हा अर्धे मेवाड त्याच्याकडे होते. मेवाड सोडून बहुतेक सर्व राजपूत राजे अकबराने वश करून घेतले होते. म्हणून मेवाड मोगलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. शिवाय गुजरातच्या वाटेवरील तो काटा होता. तरी अकबराने समेटाचे प्रामाणिक प्रयत्न केले हेही खरे. प्रतापलासुद्धा शांतता हवी होती. मोगल दरबारात हजर राहण्यापासून सूट व अंतर्गत स्वातंत्र्य या अटींवर प्रतापही तहास तयार होता. पण अकबराने ही संधी घालविली.\nअकबराने १५७६ ते १५७८ या काळात मेवाडवर पाच स्वाऱ्या केल्या. प्रथम मानसिंगला धाडले. हळदीघाटची प्रसिद्ध लढाई झाली. प्रताप हरला पण आपल्या चेतक घोडय़ावर बसून पहाडात नाहीसा झाला. यामुळे त्याची शक्ती व प्रतिष्ठा कमी झाली नाही. मग अकबराने स्वत: गोगुंदा काबीज केले. पण राणा हाती लागला नाही. नंतर शाहबाजखानाला पाठविले. तो तीन महिन्यांनी खाली हात परतला. अब्दुर्रहीम खानेखानच्या स्वारीत त्याचा सर्व परिवार मेवाडींच्या हाती लागला. तो प्रतापने सन्मानपूर्वक परत पाठविला. अखेर जगन्नाथ कछवाहला धाडण्यात आले. तो दोन वर्षे मेवाडमध्ये व्यर्थ भटकला. १५७८ नंतर अकबराला मेवाडकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. एक संघर्ष संपला. प्रतापने १२ वर्षे लढण्यात व उरलेली बारा वर्षे जन्मभूमी व प्रजेच्या विधायक सेवेत घालविली. मेवाडने पुन्हा समृद्धी व सुखशांती अनुभवली. प्रतापने विपत्तीत दिवस काढले हा गैरसमज होय. मेवाडच्या संपत्तीचे एक अंशही अकबराच्या हाती लागला नाही. प्रतापच्या मृत्यूची बातमी कळतांच अकबर आनंदला नाही, खिन्न होऊन बसला. अखेर प्रतापपुत्र अमरसिंहाने १६१४ साली जहांगिराशी तह केला तोसुद्धा प्रतापच्याच अटींवर\nअकबराचा शिवाजी महाराजांकडून गौरव\nऔरंगजेबास सडेतोड पत्र १६७९\n‘‘तुम्ही आपल्याच धर्माचा अभ्यास केला तर तुम्हांला कळून येईल की इस्लाम धर्मात परमेश्वराला अखंड ब्रह्मांडनायक (रब्बुल आलमीन) म्हटले आहे, केवळ मुसलमानांचा नायक (रब्बुल मुसलमीन) नव्हे. सर्व लेकरे परपेश्वराची आहेत आणि ती आपापल्या परीने परमेश्वराला भजतात. मुसलमान मशिदीत बांग देतात तर हिंदू मंदिरात घंटा वाजवतात. परमेश्वराने – त्या चित्रकाराने – ही दोन्ही चित्रे काढली आहेत. त्यांपैकी एकाला चांगले आणि दुसऱ्याला कनिष्ठ म्हणणे म्हणजे परमेश्वराला नावे ठेवण्यासारखे आहे. या दृष्टीने तुम्ही परमेश्वरविरोधी आहात, आम्ही नाही. तुमच्या पूर्वजांनी सर्व प्राणिमात्र हे परमेश्वराचे अपत्य जाणून त्यांच्यात कोणताही भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांचे राज्य वाढत गेले. तुम्ही मात्र जिझिया कर लोकांवर लादला. अनाथ, अपंग, म्हातारे-कोतारे, साधू, जोगी इत्यादींकडून तुम्ही जिझियाच्या निमित्ताने पैसे गोळा करीत आहात. पराक्रमी तैमूरच्या घराण्याची कोण ही नाचक्की तुमच्या राज्यात सगळे खंक झाले आहेत. असंतोष उफाळून आला आहे. तुमचे साम्राज्य घटत चालले आहे. हा तुमच्या असहिष्णुतेचा परिणाम. सहिष्णुता आणि औदार्य यामुळे व्यक्ती आणि संस्था उत्कर्ष पावतात. असहिष्णुतेमुळे ती रसातळाला जातात हे लक्षात ठेवा. तुमच्या या असहिष्णू धोरणामुळे तुमच्या साम्राज्याचा नाश होणारच आणि तो नाश मी करणार आहे.’’\n(बाबर व हुमायून यांचे धार्मिक धोरण कट्टर नव्हते. तरी पूर्वीपासून चालत आलेला जिझिया कर अकबराने प्रथम रद्द केला. जहांगीर व शाहजान यांच्या काळात तेच धोरण चालू राहिले. औरंगजेबाने जिझिया कर पुन्हा लागू केला (१६७९). या सर्वाची जाणीव वरील पत्रात दिसून येते. तैमुरच्या घराण्याला श्रेय देणे ही राजनीतीची भाषा होय. खरे कौतुक आहे ते अकबराचे)\nमोगलांची राजभाषा फारसी, कौटुंबिक भाषा तुर्की, कुराणाची भाषा अरबी या सोडून इतर एतदेशीय भाषांना हिंदवी म्हटले जाई. त्यात हिंदी, मराठी वगैरे सर्व भाषा येते. अकबराच्या काळात फारसी व संस्कृत जाणणाऱ्या पंडितांना खूपच उत्तेजन मिळाले. फारसी व संस्कृत एकाच कुळातल्या असल्यामुळे हिंदूना जवळ करण्यासाठी फारसी सोयीची पडली. अकबर व जहांगीर यांच्या दरबारात संस्कृत-हिंदी मिश्र कविताही पेश केल्या गेल्या. एक उदा���रण पहा –\nमैं था गया बागमें\nगुल तोडती थी खडी\nत्वां दृष्टवा नवयौवनाम् शशिमुखीम्\nमै मोहमे जा पडा\nनो जीवामि त्वयाविना श्रृणु सखे\nतू यार कैसे मिले\nकवी खानइखनान आहे. खानइखनान (Lord of Lords) ही बादशहाने बहाल केलेली पदवी होती. खान हा मंगोल शब्द इस्लामपूर्व आहे. वरील कविता अकबर किंवा जहांगिराच्या काळातली असू शकते. अशा काव्यांची खुमारी जाणणारे हिंदू-मुसलमान रसिक दरबारात होते हे विशेष.\nअकबराविषयी हिंदू व युरोपीय इतिहासकार गौरवाने बोलतात, पण अकबराचा मित्र आइने अबरीकार (अबुल फजल) सोडला तर मुस्लिम परंपरा अकबरावर सततची कठोर टीका करीत आलेल्या आहेत. मोगल साम्राज्य आरंभ होण्यापूर्वीच भारतात मेहदवी चळवळीचा आरंभ झाला होता. भारतात मुसलमानांचे एक सारखे विजय का होत नाहीत मध्य आशिया चटकन् शंभर टक्के मुसलमान झाला तसा भारत मुसलमान का होत नाही मध्य आशिया चटकन् शंभर टक्के मुसलमान झाला तसा भारत मुसलमान का होत नाही उलट सूफींवर हिंदू तत्त्वांचा प्रभाव का वाढतो उलट सूफींवर हिंदू तत्त्वांचा प्रभाव का वाढतो हे प्रश्न या चळवळीसमोर होते. सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांना सारे हिंदुस्थान दारुसलाल मरायचे होते. बाबर व हुमायून फार धार्मिक नव्हते. पण शेरशहा सूरवर मेहदवी चळवळीचे संस्कार होते. त्याच्या काळी पवित्र मदिना, मक्का शिया इराणच्या आधिपत्त्याखाली होती. म्हणून या सुन्नी राजाने इराणवर हल्ला करण्याचे ठरविले होते. अकबराने इस्कलाम द्रोह करण्यास आरंभ केला. त्यावेळी उलेमांनी त्याच्याविरुद्ध कुकरचे फतवे दिले आहेत.\nमुस्लिम विचारवंतांनी अकबराचा सदैव एकमुखाने तिरस्कार केलेला आहे. यातील एकमुखाने हा शब्द महत्त्वाचा आहे. तथाकथित राष्ट्रवादी मुसलमान अकबराचा गौरव करताना शहाजहान, जहांगीर, औरंगजेब यांचाही एकाच ओळीत गौरव करून टाकतात. म्हणजे अकबराचा गौरव दृढराज्य निर्माण करण्यासाठी इतकाच शिल्लक राहतो.. ज्यांना आपण राष्ट्रीय मुसलमान म्हणून ओळखतो त्यांची सर्वात मोठी संघटना जमियत उल् उलेमा संपूर्णपणे वहाबींची संघटना होती, आजही आहे.. मूर्तिपूजकांच्या हातून पुन्हा इस्लामच्या हाती सत्ता आणावी हा चळवळीचा हेतू होता. (प्रथम मराठे, मग शीख, नंतर इंग्रज हे काफर त्यांना शत्रू होते.)\nगहलोत राणा जीती गयो\nअकबराचे काळी मोंगलांचे आधिपत्य मान्य करण्यापूर्वी राजपुतांनी जसा झग���ा दिला तसा अल्लाउद्दिनचे वेळी महाराष्ट्राने दिलेला नाही. एखाद दुसरा राजा किंवा जहागीरदार लढला एवढेच.\nबेळगाव, बाभळी आणि अस्मितांचा कल्लोळ\nPosted: ऑगस्ट 4, 2010 in राजकारण, सामाजिक\nटॅगस्अस्मिता, प्रांतवाद, बाभळी, बेळगाव, भारतीयत्व, राज्यघटना\nप्रकाश बाळ, सौजन्य – दै.लोकमत\nनुसता भारतीयत्वाचा जप करून काय उपयोग आधी समाजातील विविध ओळखी व अस्मिता ‘राष्ट्रीयत्वा’त समाविष्ट कराव्या लागतील. आपल्या राज्यघटनेचं स्वरूप ‘युनिटरी’ व आशय ‘संघराज्यात्मक’ आहे. ही रचना बदलून राज्यघटना ‘संघराज्यात्मक ‘ आणि आशय ‘युनिटरी’ अशी नवी रचना करावी लागेल.\nघटनात्मक, राजकीय प्रक्रिया सशक्त करताना दुष्टचक्रात अडकलेलं राजकारण ‘मोकळं’ करावं लागेल…\nबेळगाव व बाभळी या दोन मुद्द्यांवरून गेला महिनाभर महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी व विरोधक यांच्यात कधी नव्हे ती किमान सहमती झाल्याचं चित्र उभं राहिलं होतं. हे चित्र क्षणभंगूरच ठरणार, हे आधीचा अनुभव सांगतच होता. तसंच या वेळीही झालं. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचं निमित्त होऊन हा प्रश्न उफाळून आला आणि त्यावरून मराठी व कानडी अस्मितेचे अंगार फुलवण्यात आले. मग नेहमीप्रमाणं निदर्शनांचं नाटक पार पडलं. पंतप्रधानांकडं सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा सोपस्कारही पार पडला आणि पुन्हा सारं काही शांत झालं. तसं ते होत असतानाच तिकडे आंध्र प्रदेशातील राजकारणात कुरघोडी करण्यासाठी तेलगू देशमच्या चंद्राबाबू नायडू यांनी महाराष्ट्रातील बाभळी बंधाऱ्याची वाट आपल्या कार्यकर्त्यांसह धरली. तेलगू व मराठी अस्मितेची टक्कर होण्याचा प्रसंग आला. सर्वसंमतीनं महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज एक दिवस स्थगितही करण्यात आलं. चंद्राबाबू यांना तुरुंगात ठेवलं म्हणून तिकडं आंध्रात बंदची हाक देण्यात आली. येथे महाराष्ट्रात चंद्राबाबू यांनी उठवलेला बांभळीचा प्रश्न हा राजकीय स्टंट मानला गेला. आता दोन्ही राज्यांची चांगलीच जुंपणार असं वाटत असतानाच महाराष्ट्रानं चंद्राबाबू व त्यांच्या कार्यकर्त्यांना विमानात बसवून आंध्रात पाठवून दिलं.\nअशा रीतीनं बेळगाव आणि बाभळी या दोन मुद्द्यांवरून महाराष्ट्रात अस्मितांचा कल्लोळ बघायला मिळाला.\nअर्थात महाराष्ट्र हा काही अपवाद नाही. देशातील बहुतेक सर्व राज्यांत असा अस्मितांचा उद्रेक अधून मध��न सुरू असतो आणि आता अशा उद्रेकांमुळं जनतेला काही काळ तरी आपल्या बाजूला वळवता येतं हे लक्षात आल्यामुळं राजकारणी मंडळी तसा तो घडवून आणायचे बेतही आखत असतात. मध्यंतरी मणिपुरी व नागा यांच्यातील वाद पेटला होता. तामिळी अस्मितेचं धुमारे सतत धगधगतच असतात. तामिळी भाषा संमेलनात त्याचं प्रत्यंतर कालपरवा आलंच होतं. अशा रीतीनं अलीकडच्या काळात हा अस्मितांचा कल्लोळ देशभर निनादताना आढळून येत असतो. साहजिकच भारतात एकवाक्यता नाही, हा देश फुटीच्या दिशेनं तर वाटचाल करीत नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जाताना दिसते.\nप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अस्मिता ही काही वाईट गोष्ट नाही. अस्मिता ही प्रेरक शक्ती असते. जर अस्मिता नसेल तर व्यक्ती, समूह आणि देशही स्वत्वहीन बनू शकतात. मात्र एकाची अस्मिता ही दुसऱ्याला बाधक असता कामा नये आणि अस्मितेचा अतिरेक टाळायला हवा. राष्ट्रीय आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात संघर्ष होता कामा नये. पण आपल्या देशात तसं होताना दिसतं, त्याचं कारण ‘भारतीय’ अस्मितेत इतर प्रादेशिक अस्मिता सामावून घेण्यात आपल्या राज्यकर्त्या वर्गाला आणि समाजातील धुरिणांना गेल्या सहा दशकांत आलेलं अपयश.\nभारत हा बहुसांस्कृतिक देश आहे आणि बहुविधतेतून एकता साधली आहे, अशी खुशीची गाजरं आपण नेहमी खात असतो. प्रत्यक्षात ‘भारत हा माझा देश आहे’ हे वाक्य पाठ्यपुस्तकातच राहिलं आहे. आजही जातिपातीच्या, वंशाच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या ओळखी तेवढ्याच प्रखर राहिल्या आहेत. खरं तर आपण सर्वात शेवटी भारतीय असतो. वस्तुत: भारत हे आज राष्ट्र म्हणून आपण मानत असलो तरी ते तसं पूर्वापार कधीच नव्हते. याचं कारण ‘राष्ट्र-राज्य’ ही संकल्पना नेपोलियनोत्तर युरोपात साकारली गेली. ब्रिटिशांनी ‘भारत’ हा भूभाग आपल्या प्रशासकीय गरजांसाठी आणि साम्राज्यवादी रणनीतीचा भाग म्हणून एक केला. त्यांनी रेल्वे बांधली. रस्त्यांचं जाळं विणलं. प्रशासकीयदृष्ट्या त्यांनी हा ‘भारत’ आपल्या अंमलाखाली आणला. पण ‘भारत’ तयार झाला, तरी ‘राष्ट्र’ निर्माण झालं नाही.\nईशान्य भारताचंच उदाहरण घेता येईल. नागा, मिझो इत्यादी वांशिक गट ‘भारता’त आणण्यात आले. पण ते सर्वच दृष्टीनं इतर समाजघटकांपासून पूर्ण वेगळे होते. नागा, मिझो इत्यादी घटकांची वांशिक जवळीक आग्नेय आशियातील तशाच गटांशी होती. शारीरिक ठेवणीपासून ते जीवनपद्धतीपर्यंत त्यांचं सगळंच वेगळं होतं. अगदी भौगोलिकदृष्ट्याही विचार करता आग्नेय आशियातील मेकाँग नदीच्या खऱ्यापासून सुरू होणारं पर्जन्यारण्य अखंडपणे या भागापर्यंत येऊन पोचत होतं. ‘अॅज द क्राऊ फ्लाईज’ या इंग्रजी म्हणीप्रमाणं अंतराचा विचार केल्यास या भागाला व्हिएतनाममधील हनाई हे दिल्लीपेक्षा जास्त जवळ आहे. ब्रिटिशांनी ‘भारता’ला स्वातंत्र्य दिल्यावर या घटकांना हा आपला देश वाटलाच नाही. त्यांनी स्वत:चा स्वातंत्र्याचा वेगळा झेंडा फडकावला. आज ६० वर्षांनंतरही नागांची ही ‘स्वातंत्र्यकांक्षा’ लष्करी बळापासून सर्व उपाय करूनही आपल्याला शमवता आलेली नाही. मिझोंना आपण मुख्य प्रवाहात आणू शकलो. पण त्याचवेळी इतर वांशिक गटही स्वतंत्रतेची मागणी करीत उभे राहत गेले. त्यांनाही ‘भारत’ आपला वाटेनासा झाला आहे. तेही ‘परकीया’च्या विरोधात उभे राहू लागले आहेत. या ‘परकीयां’त नुसते बांगलादेशीय नाहीत, तर ते बिहार, ओरिसा, बंगाल इत्यादी प्रांतातून आलेले ‘भारतीय’ही आहेत.\nत्याचीच पुढची पायरी आपल्याला राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या विरोधातील आंदोलनात दिसते.\nमात्र नागा, मिझो या वांशिक गटांच्या बंडाचा झेंडा स्वातंत्र्यानंतर लगेचच उभारला गेला. तसं ईशान्येतील इतर वांशिक गटांनी केलं नाही. सत्तरच्या दशकाच्या अखेरीपासूनच ईशान्येत ‘परकीयां’च्या विरोधातील भावना बळावत गेली. त्याच्या आधी दशकभर मराठी माणसाचं राज्य निर्माण होऊनही ‘मराठी माणसाचं हित जपलं जात नाही’ या कारणास्तव इकडे महाराष्ट्रात सेनेचा उदय झाला होता. विकासाच्या एका टप्प्यावर आर्थिक कोंडी झाल्याच्या काळात ही आंदोलनं व अशा संघटना उभ्या राहत गेल्या. यानंतरच्या काळातच प्रादेशिक व जातीच्या आधारांवरील पक्षांचं पेवही फुटल्याचं आपल्याला दिसून येतं.\n‘भारता’त अनेक ‘राष्ट्रं’ आहेत, याची जाणीव आपल्या नेतृत्वाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून होती. म्हणूनच काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात प्रांतीय स्वायत्ततेचा ठराव संमत केला जात असे. या स्वायत्ततेच्या द्वारे प्रांतांतील भाषिक, वांशिक गटांना भारतात राहतानाही आपापलं वेगळेपण टिकवता येईल, अशी नेतृत्वाची कल्पना होती. पण फाळणीचे राजकारण झालं आणि नंतर प्रत्यक्षात फाळणीच्या वेळी जो नरसंहार झाला, त्यानं नेतृत्व हादरून गेलं. आता प्रांतीय स्वायत्तात दिली तर फुटीरतावादी शक्ती प्रबळ बनतील आणि देशाच्या ऐक्यालाच बाधा येऊ शकते ही भावना नेतृत्वात निर्माण झाली. पण ‘भारता’तील वैविध्य आणि त्याला एका साचेबंद चौकटीत बसवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरण्याची शक्यताही नेतृत्वाला पटली होती. म्हणूनच केंद्र सक्षम ठेवतानाच राज्यांना अधिक अधिकार मिळतील, अशा रीतीनं राज्यघटनेचा आराखडा बनवण्यात आला. राज्यांचे अधिकार, केंद्राचे अधिकार आणि दोघांचे मिळून संयुक्त अधिकार, अशी तिहेरी रचना करण्यात आली. त्यामुळं राज्यघटनेचे स्वरूप ‘युनिटरी’ राहिलं तरी त्यात ‘संघराज्यात्मक’ आशयही तयार झाला. अशा प्रकारे तयार झालेल्या घटनेच्या अंमलबजावणीमुळं एका ‘भारतीयत्वा’त विविध अस्मिता सामावून घेता येतील, असं नेतृत्वाला वाटत होतं.\nस्वातंत्र्यानंतर ज्या काँग्रसच्या हाती सत्ता आली, त्या पक्षाचं स्वरूपही सर्वसमावेशक होतं. आपलं हित हा पक्ष जपेल, असं समाजातील सर्व घटकांना वाटत होतं. मात्र भाषिक अस्मितेचा उद्रेक स्वातंत्र्यानंतर पहिल्या दशकातच उफाळून आला. तरीही नेहरूकालीन काँग्रेस पक्ष तसा सर्वसमावेशकच राहिला होता. राज्यांतील नेतृत्वाला केंद्रीय नेत्यांपर्यंत आपआपल्या प्रांतातील जनतेच्या भावभावना कळवता येत होत्या आणि केंद्रीय नेतृत्वही त्याला प्रतिसाद देत होतं. ‘पक्षश्रेष्ठी’ ही संस्था काँग्रेसमध्ये तयार झालेली नव्हती. भारतीय राजकारणातील नेहरू पर्व संपल्यावर इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसचं स्वरूप पालटत गेलं. ‘पक्षश्रेष्ठी’ निर्माण झाले. पक्षाचं संघराज्यात्मक स्वरूप मोडीत निघत गेलं. पक्षात सत्तेचं केंद्रीकरण झालं आणि त्या अनुषंगानं राज्यकारभाराचंही केंद्रीकरण होत गेलं. राज्यघटनेतील ३५६व्या कलमांचा उपयोग याच काळात सर्वाधिक झाला. याचा परिणाम असा झाला की, काँग्रेसही आपलं हित जपू शकत नाही, ही भावना राज्या-राज्यांत रुजू लागली आणि प्रादेशिक पक्षांचं पेव फुटलं. या प्रक्रियेची परिणती राजकारणातील एकपक्षीय वर्चस्व संपून आघाड्यांचं पर्व सुरू होण्यात झाली आणि त्यानं राजकारण अस्थिरही बनवलं. अशा अस्थिर राजकारणात तगून राहण्यासाठी जनतेच्या भावनांना हात घालणं हा सर्वात सोपा उपाय राजकारणी मंडळींना दिसला आणि त्यांनी अस्मितांचा कल्लोळ घडवून ���णण्यास सुरुवात केली.\nत्यामुळंच बेळगाव आणि बाभळी अशी प्रकरणं घडत असतात.\nउपाय आहे, तो नुसता भारतीयत्वाचा जप करीत बसण्याऐवजी समाजातील विविध ओळखी व अस्मिता ‘राष्ट्रीयत्वा’त सामावून घेण्याची घटनात्मक व राजकीय प्रक्रिया सुरू करण्याचा. त्यासाठी आपल्या राज्यघटनेची ‘युनिटरी’ स्वरूप व आशय ‘संघराज्यात्मक’ ही जी रचना आहे, ती बदलावी लागेल. आता राज्यघटना ‘संघराज्यात्मक’ आणि आशय ‘युनिटरी’ अशी नवी रचना करणं भाग आहे. जेथे स्वरूप ‘युनिटरी’ असताना ‘संघराज्यात्मक’ आशयच पाळला गेला नाही, तेथे रचनाच ‘संघराज्यात्मक’ बनवली, तर आजचे राजकारणी ‘युनिटरी’ आशय पाळण्याची शक्यताच नाही, असा आक्षेप घेतला जाऊ शकतो. आजची एकूण सत्तेच्या राजकारणाची रीत बघता, ही भीती अगदीच अनाठायी आहे, असंही म्हणता येणार नाही. पण आपला समाज हा बहुसंख्य हिंदूंचा आहे आणि हिंदू धर्म (हिंदुत्ववाद नव्हे) हा सर्वसमावेशकच आहे. त्यामुळं आपल्या समाजाचा जो स्थायीभाव आहे, तो फुटीरतावादी प्रवृत्तीस पोषक नाही. हा समाज प्राचीन काळापासून सर्वांना सामावून घेत आला आहे. मात्र या समाजात अनेक ‘राष्ट्रं’ आहेत आणि ती अधून मधून भांडणतंटा करीतही एकमेकांबरोबर पिढ्यान्पिढ्या नांदत आली आहेत हे भारतीय समाजाचं बलस्थान आहे.\nअर्थात हे काही जादूची कांडी फिरवल्याप्रमाणं चुटकीसरशी होणार नाही. त्यासाठी मोठं विचारमंथन व्हायला हवं आणि त्यातूनच हे ‘अमृत’ बाहेर पडू शकतं. घटनात्मक बदलाच्या जोडीला राजकीय प्रक्रियाही तेवढीच सशक्त आणि मुख्यत: निरोगी करावी लागेल. त्यासाठी प्राथमिक गरज आहे ती निवडणुकीच्या कायद्यात दोन मुख्य सुधारणा करण्याची. फौजदारी गुन्हे नोंदवलेल्या कोणत्याही व्यक्तीला निवडणुका लढवण्यास बंदी करणं आणि निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना लागणारा पैसा मिळवण्याची कायदेशीर चाकोरी तयार करणं, या त्या दोन मुख्य सुधारणा आहेत. पैसा आणि सत्ता या दुष्टचक्रात आज आपलं राजकारण जे सापडलं आहे आणि त्यासाठी राज्यघटना, कायदे व राज्यकारभार यांना जे वेठीला बांधलं जात आलं आहे, त्यातून सुटका करवून घेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.\nअसं जरा आपण काही कालबद्धरीत्या करू शकलो, तरच आज बघायला मिळत असलेला अस्मितांचा कल्लोळ थांबू शकेल आणि अस्मितांचा अतिरेक संपून खऱ्या अर्थानं सशक्त ‘भारतीयत्वा’ची जडणघडण होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16223", "date_download": "2018-11-17T02:55:50Z", "digest": "sha1:X7QNX2FHKMLXEDR5B2JLFPQIU5AWHT6B", "length": 4385, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इंग्रजी शब्द : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इंग्रजी शब्द\nसारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे मराठी/ इंग्रजी शब्द\nकाही दिवसा पूर्वी मुलीबरोबर बाहेर चाललो होतो डोक्यावरून पक्ष्यांचा थवा चिवचिवत गेला,\nमुलगी म्हणाली “बाबा तो बघ पक्ष्यांचा थवा” इंग्लिश मीडियम च्या ६ वर्षांच्या मुलीने बरोबर शब्द वापरलेला ऐकून मलाच बर वाटलं. पण लगेच आपण मुलीचा मराठीशी संपर्क तुटू दिला नाही आहे म्हणून स्वत: भोवती आरती ओवाळून घेण्याची अनिवार इच्छा झाली आणी तिला पुढचा प्रश्न विचारला ” पक्ष्यांचा थवा, तसा फुलांचा..” उत्तर आला “सडा” खरतर उत्तर चुकलं नव्हते, पण मला “फुलांचा गुच्छ” अपेक्षित होते.\nफुलांचा सडा आणी फुलांचा गुच्छ यातला फरक सांगताना अजून शब्द समोर आले\nRead more about सारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे मराठी/ इंग्रजी शब्द\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%8F", "date_download": "2018-11-17T03:38:28Z", "digest": "sha1:JOVR5WSXOCIBVJJSCY7WNGCVZXXM6NY4", "length": 19780, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "एसआरए Marathi News, एसआरए Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nवर्षभरात २०३ पायरेटेड साइट बंद\nकल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nपदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nगज चक्रीवादळाचा तडाखा; १३ जणांचा मृत्यू\nबेळगावात शिवरायांचा जयघोष करणाऱ्या विद्यार...\ncbi: आंध्रप्रदेशात सीबीआयला नो एन्ट्री\nगायक कृष्णा यांना ‘आप’चे आमंत्रण\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्ची पावडर ...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुड��े रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महि..\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संव..\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला ..\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' ख..\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nएसआरए इमारतींची सुरक्षाझोपडपट्टी पुनर्वसन योजना ही मुंबईतील झोपडीधारकांसाठी चांगली योजना आहे...\nधारावी ‘सेक्टर-५’ गेल्याने म्हाडापुढे पेच\n- बिल्डरांची गुंतवणूक व नफा यात विरोधाभास- योजना बंद करण्याचा तिनईकर समितीचा सल्लाम टा...\n- बिल्डरांची गुंतवणूक व नफा यात विरोधाभास- योजना बंद करण्याचा तिनईकर समितीचा सल्लाम टा...\nमुंबई: अंधेरीत इमारतीला आग, दोघांचा होरपळून मृत्यू\nअंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोडवरील एका इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आज रात्री सव्वाआठच्या सुमारास भीषण आग लागली. यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत अडकलेल्या तिघांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.\nकायदेशीर प्रक्रिया हाच मार्ग चंद्रशेखर प्रभुआम्ही मुलुंड येथील गौतमनगर वसाहतीत राहतो...\nआमचा आवाज ४ नोव्हेंबरसाठी\nगैरकारभाराला आळा सामान्यांमधून या उच्च न्यायालयाच्या अनियमित बांधकाम नियमित होऊ न देण्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे...\n‘नोटीफाइड स्लम’मधील प्रत्येकाला घर\nम टा विशेष प्रतिनिधी, नागपूरशहरात एकूण २९५ 'नोटीफाइड स्लम' आहेत या वस्त्यांमध्ये अनेक जाती, धर्माचे लोक राहतात...\nबिल्डरच्या अनुभवातून धडा शिकावा\nआम्ही अंधेरी पूर्व येथील बैठ्या चाळीत राहत आहोत. ही जागा गोखले पुलाजवळ आहे. आमच्या शेजारील प्लॉटवर १२ मजली एसआरएची इमारत बांधली गेली आहे. आमच्या प्लॉटवर म्युनिसिपल शाळा, खेळाचे मैदान इत्यादीचे आरक्षण आहे.\nठाणे महापालिकेच्या हद्दीतील एकूण क्षेत्रापैकी ३५९ चौकिमी भाग या कांदळवनांनी व्यापलेला आहे हा पट्टा काही ठिकाणी अरूंद आहे...\nतानसा जलवाहिनी सुरक्षित कशी होणार\nकोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीमुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश म टा...\nकांदळवन संरक्षणासाठी राज्यस्तरीय समिती\nसात जिल्ह्यातील वनांवर ठेवणार लक्षकोकण विभागीय आयुक्त अध्यक्षसमितीला व्यापक अधिकारम टा...\nSRA: ‘एसआरए’तील घर विकणे पडणार महागात\nकुटुंब वाढल्यानंतर मोठे घर घेता यावे यासाठी घरकुल योजनेत दिलेले घर दहा वर्षे अडकून न ठेवता ते केव्हाही विकण्याचा दिलासा झोपडीधारकांना देण्यात आला होता.\n‘एसआरए’तील घर विकणे पडणार महागात\n‘एसआरए’तील घर विकणे पडणार महागात\nमुंबईत 'एसआरए' प्रकल्प राबवताना इमारतींमध्ये वाहनतळांची व्यवस्था नसते. त्यामुळे येथील रहिवाशांना स्वत:च्या गाड्या रस्त्यावर पार्क कराव्या लागतात. परिणामी अनेक भागांत वाहनांची मोठ्या प्रमाणात दाटी होते व नागरिकांना चालण्यासही जागा उरत नाही.\nचंद्राबाबू-ममता साथ साथ; प. बंगालमध्येही CBIला अटकाव\nनाना पाटेकर यांनी फेटाळले तनुश्रीचे आरोप\nआरपीएफ भरती: पदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nजम्बोब्लॉक: कल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nराज्य जल आराखडा तयार; ६ खोऱ्यांचा आढावा\nउद्धव यांच्या अयोध्यावारीसाठी नेत्यांची धावपळ\nमुंबई: यापुढे आझाद मैदानातच 'मोर्चे'बांधणी\nरसिकांसमोर उलगडणार पुलंचे घरगुती किस्से\nपंकज भुजबळ यांचे बाळासाहेबांना अभिवादन\nनगर निवडणूक: छिंदम विरोधात कोण लढणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/trees-break-out-mumbai-goa-highway-130131", "date_download": "2018-11-17T03:16:27Z", "digest": "sha1:RVOGOUY5J6RRUCHANVCPPEO26MFXD7AL", "length": 11404, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trees break out on the Mumbai Goa highway मुंबई गोवा महामार्गावर झाड तुटले | eSakal", "raw_content": "\nमुंबई गोवा महामार्गावर झाड तुटले\nगुरुवार, 12 जुलै 2018\nका झाड्याच्या मोठ्या फांद्या गुरुवारी पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळल्या. यावेळी कोणतीही जिवित हानी झाली नाही.\nपाली (जि. रायगड) - मुंबई गोवा महामार्गावर इंदापुर ते माणगाव दरम्यान कशेणे गावाजवळ झाड तुटले. ही घटना गुरुवारी (ता. 12) सकाळी घडली. झाड हटवेपर्यंत यामार्गावरुन वाहतूक धिम्या गतीने सुरु होती.\nया मार्गावर इंदापुर ते कशेणे गावादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडे आहेत. त्यातील काही झाडे कमकूवत झाली आहेत. यापैकी एका झाड्याच्या मोठ्या फांद्या गुरुवारी पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळल्या. यावेळी कोणतीही जिवित हानी झाली नाही. या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरु असल्याने ताबडतोब क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने झाड हटविण्याचे काम सुरु झाले होते. सकाळी साडे दहा वाजेपर्यंत फांद्या हटविण्याचे काम सुरुच होते. मात्र झाडाच्या फांद्या हटवेपर्यंत वाहतूक एका बाजुने व धिम्या गतीने सुरु होती.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाल��� चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/saathchal-saint-sopanadev-palkhi-celebration-flowering-131297", "date_download": "2018-11-17T02:48:32Z", "digest": "sha1:LPOTVDBFC7R6P7J2UZL5T6VDMVGXE2SW", "length": 14026, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "SaathChal Saint Sopanadev Palkhi Celebration Flowering #SaathChal संत सोपानदेव पालखी सोहळ्यावरती पुष्पवृष्टी | eSakal", "raw_content": "\n#SaathChal संत सोपानदेव पालखी सोहळ्यावरती पुष्पवृष्टी\nमंगळवार, 17 जुलै 2018\nवालचंदनगर (ता.इंदापूर) : येथे संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यावरती युवकांनी गुलाबांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करुन पालखी सोहळ्याचे अनोख्यापद्धतीने स्वागत केले.\nसंत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा आज सकाळी लासुर्णे येथील मुक्काम आटोपून निरवागांच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. लालपुरी येथील विसाव्यानंतर कळंब गावाच्या वेशीवर पालखी सोहळा येताच सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगेश डोंबाळे मित्र परीवाराच्या वतीने युवकांनी संत सोपानदेवांच्या पालखी व वारकऱ्यांच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्याची पुष्पवृष्टी केली.\nवालचंदनगर (ता.इंदापूर) : येथे संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यावरती युवकांनी गुलाबांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करुन पालखी सोहळ्याचे अनोख्यापद्धतीने स्वागत केले.\nसंत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा आज सकाळी लासुर्णे येथील मुक्काम आटोपून निरवागांच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. लालपुरी येथील विसाव्यानंतर कळंब गावाच्या वेशीवर पालखी सोहळा येताच सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी क���ँग्रेसच्या योगेश डोंबाळे मित्र परीवाराच्या वतीने युवकांनी संत सोपानदेवांच्या पालखी व वारकऱ्यांच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्याची पुष्पवृष्टी केली.\nअनोख्या पद्धतीने स्वागत झाल्याने पालखी सोहळ्यातील वारकरी भारावून गेले. गावामध्ये पालखी सोहळा येताच सरपंच उज्वला फडतरे, पंचायत समिती सदस्या शैला फडतरे, सुहास डोंबाळे, आप्पासाहेब अर्जुन, रामचंद्र कदम, तलाठी विलास भोसले यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी शिवसनेचे योगेश कणसे यांनी वारकऱ्यांना वृत्तपत्रांचे तर काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी फळांचे वाटप केले. निमसाखरमध्ये पालखी दुपारचा विसावा झाला.\nयावेळी सरपंच अरुणा चव्हाण, माजी सरपंच गोविंद रणवरे, विजयसिंह रणवरे, नंदकुमार पाटील, वीरसिंह रणसिंग, रविंद्र रणवरे, जयकुमार कारंडे, अनिल रणवरे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. निमसाखरच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा निरवांगीच्या मुक्कामासाठी रवाना झाला. निरवांगीमध्ये सरपंच रेखा माने, माजी सरपंच दशरथ पोळ, दत्तात्रेय पोळे, शंकर शेंडे यांनी स्वागताची तयारी केली होती.\nसंतराज महाराज पालखी सोहळा...\nसंतराज महाराजांचा पालखी सोहळा कुरवलीचा मुक्काम आटोपून रेड्याच्या मुक्कामासाठी रवाना झाला. चिखली, कळंब, निमसाखर, निरवांगीच्या नागरिकांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60124", "date_download": "2018-11-17T03:23:37Z", "digest": "sha1:2C4GCEU767ES7AGINSJ75WTFSSOSFL3C", "length": 3275, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - बाबाची पँट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - बाबाची पँट\nतडका - बाबाची पँट\nबाबाकडून हा ठाव आहे\nऊडी घेण्याचा डाव आहे\nकधी पँन्ट न वापरणारे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/faster-fenecha-ranrang/", "date_download": "2018-11-17T03:01:46Z", "digest": "sha1:RACPAMYWCGAXGKWNBID4JH7WSKBHH47Y", "length": 8265, "nlines": 47, "source_domain": "bookhungama.com", "title": "फास्टर फेणेचा रणरंग", "raw_content": "\nफास्टर फेणेचा रणरंग\t- भा.रा.भागवत\nज्येष्ठ साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी एक साहस कथा\nप्रस्तावना तुमच्या खास मित्राने— फुरसुंगीच्या फास्टर फेणेने आपल्या पराक्रमांनी वीस पुस्तकं भरून टाकली. ती वीसही पुस्तकं तुमच्यापैकी कुणाकुणाच्या आई-बाबांनी, दादा-ताईंनी वाचली आहेत नक्कीच कारण त्यांनी तसं आम्हाला कळवलेलं आहे आणि त्यात आश्चर्य ते काय कारण त्यांनी तसं आम्हाला कळवलेलं आहे आणि त्यात आश्चर्य ते काय कारण हा फा.फे. कित्येक वर्षांपासून कुठेकुठे आपली हजेरी लावीत होता. ‘ कुमार ’, ‘ किशोर ’, ‘ आनंद ’, ‘ बालवाडी ’, ‘ टॉनिक ’ या मासिकांतून; ‘ सकाळ ’, ‘ केसरी ’, ‘ मराठवाडा ’, ‘ म��ाराष्ट्र टाइम्स ’, ‘ साधना ’ यांच्या बालपुरवणी या सदरातून तसेच हा अस्सल मराठी मातीतला मराठी पोरगा ‘ संडे टाइम्स ’, ‘ टिंकल ’ आणि ‘ टार्गेट ’ या इंग्रजी; ‘ धर्मयुग ’ या हिंदी; ‘ शिशुरंजन ’ या गुजराती तसेच ‘ पूमपत्ता ’ या मल्याळी नियतकालिकांतून अमराठी बालवाचकांनाही भेटलेला आहे. तिथे तो कधी गोष्टीरूपात होता, तर कधी चित्रपट्ट्यांवरच्या गोलांमधून नेमकेपणाने जाऊन बसला होता. ‘ कुमार ’ मासिकाने तर चार वर्षं याच्याशी सतत गळामिठी मारली होती. महाराष्ट्र टाइम्सच्या शंकर सारडांनी मागणी केली आणि त्याच्या बाबांनी म्हणजे लेखक भा. रा. भागवत यांनी त्याला १९६२ साली भारत-चीन युद्धात चक्क चोरून आघाडीवर पाठवला. तो अवतरला तोच मुळी किशोरवयात. आता इतका साहसी मुलगा युद्ध संपल्यावर थोडाच स्वस्थ बसणार कारण हा फा.फे. कित्येक वर्षांपासून कुठेकुठे आपली हजेरी लावीत होता. ‘ कुमार ’, ‘ किशोर ’, ‘ आनंद ’, ‘ बालवाडी ’, ‘ टॉनिक ’ या मासिकांतून; ‘ सकाळ ’, ‘ केसरी ’, ‘ मराठवाडा ’, ‘ महाराष्ट्र टाइम्स ’, ‘ साधना ’ यांच्या बालपुरवणी या सदरातून तसेच हा अस्सल मराठी मातीतला मराठी पोरगा ‘ संडे टाइम्स ’, ‘ टिंकल ’ आणि ‘ टार्गेट ’ या इंग्रजी; ‘ धर्मयुग ’ या हिंदी; ‘ शिशुरंजन ’ या गुजराती तसेच ‘ पूमपत्ता ’ या मल्याळी नियतकालिकांतून अमराठी बालवाचकांनाही भेटलेला आहे. तिथे तो कधी गोष्टीरूपात होता, तर कधी चित्रपट्ट्यांवरच्या गोलांमधून नेमकेपणाने जाऊन बसला होता. ‘ कुमार ’ मासिकाने तर चार वर्षं याच्याशी सतत गळामिठी मारली होती. महाराष्ट्र टाइम्सच्या शंकर सारडांनी मागणी केली आणि त्याच्या बाबांनी म्हणजे लेखक भा. रा. भागवत यांनी त्याला १९६२ साली भारत-चीन युद्धात चक्क चोरून आघाडीवर पाठवला. तो अवतरला तोच मुळी किशोरवयात. आता इतका साहसी मुलगा युद्ध संपल्यावर थोडाच स्वस्थ बसणार तो लागला एकापाठोपाठ एकेक साहसं करायला. हा किडकिडीत, चळवळ्या मुलगा ‘ नवी नवी साहसं करायला पाठवा ’ म्हणून त्याच्या जन्मदात्याच्या मागेच लागला. त्याच्या उद्योगांनी भरलेली वीस पुस्तकं अखंड, छापील स्वरूपात आम्ही तुमच्या हाती दिली. विसावं पुस्तक प्रसिद्ध झालं नोव्हेंबर १९८८ मध्ये. पण जन्मापासून तो वेगवेगळे पराक्रम गाजवीत आहे आणि तुमच्या गळ्यातला ताईत बनला आहे. साहजिकच आहे, कारण तुम्हा मुलांना नेहमीच साहसं करायला आ��डतात; पण सर्वांनाच संधी मिळते असं नाही. तेव्हा आपल्यासारखाच एक जण असे पराक्रम गाजवायला लागला की, तो तुमची स्वप्नं खरी करणारा तुमचा खास जिवाभावाचा मित्र बनतो. हीरो बनतो आणि गंमत म्हणजे हा तर कायम तुमच्यासारखा कुमारवयाचाच राहतो. कारण ‘‘ त्याला मोठं केलेलं आम्हाला आवडणार नाही ’’ असं तुमच्याच काही मित्र-मैत्रिणींनी भागवत काकांना धमकावलं. आत्तापर्यंत तुमच्या मागणीप्रमाणे संपलेली काही पुस्तकं आम्ही पुन्हा-पुन्हा छापली. पण या फास्टर फेणेची कीर्तीच इतकी अफाट की, अजूनही किशोरवयांच्या मुला-मुलींना या मित्राची भेट घेतल्यावाचून चैन पडत नाही. मग ती आमच्याकडे मागणी करतात. ‘‘ चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे द्याहो तो लागला एकापाठोपाठ एकेक साहसं करायला. हा किडकिडीत, चळवळ्या मुलगा ‘ नवी नवी साहसं करायला पाठवा ’ म्हणून त्याच्या जन्मदात्याच्या मागेच लागला. त्याच्या उद्योगांनी भरलेली वीस पुस्तकं अखंड, छापील स्वरूपात आम्ही तुमच्या हाती दिली. विसावं पुस्तक प्रसिद्ध झालं नोव्हेंबर १९८८ मध्ये. पण जन्मापासून तो वेगवेगळे पराक्रम गाजवीत आहे आणि तुमच्या गळ्यातला ताईत बनला आहे. साहजिकच आहे, कारण तुम्हा मुलांना नेहमीच साहसं करायला आवडतात; पण सर्वांनाच संधी मिळते असं नाही. तेव्हा आपल्यासारखाच एक जण असे पराक्रम गाजवायला लागला की, तो तुमची स्वप्नं खरी करणारा तुमचा खास जिवाभावाचा मित्र बनतो. हीरो बनतो आणि गंमत म्हणजे हा तर कायम तुमच्यासारखा कुमारवयाचाच राहतो. कारण ‘‘ त्याला मोठं केलेलं आम्हाला आवडणार नाही ’’ असं तुमच्याच काही मित्र-मैत्रिणींनी भागवत काकांना धमकावलं. आत्तापर्यंत तुमच्या मागणीप्रमाणे संपलेली काही पुस्तकं आम्ही पुन्हा-पुन्हा छापली. पण या फास्टर फेणेची कीर्तीच इतकी अफाट की, अजूनही किशोरवयांच्या मुला-मुलींना या मित्राची भेट घेतल्यावाचून चैन पडत नाही. मग ती आमच्याकडे मागणी करतात. ‘‘ चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे द्याहो ’’ ‘‘ फास्टर फेणेची काश्मिरी करामत आहे का ’’ ‘‘ फास्टर फेणेची काश्मिरी करामत आहे का ’’, ‘ फास्टर फेणे टोला हाणतो ’ आणि ‘ प्रतापगडावर फास्टर फेणे ’ ही दोन पुस्तकं हवी आहेत. ’’ अशीच बऱ्याच पुस्तकांची मागणी ’’, ‘ फास्टर फेणे टोला हाणतो ’ आणि ‘ प्रतापगडावर फास्टर फेणे ’ ही दोन पुस्तकं हवी आहेत. ’’ अशीच बऱ्याच पुस्तकांची मागणी आणि मग आमच्या लक्षात आलं की, दूरदर्शनवरसुद्धा गाजलेल्या, प्रतापगडावरून उतरून, आकाशवाणीत शिरून तुमच्या कानावर पडलेल्या या फास्टर फेणेचे पराक्रम इतक्या मुलांना वाचायला हवे असताना पुस्तकं नाहीत म्हणून त्यांना निराश करणं काही बरोबर नाही. तेव्हा आता फास्टर फेणेच्या साहसकथांनी भरलेली ही वीसच्या वीस पुस्तकं आम्ही ईबुक स्वरुपात प्रकाशित करीत आहोत\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: फास्टर फेणेचा रणरंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/other-sports/city-football/articleshow/65773568.cms", "date_download": "2018-11-17T03:43:43Z", "digest": "sha1:GOJA7U3IIJUX6X35H2IW6NSSSE25KMZM", "length": 9784, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: city football - नगर फुटबॉल | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nसेंट मायकल स्कूल, आर्मी स्कूलचा विजय पुणे : सेंट मायकल स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल या संघांनी मॅक्सिमस स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि शिवाजीयन्स स्पोर्ट्स ...\nपुणे : सेंट मायकल स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल या संघांनी मॅक्सिमस स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि शिवाजीयन्स स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे आयोजित फिरोदीया-शिवाजीयन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविला.\nअहमदनगर कॉलेजच्या ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू आहे. १२ वर्षाखालील गटात हर्षवर्धन बी. याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर सेंट मायकल स्कूल संघाने तक्षिला स्कूलचा २-० असा सहज पराभव केला. विमलने नोंदविलेल्या हॅट्‌‌ट्रिकच्या जोरावर आर्मी पब्लिक स्कूलने ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूलचा ३-० असा पराभव केला.\nचौदा वर्षांखालील मुलांच्या गटात सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट आणि विखे पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल या संघांतील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. १६ वर्षाखालील मुलांच्या गटातही सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट आणि कर्नल प्रॉबस् स्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.\nमिळवा अन्य खेळ बातम्या(other sports News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nother sports News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nअन्य खेळ याा सुपरहिट\nदिल्लीच्या हवेने अव्वल बॉक्सरना धडकी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nफेडरर, नदालचा ऋणी आहे......\nफेडरर, नदालचा ऋणी आहे......\nनवव्या दिवशी नेमबाजीत पदक नाही...\nवरुण, जान्हवी यांना विजेतेपद...\nराहुल द्रविड यांच्याशीबोलल्याने फायदा : विहारी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T03:39:30Z", "digest": "sha1:Q4OVWHGVVG62AFA4CPXNOJL64C5I6NRJ", "length": 26104, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "हार्निया Marathi News, हार्निया Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nवर्षभरात २०३ पायरेटेड साइट बंद\nकल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nपदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nगज चक्रीवादळाचा तडाखा; १३ जणांचा मृत्यू\nबेळगावात शिवरायांचा जयघोष करणाऱ्या विद्यार...\ncbi: आंध्रप्रदेशात सीबीआयला नो एन्ट्री\nगायक कृष्णा यांना ‘आप’चे आमंत्रण\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्ची पावडर ...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महि..\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संव..\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला ..\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' ख..\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nजांघेतील हर्निया म्हणजे काय\nजांघेतील हर्निया डॅासचिन जम्मा, लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ शेजारचे अण्णा आज सकाळीच वेदनेने तळमळत माझ्या ओपीडीत आले त्यांना तपासलं आणि मी रागावलोच...\nहर्नियाला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही\nपोट आणि ओटीपोट यांना विभाजित करणाऱ्या स्नायूंना छिद्र निर्माण होते. त्या छिद्रातून पोटातील आतडे खाली येते. त्यामुळे त्या भागात आतड्यांमुळे फुगवटा निर्माण होतो. या एकूण प्रकाराला 'हर्निया' असे म्हणतात.\nमूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत दशकापासून डायलिसिस\nसध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या कुठल्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत संधी मिळेल, याचे आराखडे बांधले जात होते. मात्र, निवड समितीने तंदुरुस्ती आणि अनुभवावर भर देत संघ निवड केली. त्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज महंमद शमीचे संघात पुनरागमन झाले आहे. संघात पाच वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.\nमहिनाभर मोफत आरोग्य तपासणी\nजैनमुनी आचार्यश्री आनंदऋषिजी महाराजांच्या स्मृतिनिमित्त येथील आनंदऋषिजी हॉस्पिटल अँड रिचर्स सेंटरमध्ये सुमारे महिनाभर मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.\nजैनमुनी आचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या ११६व्या जन्मदिनानिमित्त येथील जैन सोशल फेडरेशनने येत्या सोमवारपासून मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे.\nआनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी\nआनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये येत्या १४ ते ३० मार्चदरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिरे होणार आहेत\nवेळेत केलेली तपासणी एखाद्या व्यक्तीला वाचवू शकते.\nएक लाख प��शव्या रक्त संकलनाचा संकल्प\nजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावतीने जळगाव शहरात ९ ते १३ जानेवारी, महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात एक लाख पिशव्या रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.\nशहरात ९ ते १३ जानेवारी दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीने महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सागर पार्क मैदानावर करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत जाऊन गावातील रुग्णांना आणण्याचा सूचना डॉ. तात्याराव लहाने यांनी रविवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहु महाराज सभागृहात आयोजित बैठकीत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.\nपैठणचा धन्वंतरी वेदनामुक्तीचा दूत\nपैठणचा एक धन्वंतरी वेदनामुक्तीचा दूत ठरला आहे. त्यांच्या तंत्राने आजवर कमी खर्चात शस्त्रक्रियाकरून २० हजारांहून अधिक जणांना वेदनामुक्त केले. जगभर ७० ठिकाणी ‘देसरडा रिपेअर’ म्हणून हे तंत्र वापरले जाते.\nलठ्ठपणावर वेळीच मात करा\nलठ्ठपणा हा जीवनशैलीशी निगडीत आजारांपैकी एक आजार म्हणूनच ओळखला जातो. लठ्ठपणामुळे वीसहून अधिक आजारांना आमंत्रण मिळते, असे या क्षेत्रातील डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवा, असा सल्ला डॉक्टरांनी आजच्या 'जागतिक लठ्ठपणा दिना'च्या निमित्ताने दिला आहे.\nआनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे\nजैन आचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या ११४व्या जन्मदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन व लायन्स क्लब सेवायात्री यांच्या पुढाकाराने येत्या २७ जुलै ते १९ ऑगस्टदरम्यान आनंदऋषीजी रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे होणार आहेत. या शिबिरांतील सहभागी रुग्णांवर गरज भासल्यास सवलतीत पुढील वैद्यकीय उपचार होणार आहेत.\nसरळ ताठ उभं राहावं. पाय जुळलेले असावेत. श्वास घेत पायामध्ये दोन ते अडीच फुटांचं अंतर करावं. डोळे एका बिंदूवर (डोळ्यांच्या रेषेत असलेल्या) स्थिर करावेत. श्वास सोडत उजवा हात हळूहळू खाली जमिनीच्या पातळीला, डाव्या पायाच्या बाहेरील बाजूला लावावा. डावा हात सरळ वर आकाशाकडे करावा.\nएक हजारहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी\nआचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या २२व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन व लायन्स क्लब सेवायात्रीतर्फे येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सध्या सुरू असलेल्या मोफत रोगनिदान व रुग्ण तपासणी शिबिरांत आतापर्यंत चार शिबिरांतून एक हजारावर रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.\n‘आरोग्य ’ला माहितीअभावी मर्यादा\nएक लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबीयांसाठी राज्य शासनाने आरोग्य विमा योजना सुरू केली असली तरी राहुरी तालुक्यात मात्र ही योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात आरोग्य खात्याला अपयश आले आहे. त्यामुळे योजनेला मर्यादा पडण्याची चिन्हे आहेत.\nजगातील तीन सर्वोत्कृष्ट शोधात डॉ.टोणगावकर\nमध्यपूर्वेतील कतार या देशाची राजधानी दोहा येथे नुकत्याच झालेल्या जागतिक आरोग्य-शोध-शिखर परिषदेत धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ग्रामीण शल्यचिकित्सक डॉ.रवींद्र टोणगावकर यांच्या शोधाचा जगातील तीन सर्वोत्कृष्ट शोधात समावेश करण्यात आला आहे.\nपौर्णिमा हत्तिणीची तब्बेत ढासळली\nन्यायाच्या प्रतिक्षेत गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात भीक मागत फिरणा-या पौर्णिमा हत्तिणीची तब्येत आता ढासळली आहे.\nनाशिक सर्जिकल सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या 'मॅसिकॉन २०१३' या सर्जन्सच्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये 'लाइव्ह ऑपरेशन' या कार्यशाळेअंतर्गत एकाच दिवसात विविध २७ ऑपरेशन्सचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.\n६ दिवसाच्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया\nयेथील लोटस चिल्ड्रन सर्जरी हॉस्पीटलमधे अवघ्या सहा दिवसाच्या बालकावर श्वसननलिकेतील दोष दूर करण्यासाठी दुर्बिणीच्या साह्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.\nचंद्राबाबू-ममता साथ साथ; प. बंगालमध्येही CBIला अटकाव\nनाना पाटेकर यांनी फेटाळले तनुश्रीचे आरोप\nआरपीएफ भरती: पदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nजम्बोब्लॉक: कल्याण-ठाकुर्ली लोकलसेवा उद्या बंद\nराज्य जल आराखडा तयार; ६ खोऱ्यांचा आढावा\nउद्धव यांच्या अयोध्यावारीसाठी नेत्यांची धावपळ\nमुंबई: यापुढे आझाद मैदानातच 'मोर्चे'बांधणी\nरसिकांसमोर उलगडणार पुलंचे घरगुती किस्से\nपंकज भुजबळ यांचे बाळासाहेबांना अभिवादन\nनगर निवडणूक: छिंदम विरोधात कोण लढणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/entrepreneurial-parsi-society-1626821/", "date_download": "2018-11-17T03:22:05Z", "digest": "sha1:5ECL5KQTZJZSOLI5RA3PY5QXZAOVDRLN", "length": 13189, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Entrepreneurial Parsi Society | जे आले ते रमले.. : उद्यमशील पारशी समाज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nजे आले ते रमले.. : उद्यमशील पारशी समाज\nजे आले ते रमले.. : उद्यमशील पारशी समाज\nपारशांनी व्यापाराबरोबरच दलालीचा (ब्रोकर) व्यवसायही मोठय़ा प्रमाणात केला.\nआठव्या शतकात दक्षिण गुजरातमधील स्थानिक राजा जदी राणाने आश्रय दिल्यामुळे, इराणमधून धार्मिक छळाला त्रासून आलेली पारशी जमात, त्या भागात प्रथम निर्वासित म्हणून राहू लागली. पहिली ८०० वर्षे शेती हाच व्यवसाय करणारे हे पारशी पुढे सूरत, नवसारी, मुंबई वगैरे ठिकाणी व्यापार करू लागले. सचोटीने व्यापार आणि उद्यमशीलता या त्यांच्या उपजत गुणांमुळे आर्थिक सुबत्ता मिळवलेला हा समाज भारतीय समाजात समरस झाला. पारशी समाजाच्या उद्यमशीलतेतून उद्योजकांची अनेक घराणी प्रस्थापित झाली आहेत. सोराबजी, कामा, मोदी, वाडिया, जीजीभॉय, रेडीमनी, दादीशेठ, पेटिट, पटेल, मेहता, टाटा वगैरे पारशी उद्योजक घराण्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.\nपारशांनी व्यापाराबरोबरच दलालीचा (ब्रोकर) व्यवसायही मोठय़ा प्रमाणात केला. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रमुख ब्रोकर पारशीच होते. ब्रोकर व्यवसायातल्या सचोटीमुळे ब्रिटिशांनी पारशांना ‘सेठ’ ही उपाधी दिली. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे ब्रोकर हाऊस पूर्णपणे पारशी लोकच चालवीत होते. चीनबरोबर लाकूड, अफू, कापूस यांचा व्यापार पारशी लोकांनीच सुरू केला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहुतेक मालवाहू जहाज कंपन्यांचे मालक पारशीच होते.\nपारशी लोक भारतीय संस्कृतीत समरस झाले, इथलेच झाले याचे कारण त्यांच्या झोराष्ट्रियन संस्कृतीचे भारतीय वैदिक संस्कृतीशी असलेले साम्य हे असू शकेल. झोराष्ट्रियन पंथाचा पवित्र धर्मग्रंथ ‘आवेस्ता’ हा आवेस्तन भाषेत लिहिलेला आहे. अहुरा मज्दा ऊर्फ होरमज्दा ही त्यांची देवता. त्यांच्यात अग्नीला ईश्वरपुत्र सम��न पवित्र मानले जाते. अग्नीच्या माध्यमातून हे लोक होरमज्दाची आराधना करतात. त्यांच्या मंदिरांना ते ‘आतिश बेहराम’ म्हणतात.\nबहुतेक पारशी उद्योगपतींनी स्वतच्या धर्मादाय संस्था सुरू करून शैक्षणिक संस्था, इस्पितळे सुरू केल्या आहेत. लोककल्याणाची कामे करण्यात तर पारशी समाज इतर भारतीय समाजांपेक्षा पुढेच आहे. नरिमन पॉइंट, सर फिरोजशहा मेहता रोड, जे. जे. हॉस्पिटल, सर जे जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर वगैरे मुंबईतल्या ठिकाणांना, रस्त्यांना आणि सार्वजनिक संस्थांची नावे या कर्तृत्ववान आणि लोक कल्याणकारी पारशी व्यक्तींच्या नावानेच दिलेली आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nजर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनवर हरित लवादाकडून १०० कोटींचा दंड\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/mpsc-simplified/", "date_download": "2018-11-17T02:58:55Z", "digest": "sha1:RUE6NBSBRUOTZRTK4DS6VZDXTGSBE4KA", "length": 8271, "nlines": 116, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "mpsc simplified – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nअभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nवर्तमानपत्र कात्रणे 7 जानेवारी 2018\nवर्तमानपत्र 6 जानेवारी 2018\nवर्तमानपत्र कात्रण 4 जानेवारी 2018\nमहत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nम महत्वाची पुस्तके👇 अभ्यास ते अधिकारी csat सिम्प्लिफाइड मराठी व इंग्रजी प्रश्नसंच–विश्लेषणासह इंडियन पोलिटी–laxmikant आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास भारतीय राज्यघटना मानव संसाधन विकास बुद्धिमत्ता अंकगणित इंग्रजी\nवर्तमानपत्र 29 डिसेंबर 2017\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://santoshiworld.blogspot.com/2012/02/blog-post.html", "date_download": "2018-11-17T03:34:47Z", "digest": "sha1:LM2B6UY3JH6ZNDPJWCIFREL4DKEXOGIR", "length": 3888, "nlines": 79, "source_domain": "santoshiworld.blogspot.com", "title": "Santoshi's World: माझ्या काही इतर कविता", "raw_content": "\nमाझ्या काही इतर कविता\nबोलून काही उपयोगच नसेल तर\nभावनांना कधीच व्यक्त नाही करायचे....\nसतत अपयशच येत असेल तर\nनशिबात असेल ते भोगायचे,\nआलेले प्रत्येक दु:ख सहायचे,\nसुखाच्या अपेक्षेत उगीचच नाही झुरायचे....\nमनाला जास्तच त्रास होत असेल तर\nअश्रूंना मोकळे होवू द्यायचे,\nस्वत:ला कामात वाहून घ्यायचे,\nव्यर्थ स्वप्नात अजिबात नाही रमायचे...\nअजून किती वेळ रे तुम्ही\nबसा ना रे गप्प\nनाही तर कुणी बघेल,\nतुम्ही तरी रे निदान\nदया ना माझी साथ,\nरडव्या चेह्र्यासह सांगा ना\nकशी वावरू मी सर्वांत...\nअशी मी तशी मी / Myself\nअशी मी तशी मी\nकविता - इतर / Kavita\nकविता - गंभीर / Kavita\nकविता - रोमांटिक / Kavita\nकविता - विरह / Kavita\nचारोळ्या - इतर / Charoli\nचारोळ्या - रोमांटिक / Charoli\nचारोळ्या - विरह / Charoli\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%AD", "date_download": "2018-11-17T02:31:10Z", "digest": "sha1:7YQHM3W7GLOFKBC6XFTKK7NDOGYIUCYX", "length": 7749, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८६७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे\nवर्षे: १८६४ - १८६५ - १८६६ - १८६७ - १८६८ - १८६९ - १८७०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी ३ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.\nफेब्रुवारी १७ - सुएझ कालव्यातुन पहिले जहाज पसार झाले.\nमार्च १ - नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले.\nमार्च ३१ - प्रार्थना समाजची स्थापना.\nमे ११ - लक्झेम्बर्गला स्वातंत्र्य.\nजून १९ - मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्यूदंड.\nमे ३ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nमे १२ - ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nजुलै १० - माक्सिमिलियान, जर्मनीचा चान्सेलर.\nजुलै २४ - फ्रेट टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ३ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\nसप्टेंबर २८ - कीचिरो हिरानुमा, जपानी पंतप्रधान.\nजानेवारी १४ - ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.\nजानेवारी ३० - कोमेइ, जपानी सम्राट.\nजुलै २६ - ओट्टो, ग्रीसचा राजा.\nइ.स.च्या १८६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1802.html", "date_download": "2018-11-17T02:11:03Z", "digest": "sha1:7PUU5HJWWMEKDFAXEDW5KNE2OFJM3XDF", "length": 4739, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मागे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nसंगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मागे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करण्यात यावा, यासाठी सुरू असलेले संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर मागे घेण्यात आले आहे.गेल्या ४५ दिवसापासून जिल्हा कृती समितीचे आंदोलन सुरू होते, याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेऊन त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, जिल्हा निर्मितीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीकडे आलेल्या माहितीचा भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. जिल्ह्याचे विभाजन करताना वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, भौगोलिक रचना व लोकसंख्या, प्रशासकीय सोयी-सुविधा यांचा विचार करून समितीच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140731052753/view", "date_download": "2018-11-17T02:57:23Z", "digest": "sha1:6ZOLCRLQUZVSGDBU7CQ7PNAIVB7NRKBK", "length": 8948, "nlines": 103, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रूपक अलंकार - लक्षण १७", "raw_content": "\nमृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो त्या दिवसाचे महत्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|रूपक अलंकार|\nरूपक अलंकार - लक्षण १७\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nआतां हाच अनुगामी धर्म जेथें वाक्यांत सांगितलेला नाहीं असें उदाहरण :----\nसकल पृथ्वीचे समृद्ध व अवर्णनीय असें भाग्य; लीलेनें ज्यानें जगाचें निर्माण केलें आहे अशा भगवान शंकराचें महान् ऐश्वर्य; वेदांचें सर्वस्व, देवांचें साक्षात् सुकृत, व अमृताचें साम्राज्य, असें तुझें पाणी (हे गंगे), आमचे अमंगल दूर करो.”\nह्या श्लोकांत, सौभाग्य व भागीरथी ( हे जे अनुक्रमें विषयी व विषय) त्या दोहोंमंधील, स्वत:च्या (म्ह० सौभाग्य व भागीरथी यांच्या) अभवाशीं व्यापक होऊन राहिलेले दुर्भाग्य, परम उत्कर्ष करणारे, इत्यादि साधारण धर्म सांगितले नसून केवळ सूचित आहेत व ते प्रतीयमान साधारणधर्म वरील श्लोकांतील आरोपाच्या प्रत्येक जोडींत अनुगामी आहेत; म्ह्णए ऐसअर्य व भागीरथीचें पाणी ह्यांच्यांतिल अनुगामी साधारण धर्म म्ह० ईश्वराचा असाधारण धर्म होणें हा; वदे व गंगेचें पाणी ह्यांमध्ल साधारण धर्म अत्यंत पवित्रपणा (शब्दश: अर्थ जतन करून ठेव्ण्यास योग्य असणें.) पुण्य व भागीरथीचें पाणि ह्यांमधील साधारण धर्म अत्यंत सुख उत्पन्न करणें; आण सुःदासाम्राज्य व गंगेचें पाणी ह्यांमधील साधारणधर्म अगदीं सामान्य मनुष्यापासून सर्वश्रेष्ठापर्यंत सर्व लोकांच्या जरेचें व मृत्यूचे हरण करण्यास समर्थ होणें, असे, एकामागून एक अनुगामी (पण श्लोकांत न सांगितलेले) साधारण धर्म आहेत.\nबिंबप्रतिबिंबभावयुक्त साधारण शर्माचें उदाहरण, आम्ही, विशिष्ट रूपकाचे निरूपण करण्याच्या प्रसंगानें, पूर्वींच दिलें आहे.\nआतां उपचरित म्हणजे लाक्षणिक साधारण धार्मचें उदाहरण हें :---\n“सतत दुसर्‍याच्या कार्यामध्ये रत अशा सज्जनांची वाणी अत्यंत माधुर्यानें युक्त होण्याच्या बाबतींत साक्षात् अमृतच असते. अशा सज्जनांचें मन हा समुद्रच असतो. आणि त्यांचें यश हे शरद् ऋतूंतील निर्मळ चंद्राचें चांदणेंच असतें.”\nह्या श्लोकांतील अमृताच्या रूपकांत, विषय जी वाणी तिच्यांतील अत्यंत माधुर्यानें युक्त असणें हा साधारण धर्म उपंचरित (लाक्षणिक) असून तो शब्दानें सांगितला आहे. पण (श्लोकाच्या उत्तरार्धांत) समुद्रा वगैरेंच्या रूपकांत, गांभीर्य वगैरे साधारण धर्म उपरित असूनही, शब्दां���ीं सांगितलेले नाहींत.\nभारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला\nचन्द्रालोकः - पञ्चमो मयूखः\nचन्द्रालोकः - चतुर्थो मयूखः\nचन्द्रालोकः - तृतीयो मयूखः\nचन्द्रालोकः - द्वितीयो मयूखः\nचन्द्रालोकः - प्रथमो मयूखः\nकाव्यालङ्कारः - षष्ठः परिच्छेदः\nकाव्यालङ्कारः - पञ्चमः परिच्छेदः\nकाव्यालङ्कारः - चतुर्थः परिच्छेदः\nकाव्यालङ्कारः - तृतीयः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T02:04:30Z", "digest": "sha1:3DLOLAG7SNOMVZMJL4ZFS3SJTUG4TFWI", "length": 9132, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एस.टी.च्या “पार्किंग’चा असाही फायदा! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएस.टी.च्या “पार्किंग’चा असाही फायदा\nपिंपरी – शिवाजीनगर, स्वारगेट आगारात पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने एस. टी.च्या शिवशाही बसेस पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारात मुक्कामासाठी पाठवल्या जात आहे. ही बाब पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या पथ्यावर पडली असून आता बस पकडण्यासाठी पुणे गाठण्याचे त्यांचे दिवस संपले आहेत.\nपुण्यातून पश्‍चिम महाराष्ट्रात प्रवास करायचा असल्यास स्वारगेट बस स्थानकावरुन बस मिळतात. तर मराठवाडा, विदर्भ, व उत्तर महाराष्ट्रासाठी शिवाजीनगर आगारातून बस मिळतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना बस पकडण्यासाठी पुणे गाठावे लागायचे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात सर्वत्रच पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) वल्लभनगर आगारात बस उभ्या करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे.\nस्वारगेट आणि शिवाजीनगर आगारात महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या बसेसची संख्या मोठी असल्याने तेथे पार्किंगला जागा मिळत नाही. परिणामी दोन्ही आगारातील सुमारे 180 बस वल्लभनगर आगारात मुक्कामी येतात. यामध्ये शिवशाही बसेसची संख्या मोठ्‌या प्रमाणावर आहे. वल्लभनगर आगाराच्या मालकीच्या एकूण 55 गाड्या असून त्यात 9 शिवशाही गाड्या आहेत. वल्लभनगर आगारातून खास कोकण विभागासाठी गाड्या जातात. मात्र, याठिकाणी शिवाजीनगर व स्वारगेट आगाराच्या गाड्या मुक्कामी येत असल्याने प्रवाशांना येथूनच बस उपलब्ध होत आहे.\nशिवाजीनगर आणि स्वारगेट आगारात “पार्किंग���साठी जागा उपलब्ध नसल्याने सुमारे 40 ते 50 “शिवशाही’ गाड्या पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर आगारात रात्री किंवा दिवसा मुक्कामी असतात. यामुळे वल्लभनगर आगार “शिवशाही’ ने गजबजलेले असते. वल्लभनगर आगारातून पिंपरी-चिंचवडकरांना महाराष्ट्रभरात कोठेही प्रवास करायचा असल्यास जवळपास सर्व ठिकाणच्या गाड्या मिळतात. त्यामुळे उशिराने का होईना पिंपरी-चिंचवडकर प्रवाशांना “अच्छे दिन’ आले आहेत.\nशिवाजीनगर व स्वारगेट या दोन बस स्थानकावरील “पार्किंग’चा ताण कमी करण्यासाठी दोन्ही स्थानकावरील “शिवशाही’ व काही साध्या गाड्या वल्लभनगर आगारात मुक्कामी असतात. याचा फायदा पिंपरी-चिंचवडच्या प्रवाशांना निश्‍चित होत आहे.\n– संजय भोसले, वल्लभनगर आगार प्रमुख.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“मुक्‍तांगण’मधून डॉक्‍टरांच्या कला-गुणांचे दर्शन\nNext articleआम्ही लोकांच्या बाजूनेच काँग्रेससारख्या पक्षाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही- शिवसेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118091200018_1.html", "date_download": "2018-11-17T02:37:15Z", "digest": "sha1:KT2WYABWZD45QH7WZ2PJYCCNN4DLPEFQ", "length": 6877, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अंतरंगातील सौदर्य.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n\"माणुस हा बाह्य सौदर्या पेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला पाहिजे...\"\nकारण बाह्य सौदर्य हे वाढत्या वया प्रमाणे कमी होत जाते..\nपण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासा पर्यंत माणुसकी ने वागायला शिकवते...\nपुणे .... बापरे बाप \nतुम्ही हे केलंय का..\nअचानक का सोडले बॉलिवूड\nआपण भगवंताचे नाम \"ज प तो\"\nयावर अधिक वाचा :\nसलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज\nअभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...\nकलाकारांच्या यशावर ठरते मानधन\nअभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...\nप्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो\nबॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...\nमुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचक��त\nशाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-mumbai-mega-block-locals-1326", "date_download": "2018-11-17T02:32:56Z", "digest": "sha1:IWSSLVDN4RCBZWOO4LPDPWKUIX4N2OBD", "length": 7212, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news mumbai mega block locals | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक\nमुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक\nमुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक\nशनिवार, 3 मार्च 2018\nमुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक घेण्यात येणारे. सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणारे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड येथून जाणाऱ्या डाऊन स्लो/सेमी फास्ट लोकल स. १०.४७ ते दु. ३.५० या कालावधीत मुलुंड आणि कल्याणपर्यंत फास्ट मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेमध्ये ११.४० ते. सायं. ४.४० पर्यंत सेवा खंडित असेल. पश्चिम रेल्वेवर रविवार सांताक्रूझ ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक चालणार आहे.\nमुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक घेण्यात येणारे. सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणारे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड येथून जाणाऱ्या डाऊन स्लो/सेमी फास्ट लोकल स. १०.४७ ते दु. ३.५० या कालावधीत मुलुंड आणि कल्याणपर्यंत फास्ट मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेमध्ये ११.४० ते. सायं. ४.४० पर्यंत सेवा खंडित असेल. पश्चिम रेल्वेवर रविवार सांताक्रूझ ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक चालणार आहे.\nहार्बर रेल्वेव��� आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या...\nहार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात...\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\n'सकाळ'चे दिवाळी अंक आता ऑडिओमध्येही\nपुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही..\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टील आग नियंत्रणात\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आलीय. सकाळी नर्गिस...\nऐतिहासिक कंदिलांनी उजळणार महाराष्ट्र\nकल्याण - दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे कंदील दाखल झाले आहेत. उत्कृष्ट रंग,...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/494110", "date_download": "2018-11-17T02:57:31Z", "digest": "sha1:I7KMJ6HM2EJJNCEKN3WLEVPYWK4W4UEJ", "length": 7174, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्मार्टसिटी योजनेंतर्गत 24 रोजी कंपनीची बैठक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्मार्टसिटी योजनेंतर्गत 24 रोजी कंपनीची बैठक\nस्मार्टसिटी योजनेंतर्गत 24 रोजी कंपनीची बैठक\nशहर स्मार्ट करण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीचे कामकाज युद्धपातळीवर सुरू असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून शहरातील तीन रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. रहदारी नियंत्रण आदी विकासकामे पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार आहेत. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासह विविध कामकाजासाठी शनिवार दि. 24 रोजी बेंगळूर येथे स्मार्टसिटी कंपनीच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.\nस्मार्टसिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यासाठी कन्सल्टंट कंपनीचे अधिकारी आणि स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी चर्चा करून आराखडे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर चालविले आहे. रस्त्यांचा विकास आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था, व्हॅक्सिन डेपोचा विकास, उद्यानांचा विकास आदी योजना पहिल्या टप्प्यात राबविण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता आवश्यक तयारी करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांचा विकास करण्याचा प्रस्���ाव स्मार्टसिटीअंतर्गत राबविण्यात येणार आहे. याकरिता विविध शहरात राबविण्यात आलेल्या कामांची माहिती घेण्यात येत आहे.\nसध्या प्रायोगिक तत्त्वावर तीन ठिकाणांच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकरिता निविदा काढण्यात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुसऱया टप्प्यात राबविण्यात येणाऱया विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी शनिवार दि. 24 रोजी बेंगळूर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध खात्यामार्फत नियुक्त करण्यात आलेले कार्यकारी संचालक उपस्थित राहणार आहेत.\nबैठकीला उपस्थित राहण्याची नोटीस महापौर संज्योत बांदेकर यांना देण्यात आली आहे. मात्र दि. 24 रोजी स्थायी समिती निवडणूक असल्याने बैठकीला उपस्थित राहण्याबाबत साशंकता आहे. पण निवडणूक बिनविरोध होत असल्यास बेंगळूर येथील स्मार्टसिटी बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे महापौर संज्योत बांदेकर यांनी सांगितले.\nसंभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी मनपाकडून दक्षतेची पावले\nट्रकच्या ठोकरीने बसचालकाचा मृत्यू\nस्क्रॅप अड्डय़ाचे कुलूप तोडून तीन लाखाचा ऐवज लंपास\nहजारोंच्या उपस्थितीत दुर्गामातेचा जाग\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-is-a-remedy-for-breastfeeding-cancer-will-build-goshala-by-spending-billions-of-rupees-mahadev-jankar/", "date_download": "2018-11-17T03:18:06Z", "digest": "sha1:K5UDQVM4OFZRTB5TC45MPF6YCUBH4PY5", "length": 7749, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्करोगावर गोमुत्र प्राशन करणे हा उपाय; कोट्यावधी खर्च करून गोशाळा बांधणार : महादेव जानकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्करोगावर गोमुत्र प्राशन करणे हा उपाय; कोट्यावधी खर्च करून गोशाळा बांधणार : महादेव जानकर\nनाशिक : कर्करोगावर गोमुत्र प्राशन करणे हा उत्तम पर्याय आहे. नागरिकांनी गोमुत्र प्यावे असा सल्ला महादेव जाणकरांनी दिला आहे. त्याचबरोबर यासंदर्भात राज्य शासन कोट्यावधींचा खर्च करुन राज्यभर गोशाळा सुरु करण्याची योजना आणणार आहे असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सिन्नर येथे बोलताना सांगितले. महादेव जानकर आज नाशिकच्या दौ-यावर होते. त्यांनी त्र्यंबकेश्वर तसेच सिन्नरला मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले.\nयावेळी त्यांनी धर्मसत्ता व राजसत्ता एकत्र आली तर राज्याचेल चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही असे सांगितले. ते म्हणाले, ‘गोमुत्राचे अनेक फायदे आहेत. त्याने कर्करोग दुर ठेवता त्यामुळे राज्यभर गोशाळा उभारण्यास प्रोत्साहन दिले जाईल. त्याला मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाईल’.\nशासनाच्या या खात्याच्या विविध योजना संबंधितां पर्यंत पोहचत नाही व कर्मचारी त्या बाबत उदासीन असतात.सध्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास खाते उत्पन्न मिळवु लागले आहे अन्यथा ते कर्मचाऱ्यांच्या पुरतेच सिमीत होते, असेही जानकर म्हणाले.\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/update-big-success-with-the-fight-against-black-money/", "date_download": "2018-11-17T02:38:14Z", "digest": "sha1:2GPAOTE4J672SXMT5EB4CTHHOFARDNSI", "length": 9496, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काळ्या पैश्यांविरोधातील लढाईत मोठं यश; एनडीएच्या काळात भारतीयांचा काळा पैसा ८० टक्क्यांनी घटला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाळ्या पैश्यांविरोधातील लढाईत मोठं यश; एनडीएच्या काळात भारतीयांचा काळा पैसा ८० टक्क्यांनी घटला\nनवी दिल्ली : स्विस बँकेच्या BIS डेटानुसार, 2017मध्ये काळा पैशात 34.5 टक्के घट नोंदवली गेली आहे. एनडीएच्या काळात काळा पैशांमध्ये तब्बल 80 टक्के कपात झाली आहे. नॉन बँक कर्ज आणि ठेवी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्विस बँकेतील या आकड्यांचा उल्लेख राज्यसभेत केला आहे. ते म्हणाले, स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा देशातील विविध भागांतून जमा झालेला आहे. त्यात सर्वच काळा पैसा नाही. अशा आशयाचं माझ्याकडे स्विस बँकेनं दिलेलं लेखी उत्तर आहे.\nकाही दिवसांपूर्वी एसएनबी अर्थात स्विस नॅशनल बँकेने एक अहवाल समोर आणला होता. ज्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार भारतीयांचा काळा पैसा ५० टक्क्यांनी वाढल्याचे नमूद करण्यात आले होते. या अहवालामुळे मोदी सरकारविरोधात आवाज उठवण्याची संधी विरोधकांना मिळाली होती. याच अहवालाचा आधार घेत इंडियन नॅशनल लोक दलाचे खासदार राम कुमार कश्यर यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना स्विस बँकेतला भारतीयांचा पैसा वाढला नसून कमी झाला आहे असे गोयल यांनी सांगितले.\n2016मध्ये नॉन बँक कर्जाचा आकडा 80 कोटी डॉलर होता. आता 2017मध्ये त्यात घट होऊन तो 52.4 कोटी डॉलर झाला आहे. बँकेच्या माहितीनुसार, स्विस नॉन बँक कर्ज आणि ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. 2013पासून 2017पर्यंत यात 80 टक्के कमी नोंदवली गेली आहे.नॉन डिपोझिट लायब्लिटीजमध्ये भारतातल्या स्विस बँकेच्या काही शाखांच्या कारोभाराचाही समा��ेश झाला होता. यात बँकांमध्ये होणा-या देवाण-घेवाणीच्या व्यवहारांचाही अंतर्भाव आहे. स्विस बँकेचे अॅम्बेसेडर एंड्रियास बॉम यांच्याकडून पीयूष गोयल यांना लिहिण्यात आलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. ब-याचदा स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा काळा असल्याची वदंता आहे, असंही डाटा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS)नं स्पष्ट केलं आहे.\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/we-will-retain-your-state-if-our-claim-is-update-new-1/", "date_download": "2018-11-17T02:39:47Z", "digest": "sha1:6VLXTXDUR7R7LCQYKWGEAL6S6IQPPHZV", "length": 6963, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्हांला आमचा हक्क द्या तरच तुमचं राज्य टिकेल...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआम्हांला आमचा हक्क द्या तरच तुमचं राज्य टिकेल…\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यघटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर य���ंनी धनगारांसाठी विशेष तरतूद केली आहे. धनगड व धनगर हे एकच आहेत, त्यामुळे या समाजाचा आदिवासींमध्ये समावेश आहे. तो हक्क आम्हांला द्या तरच तुमचं राज्य टिकेल, असा निर्वाणीचा इशारा आमदार रामराव वडकुते यांनी विधानपरिषदेत सरकारला दिला आहे.\nदरम्यान , धनगर आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता मात्र भाजप सरकारने आरक्षणाच आश्वसन पूर्ण न केल्याने धनगर समाज सरकारवर कमालीचा नाराज असल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. याचाच प्रश्न निर्माण करत आमदार रामराव वडकुते यांनी विधानपरिषदेत सरकारला चांगलंच धारेवर धरल आहे.\nधनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे- अशोक चव्हाण\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/big-boss-marathi-bb-hotel-pushkar-sai-resham-smita-astad-new-295282.html", "date_download": "2018-11-17T02:20:03Z", "digest": "sha1:5ITT6Z7KHFH5HBYF6B6WEIAVAZMTWGQ4", "length": 14137, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बाॅस मराठीचं 'बीबी हाॅटेल' आहे कसं?", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nबिग बाॅस मराठीचं 'बीबी हाॅटेल' आहे कसं\nकलर्स मराठीवरच्या बिग बाॅसमध्ये आज तुम्ही आहात चक्क बीबी हाॅटेलात. आज बिग बॉसच्या घरामध्ये आलेले पाहुण्यांचे योग्य ते आदरातिथ्य व्हावे यासाठी बिग बॉसचं बीबी हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.\nमुंबई, १० जुलै : कलर्स मराठीवरच्या बिग बाॅसमध्ये आज तुम्ही आहात चक्क बीबी हाॅटेलात. आज बिग बॉसच्या घरामध्ये आलेले पाहुण्यांचे योग्य ते आदरातिथ्य व्हावे यासाठी बिग बॉसचं बीबी हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. सर्व सदस्यांनी मिळून हे कार्य करायचे असे बिग बॉस सांगणार असून सई घराची कॅप्टन असल्याने या हॉटेलची ती मॅनेजर असणार आहे. बीबी मध्ये हाॅटेलमध्ये अतिथी म्हणून राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच वीणा जगताप येणार आहेत. आणि घरातील सदस्यांना त्यांची सेवा करायची आहे.\nत्यानंतर लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेतील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे देखील येणार आहेत. यांचे मनोरंजन करण्यासाठी पुष्करने एक छान लावणी देखील सादर केली आहे. हे सगळे मिळून हाॅटेलमध्ये आलेल्या अतिथींची कशी काळजी घेणार कोणते कोणते टास्क त्यांना मिळणार कोणते कोणते टास्क त्यांना मिळणार असं बरंच काही आजच्या भागात आहे.\nमुंबईकरांना जेट एअरवेजने दिली 'ही' सूट\nसई-प्रियाचा पावसातला फिटनेस फंडा\nपुनर्जन्मावर आहे 'हाऊसफुल ४', लंडनला शूटिंग सुरू\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले पैसा फेक तमाशा देख हे नॉमिनेशन कार्य. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात आली. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारे हे कार्य होते. सई बिग बॉस मराठीच्या घराची कॅप्टन असल्याने ती सुरक्षित होती. काल नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये रेशम, आस्ताद आणि स्मिता नॉमिनेट झालत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-17T02:37:05Z", "digest": "sha1:2QRO2QQYCI7JIEXADFWSQ4IV2DRNI3BF", "length": 11608, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरविंद केजरीवाल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n2019 ला पंतप्रधानपदी लोकांना पुन्हा हवेत नरेंद्र मोदी : सर्व्हे\n62 टक्के लोकांना वाटतं की नरेंद्र मोदी राष्ट्रीय आपत्तीच्या काळात देशाचं नेतृत्व समर्थपणे करू शकतात. तर राहुल गांधी यांच्यावर 17 टक्के लोकांनी विश्वास दाखवला आहे.\nशाळेसोबत वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेली आणि...\nवाजपेयींसाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय\n आशुतोष यांचा राजीनामा केजरीवालांकडून नामंजूर\nदिल्लीत अधिकारी कामावर, 'आप'चं ठिय्या आंदोलन मागे\nउपोषणाला बसलेल्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल\nदिल्ली 'आप'चा मोर्चा : केजरीवाल म्हणतात अधिकारी संपावर, अधिकारी म्हणतात आम्ही कामावर\nकेजरीवालांच्या मदतीसाठी ममतादीदी-कुमारस्वामींसह 4 मुख्यमंत्री आले धावून \nनायब राज्यपालांच्या कार्यालयात केजरीवालांचा मंत्र्यांसोबत ठिय्या, या आहेत मागण्या\nभाजपला रोखण्यासाठी महाआघाडीचं 'मिशन 400'\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली तसं माझ्यासोबत मोदी - मुख्यमंत्री\nशपथविधीचं निमित्त, मोदी विरोधकांचं शक्तिप्रदर्शन\nकुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधकांची एकजूट\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/priya-prakash-viraris-entry-into-politics/", "date_download": "2018-11-17T02:39:41Z", "digest": "sha1:ARRAYYUCCSPXGX5PWKP26O46GSF2LVAI", "length": 7247, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रिया प्रकाश वारीयरचा राजकारणात प्रवेश?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्रिया प्रकाश वारीयरचा राजकारणात प्रवेश\nतिरुअनंतपुरमः आपल्या कलेने जगात लोकप्रिय झालेली प्रिया आता राजकारणातही झळकली आहे. प्रिया प्रकाशचा राजकारणात अप्रत्यक्षपणे प्रवेश झाला आहे. अस म्हणायला हरकत नाही. कारण केरळमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांनी प्रियाच्या प्रतिमेचा वापर राजकीय प्रचारासाठी पोस्टर्समध्ये केला आहे.\nएका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्य व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. मात्र तिचे फोटो राजकीय पोस्टरवर पाहून प्रियाने राजकारणात प्रवेश केला का म्हणून चर्चेला उधान आलं आहे.\nमाकपची विद्यार्थी संघटना एआयएसएफच्या कोलकाता विभागाने केरळमध्ये होत असलेल्या परिषदेत काही पोस्टर्स लावली आहेत. या पोस्टर्सद्वारे तरुणाईला यात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. केरळच्या माकपने पोस्टर्समध्ये या अगोदर उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांचे छायाचित्र वापरले होते. या प्रकारावरून मोठा वाद निर्माण झाला होता.\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरक��र कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/nation-marathi-infographics/indias-led-lighting-story/articleshow/65763796.cms", "date_download": "2018-11-17T03:36:46Z", "digest": "sha1:6WWSUTCXRINLDMQBTY2LPLGGCNKBPBML", "length": 8456, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nation Marathi Infographics News: india's led lighting story - एलईडी दिव्यांचा वापर | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nआज बहुतांश घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये ‘एलईडी’च्या दिव्यांचा वापर होतो. या दिव्यांसाठी वीजही कमी प्रमाणात लागते.\nआज बहुतांश घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये ‘एलईडी’च्या दिव्यांचा वापर होतो. या दिव्यांसाठी वीजही कमी प्रमाणात लागते.\nमिळवा इन्फोग्राफिक्स बातम्या(Marathi Infographics News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMarathi Infographics News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी ���ेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nजगातील १० टक्के महिला पायलट भारतीय\nछत्तीसगडमध्ये लोकशाहीचा विजय, ६७%मतदान\nअमेरिकेत शिक्षणाचा भारतीयांचा टक्का वाढला\nपत्रकारांशी वैर नाही,पण..: नक्षलवाद्यांचं पत्र\nभारतातले पुरुष तासभरही करत नाहीत घरकाम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकलम ३७७ विरोधी लढ्याचा इतिहास...\nझारखंडमध्ये दर ८,००० लोकांमागे एक डॉक्टर...\nLaw of Evolution: डार्विनचा उत्क्रांतीवाद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/noise-pollution-while-celebrating-ganeshotsav/articleshow/65661849.cms", "date_download": "2018-11-17T03:41:02Z", "digest": "sha1:4SYETYRFJMNYF454XGMCFJT53P7AEACV", "length": 13137, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: noise pollution while celebrating ganeshotsav - गणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होऊ नये | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nगणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होऊ नये\nगणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होऊ नये, यासाठी आवाजसंहितेचे आवाहन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.\nगणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होऊ नये\nगणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होऊ नये, यासाठी आवाजसंहितेचे आवाहन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. मंडळांनी स्वत:हून नियमांचे पालन केल्यास स्वतंत्रपणे संहितांची आवश्यकता राहणार नाही, असे मत व्यक्त होत आहे.\nसण उत्साहाने साजरे करत असतानाच पर्यावरणाचेही भान असावे. ध्वनीप्रदूषणाने कमाल पातळी गाठल्यास त्याचा परिणाम समाजावर होतो. दणदणीत आवाजात उत्सव साजरा करण्यापेक्षा सोहळा साजरा करतानाही प्रदूषणाबाबत सजगता यायला हवी.\nउत्सवांसाठी स्थापन झालेल्या समन्वय समितीचे समाजात नेमके स्थान कोणते, हे तपासून पहावे. या समितीकडून अनेक वर्षांपासून आवाहन केले जाते. त्यातील किती आवाहनांची अमलबजावणी केली जाते वा होते, हा अभ्यासाचा विषय ठरेल. त्या उलट मंडळांनीच उत्सव आदर्श करण्यासाठी तयारी करावी.\nकोणत्याही सार्वजनिक उत्सवात नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. पण ते नियम सर्वच धर्मपंथांसाठी लागू असले पाहिजेत. ध्वनी प्रदूषणाची तक्रार केवळ गणेशोत्सवाच्या वेळी केली जाऊ नये.\nध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सर्वच मंडळांनी प्रयत्न करावेत. पारंपरिक उत्सव साजरा करताना ध्वनीमर्यादा लक्षात घेऊन कार्यक्रम व्हावेत. कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपतील, हे पाहावे. नियम पाळल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होईल.\nलोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवाचे मूळ उद्दिष्ट हरवले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात मौजमजेसाठी मोठ्या आवाजात गाणी ऐकणे हा वेगळा भाग. पण भक्तिपर गाण्यांऐवजी बीभत्स, कर्णकर्कश गाणी लावण्याचे काहीही कारण नाही. त्यासाठी कायद्याच्या अनुषंगाने आवाजसंहिता आवश्यक आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होऊ नये...\nकोकण रेल्वे जादा विस्तार...\nचेतन भगतच्या पुस्तकाचा 'ट्रेलर लाँच'...\nगाडीखाली आल्याने मुलीचा मृत्यू...\n‘त्या’ शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न पूर्ण पीठाकडे...\nShark fins: शार्कचे ८००० किलोचे कल्ले जप्त...\ndahi handi: दही��ंडी फोडताना २० वर्षीय गोविंदाचा मृत्यू...\nमुंबई: बुडालेल्या तिघांना वाचवले; एक बेपत्ता...\nदाभोलकर हत्या: कळसकर CBIच्या ताब्यात...\nNaxal Connection: 'पोलिसांनी पत्रकार परिषद कशी घेतली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/postmortem-cleaning-workers/articleshow/65521121.cms", "date_download": "2018-11-17T03:44:03Z", "digest": "sha1:WRTPGCWSMOBD5DPUSKPC4Z34LYFUFRSV", "length": 11962, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mahapalika hospitals: postmortem cleaning workers? - शवविच्छेदन सफाई कामगारांकडून? | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\n'मुंबईतील महापालिकेच्या विविध रुग्णालयांत शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टेम) हे डॉक्टरांकडून होत नसून सफाई कामगारांकडून करण्यात येते. इतकेच नव्हे तर महिला मृतदेहांचेही शवविच्छेदन सफाई कामगारांकडून केले जाते', ...\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'मुंबईतील महापालिकेच्या विविध रुग्णालयांत शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टेम) हे डॉक्टरांकडून होत नसून सफाई कामगारांकडून करण्यात येते. इतकेच नव्हे तर महिला मृतदेहांचेही शवविच्छेदन सफाई कामगारांकडून केले जाते', असा गंभीर आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. न्यायालयाने गुरुवारी या याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेला नोटीस जारी करत चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.\nआदिल खत्री यांनी अॅड. शेहजाद नक्वी यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. 'गेल्या वर्षी सायन रुग्णालयात जाणे झाले, तेव्हा शवविच्छेदन गृहात सफाई कामगार व शवागारसेवकाकडून शवविच्छेदन होत असल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागितली असता अनेकदा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव असताना डॉक्टरांना शवागारसेवक, सहायक डॉक्टर व सफाई कामगारांकडून सहाय्य केले जाते, असे उत्तर मिळाले. अशाप्रकारे महिलांच्या शवांचेही विच्छेदन केले जाते', असा आरोप याचिकादारांनी याचिकेत केला आहे. तसेच शवविच्छेदनासाठी केवळ प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात यावी, यासंदर्भात सर्व पालिका रुग्णालयांत नियमाप्रमाणे प्रक्रिया पार पाडण्यात यावी आणि महिलांच्या शवांचे विच्छेदन करण्यासाठी केवळ महिला डॉक्टर व सहायकांना परवानगी देण्यात यावी, असे निर्देश महापालिका व राज्य सरकारला देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nKerala Floods: एसटी कर्मचाऱ्यांकडून १० कोटी...\n'डॅशिंग' राम कदम यांच्यावर मनसेचा 'बॅनरहल्ला'...\nभीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल...\nगुरुदास कामत यांचे निधन...\nसहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर...\nदेशात भीतीचे वातावरण तयार केले जातेय...\nमुंबईत वाजपेयींचे स्मारक उभारणार...\nतो फोन शेवटचा ठरला......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-height-inhumanity-pakistani-toops-slits-bsf-jawans-throat-3198", "date_download": "2018-11-17T02:16:31Z", "digest": "sha1:G6U756CAX4UPJERCA7BYMWLD3I4VWOIS", "length": 7406, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news height of inhumanity by Pakistani toops slits BSF jawans throat | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीएसएफच्या जखमी जवानाचं अपहरण.. गळा चिरुन हत्या\nबीएसएफच्या जखमी जवानाचं अपहरण.. गळा चिरुन हत्या\nबीएसएफच्या जखमी जवानाचं अपहरण.. गळा चिरुन हत्या\nबीएसएफच��या जखमी जवानाचं अपहरण.. गळा चिरुन हत्या\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nपाकिस्तानी रेंजर्सच्या क्रौर्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. बीएसएफच्या जखमी जवानाचं अपहरण करुन गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.\nपाकिस्तानी रेंजर्सच्या क्रौर्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. बीएसएफच्या जखमी जवानाचं अपहरण करुन गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.\nहेड कॉन्स्टेबल नरेंद्रसिंह असे जवानाचे नाव असून त्यांना तीन गोळ्या लागल्याचेही तपासात आढळून आले आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्या या कृत्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. रामगड सेक्टरमध्ये मंगळवारी बीएसएफचे जवान सीमेलगत गवत कापत असताना, पाकिस्तानी रेंजर्सनी या जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि ते सुरक्षित ठिकाणी पोहोचले.\nमात्र, हेड कॉन्स्टेबल नरेंद्रसिंह मागेच राहिले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली असता, नरेंद्रसिंह यांचा मृतदेह जवानांना सापडला.\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत....\nपाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे 2 संशयित ताब्यात\nISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या 2 संशयिताना नागपुरच्या भालदारपूरातून...\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\nदेशभरातील CBI कार्यालयांसमोर कॉंग्रेस करणार आंदोलनं\nआज काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयाला घेराव घालणारे. राहुल गांधी आणि सीबीआयच्या...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nपाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nVideo of भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T02:38:44Z", "digest": "sha1:P4A5QG4FKX2ZIJORVOTD5VS27YNXUVN7", "length": 11650, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "धोरणाचे अपयश की धरसोडवृत्ती? | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nधोरणाचे अपयश की धरसोडवृत्ती\nगोवा सरकारने लेखापालाच्या जागांसाठी नुकतीच परीक्षा घेतली. आठ हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली. ही परीक्षा शंभर गुणांची होती. पास होण्यासाठी किमान 50 गुण मिळवणे बंधनकारक होते. मात्र हे सगळेच उमेदवार या परीक्षेत नापास झाले आहेत. सध्याची शिक्षण व्यवस्था कोणत्या पलटणी निर्माण करीत आहे त्याचा हा उत्तम नमुना समोर आला आहे.\nसमाजस्वास्थ्यावर दूरगामी परिणाम करणार्‍या आणि देशाचे भवितव्य निश्चित करणार्‍या शिक्षण क्षेत्रात सध्या पुरेपूर सावळागोंधळ आहे. कोणाचाही पायपोस कोणात नाही. सकाळी काढलेला अध्यादेश संध्याकाळी परत घेतला जातो. भविष्याचा वेध घेऊन शिक्षणपद्धतीचा चेहरामोहरा बदलला नाही तर येत्या दहा वर्षांत देशावर बेकारीची कुर्‍हाड कोसळेल. रोजगार असतील;\nपण त्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसेल. पठडीबद्ध शिक्षण घेतलेल्या आणि कौशल्ये प्राप्त न केलेल्या तरुणाईला बेकारीला सामोरे जावे लागेल. शैक्षणिक दर्जा घसरत आहे. मिळवलेले ज्ञान अनुभवाअभावी कुचकामी ठरत आहे, अशी भीती शिक्षण व व्यवसायतज्ञ व्यक्त करीत आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण शिपाईपदासाठी अर्ज करतात. स्वच्छता सेवक म्हणूनही काम करण्याची त्यांची तयारी असते.\nहे कशाचे लक्षण आहे ‘सामाजिक स्तरावर मागास असलेल्यांना मदत करणे हीच आरक्षणांची संकल्पना आहे. जे सक्षम आहेत त्यांना मदत करणे हे उद्दिष्ट नाही. आरक्षणामुळे एखादी व्यक्ती आयएएस झाली. पदोन्नती घेऊन सचिव पदापर्यंत पोहोचली तरी त्याच्या नातवाला अथवा पणतूलाही नोकरीसाठी मागासवर्गीय म्हणून ग्राह्य धरले जाईल का ‘सामाजिक स्तरावर मागास असलेल्यांना मदत करणे हीच आरक्षणांची संकल्पना आहे. जे सक्षम आहेत त्यांना मदत करणे हे उद्दिष्ट नाही. आरक्षणामुळे एखादी व्यक्ती आयएएस झाली. पदोन्नती घेऊन सचिव पदापर्यंत पोहोचली तरी त्याच्या नातवाला अथवा पणतूलाही नोकरीसाठी मागासवर्गीय म्हणून ग्राह्य धरले जाईल का’ असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयान�� केंद्र सरकारला विचारला आहे.\nकोणत्याही मुद्यावरील सरकारी धोरणाचे मूळ उद्दिष्ट काय ते साध्य होत आहे का ते साध्य होत आहे का मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे का मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे का धोरणाची आखणी आणि फलश्रुती यात जमीन-आस्मानाचे अंतर का पडत आहे याचा आढावा शासन घेईल का धोरणाची आखणी आणि फलश्रुती यात जमीन-आस्मानाचे अंतर का पडत आहे याचा आढावा शासन घेईल का पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन शैक्षणिक धोरणाला दिशा देणे ही सत्ताधार्‍यांची जबाबदारी आहे; पण राजकारण्यांकडून मतपेट्यांचे आणि सत्तेचे राजकारण सांभाळण्याचेच प्रयत्न सध्या सुरू आहेत.\nत्यामुळे बेरोजगारीसारखे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित राहत आहेत. राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन धरसोडवृत्तीचा राहिला तर देशाचीही वाटचाल गोव्यासारखी उलट्याच दिशेने होत राहील, अशी भीती जनतेला वाटल्यास ती अनाठायी म्हणता येईल का\nPrevious articleलढवय्या पत्रकाराचा ‘देशदूत’ स्नेह\nNext articleबीएनपी गुंतवणूकदारांची कचेरीसमोर धरणे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/side-effects-of-bitter-gourd-juice-118071000009_1.html", "date_download": "2018-11-17T02:18:09Z", "digest": "sha1:76OKR5QSYHR6TMGCYN4LSMATVDNGGIHH", "length": 8837, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दुधी भोपळ्याचा रस प्यायचा की नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनम��ाठी साहित्यमराठी कविता\nदुधी भोपळ्याचा रस प्यायचा की नाही\nडायबिटीज, हृदयरोग, आणि फिट राहण्यासाठी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.\nदुधी भोपळ्याचा रस प्यायचा असल्यास रस ताजे असावे.\nतुळशीजवळ ठेवत असाल या वस्तू तर लगेच हटवा\nविवाहाचे आठ प्रकार पण केवळ हा विवाह योग्य\nबुधवारी कर्ज देणे टाळा\nअसे करावे पिठोरी अमावस्या व्रत\nस्टडी रूममध्ये केवळ ही 1 वस्तू असली तर रिझल्टची भीती नाही\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nडॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...\nअनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...\nऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस\nआपल्या सर्वांना चांगले ड्रेस घालणे आवडते पण जेव्हा गोष्ट ऑफिसची येते तेव्हा आपल्याला ...\nयशस्वी व्हायचे असेल तर या पाच गोष्टी कुणालाही सांगू नका\nजीवनाचा उद्देश अनेक लोकं आपला ध्येय ऐकून आपल्याला निराश करतील की हे शक्य नाही किंवा ...\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nथंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/ghutka-16-20.htm", "date_download": "2018-11-17T02:20:53Z", "digest": "sha1:Z6ASWXKYI2Q7WP6SQ7AXAQVPBCG34SYX", "length": 26671, "nlines": 464, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृत - अमृतघुटका - परिच्छेद ६ ते १०", "raw_content": "\n॥ श्रीराम समर्थ ॥\nपरिच्छेद १६ ते २०\n१६. विकार जिंकून मन:पूर्वक अखंड नामस्मरण करावे\nवैखरी क्षणभरही न रहावी जाण | कामक्रोधांचा घ्यावा प्राण |\nमग वाल्मिकींचे सार | प्रल्हादाचा भाव थोर |\nमारुतीची अंतरमाळ | शिवाचा भावशोध फार |\nपार्वती विश्वजननी करी नेम | हेंचि जपे 'राम राम राम' |\nऐशा नेमाची होय हातवटीं | मग प्राणी कधी न होय कष्टी ॥१६॥\nरामचिंतन कसे करावे ते आता सांगतो. वैखरीने रामनामाचा जप क्षणमात्रही न थांबता करावा. कामक्रोधादि विकारांचा प्राण घेऊन (त्यांना पूर्णपणे जिंकून) 'राम, राम, राम' असा अखंड जप करावा. याचा दररोज काही वेळ अभ्यास करीत जावा. (असा अभ्यास केल्याने काय साधेल ते सांगतो.) रामनाम हे वाल्मिकीच्या जीवनाचे सारसर्वस्व होय. या भगवन्नामाबद्दल बापाने केलेल्या अनंत हालअपेष्टा सोसूनही प्रल्हादाने अत्यंत निष्ठा बाळगलीए. मारूती रामनामाची अखंड माळ आपल्या अंतःकरणात ठेवतो. शंकर अत्यंत शुद्ध भावनेने (अनन्यतेने) नाम जपत असतो. विश्वमाता पार्वतीसुद्धा सतत नामच जपत असते. इतक्या निष्ठेने, शुद्ध भावाने, अखंडपणे जप करण्याची जो सवय लावून घेईल तो प्राणी कधीच कष्टी होणार नाही, आत्मानंदात सदा मग्न होऊन राहील. ॥१६॥\nवैखरी - वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा अशा चार प्रकारच्या वाणी आहेत. वाणी किंवा शारदा ही सच्चिदानंदाची ज्ञानमय महाशक्ती होय. ती शुद्ध जाणीवमय असून ओंकाररूपाने नाभिस्थानी वास करते, तिला 'परा' म्हणतात. केवळ जाणीवरूप असणारी परा जेव्हा अनुभवात शिरलेल्या वस्तूचा, घटनेचा अर्थ पाहते तेव्हा तिला 'पश्यंती' असे म्हणतात. हृदय हे तिचे स्थान असून ती केवळ अर्थमय असते. भाषेच्या स्वरूपात व्यक्त नसते. तिसरी, कंठस्थित असणारी ती 'मध्यमा'; ही चिंतनात्मक, शब्दमय असते परंतु व्यक्त उच्चार नसतो. सूक्ष्म अर्थ आणि स्थूल जगत् यांना जोडणारी म्हणून 'मध्यमा'. ह्या 'मौनभाषेला' गळ्यात स्वररूप देऊन शब्दरूपाने ओठ, जीभ, दांत वगैरेच्या साह्याने तोंडावाटे बाहेर पडणारी ती 'वैखरी'. या चारी वाणी एकमेकींशी संलग्न असल्यामुळे आपण बोलतो त्या शब्दामागे तिन्ही वाणींची हालचाल असतेच, ती आपल्या ध्यानात ��ेत नाही इतकेच.\n१७. \"नित्यनेम करावा दृढ\"\nनित्यनेमें चुके भवबंधन | सहज होय समाधान |\nऐसें अभ्यासावें मन | मग अंतकाळीं वासना दुजी न उठे जाण |\nनित्यनेम करावा दृढ |\nनेम दृढ जाहल्यावरी | देहात्मबुद्धी न राहे सकळ |\nऐसें न होय जरी | दु:ख भोगावें जन्मवरी |\nयमयातना क्लेश भारी | न चुकेचि निर्धारीं |\nक्लेशें फिरावें चारी खाणी |\nदु:खशोकासि नाही गणना | यांत संदेह नाही जाणा ॥१७॥\n(नामस्मरणाच्या) नित्यनेमाने साधक संसारपाशातून, भवबंधनातून, वासनेच्या बंधनातून मुक्त होतो. नित्यनेमाने सर्व परिस्थितीत समाधान सहज राखता येते, तो स्वभावच होऊन जातो. म्हणून ज्याच्या योगाने नामस्मरण सतत टिकेल असा मनाचा अभ्यास करावा, असे त्याला वळण लावावे. मग अंतकाळी नामस्मरणाच्या वासनेशिवाय दुसरी वासना मनात उठणारच नाही. अंतकाळी देखील नामस्मरण टिकावे म्हणून नित्यनेम अभ्यासाने बळकट करावा. तो बळकट झाल्यावर देहबुद्धी हळूहळू क्षीण होत जाऊन शेवटी पुरी नष्ट होईल. असे जर न झाले (म्हणजे जर देहबुद्धीचा नाश झाला नाही) तर मरेपर्यंत दु:ख भोगावे लागेल, अंतकाळी असह्य क्लेश व यमयातना भोगाव्या लागतील, त्या टळणार नाहीत यात मुळीच संशय नाही. मरणोत्तर पुन्हा जन्म, पुन्हा मरण असे होत चारी खाणीत जन्म घेत क्लेशाने जीवाला फिरावे लागेल. वारंवार व पूर्ववत् अगणित दु:खशोक भोगावे लागतील यात शंका नाही असे समजा. (म्हणून वेळ न गमावता अतिशय तळमळीने व प्रेमाने रामनामस्मरण करावे म्हणजे दु:खमुक्ति होईल.) १७\nअभ्यासावे - जसे व्यवहारात त्याप्रमाणे परमार्थातही अभ्यासाचे म्हणजे सतत प्रयत्‍नाचे मोठे महत्त्व आहे. अभ्यासाने असाध्य ते साध्य होते.\nक्लेश - ज्यांना आजवर आपण प्रिय मानले अशा व्यक्तिंना सोडून जाताना, तसेच जे धन व लौकिक आपण कष्टाने मिळविला ते धन व लौकिक सोडून जाताना जिवाला फार वेदना होतात.\nयमयातना - मरणाच्या वेळी मृत्यूबद्दल जीवाला फार भय वाटते. जिवंत असताना आपल्या हातून्न जी पापे घडली त्याचे शासन यम आपल्याला देईल असे वाटते. त्याचप्रमाणे मेल्यानंतर आपल्याला कसा जन्म मिळणार आहे याबद्दलही जीव अंधारात असतो. म्हणून त्याला पुढील जन्माबद्दलही भय वाटते. या विचारांनी त्याला यातना होतात.\nचारी खाणी - सजीव सृष्टीचे चार वर्ग (१) जमिनीतून वर येणारे म्हणजे गवत, वनस्पती, वेली, झाडे (उद्भिज) (२) घामापासून निर्माण होणारे जीवजंतू (स्वेदज) (३) अंड्यामधून बाहेर पडणारे म्हणजे पक्षी (अंडज) आणि मातेच्या योनिद्वारातून बाहेर पडणारे असे प्राणी म्हणजे पशू व मनुष्य (जरायुज अथव योनिज)\n१८. आता तरी सावध होऊन शब्दज्ञानाच्या व भ्रमाच्या मागे न लागतां साधन करावे\nआतां या जन्मींचे दु:खे होय दीन | हे मागील होतसे उगवण |\nआतां राखावें सावधपण | स्वाधीन ठेवावे आपुले मन |\nन पडावे भलते भ्रमाचे आटाआटीं | देह जातां होशील कष्टी |\nमना पडशील बहु भरीं | तरी दुजें न येई पदरीं |\nउन्मत्तपणाचें वारें जाण | ब्रह्मज्ञान आहे फार कठीण |\nराघवाचे भक्तिवीण | म्हणे मज झालें आत्मज्ञान |\nतोचि दैवहीन पापी जाण |\nएकवीस सहस्त्र सहाशें जप | हे शिवाचे घरचे आहे माप |\nसर्व देवांमाजीं शिरोमणि | योगी अयोनिसंभव लावण्यखाणी |\nपूर्ण ब्रह्म गुणरहित |\nसृष्टिकारणास्तव धरिला देह जाण | म्हणोनि करावे लागे साधन ॥१८॥\nआता मनुष्य या जन्मातील दु:खाने केविलवाणा होतो याचे कारण म्हणजे (पेरलेले बी ज्याप्रमाणे उगवते त्याप्रमाणे) पूर्वीच्या जन्मांत बाळगलेल्या वासना आणि त्यानुसार केलेली कर्मे परिणामाच्या रूपाने या जन्मात उगवतात.\n(हे लक्षात ठेवून पुन्हा अशी चूक घडू नये म्हणून) आता तरी सावध व्हावे (आणि वासनाक्षय करण्याच्या कामी लागावे). आपले मन कह्यात ठेवावे. भलत्या भ्रमाला बळी पडून उपद्व्याप करण्याच्या भानगडीत पडू नये; अन्यथा प्राण जाण्याच्या वेळी पश्चातापाने तुला कष्ट होतील. म्हणून तू मनाला असे समजावून सांगावे की, 'बा मना, तू नाना प्रकारच्या नादाला लागशील तर दु:खाशिवाय दुसरे काही तुझ्या पदरात पडणार नाही.' भक्तीवाचून ब्रह्मज्ञान होणे ही गोष्ट फार दुर्घट होय. (पण रामाच्या भक्तीमुळे ज्ञान सुलभतेने प्राप्त होते.) ताप फार वाढला म्हणजे होणार्‍या उन्मादवायूप्रमाणे, पोकळ शब्दज्ञान हे भयानक आहे असे समज. रामाची भक्ती अंगी नसताना 'मला ब्रह्मज्ञान झाले' असे म्हणणारा दुर्दैवी, पापी आहे असे समजावे. (म्हणून साधकाने पोकळ शब्दज्ञानाच्या नादी न लागता महान रामभक्त जो शंकर त्याचा आदर्श ठेवून रामभक्ती करावी). शंकर दररोज त्रयोदशाक्षरी तारकमंत्राची एकवीस हजार सहाशे जपसंख्या करीत असतो. वस्तुतः तो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ, योगविद्येत पारंगत, स्वयंभू, सौंदर्याची जणू प्रत्यक्ष मूर्तीच, पूर्ण ब्रह्मच, निर्गुण असा आहे. पण त्याने सृष्टिच्या कार��यासाठी देह धारण केला म्हणून त्याला सुद्धा साधन करावे लागले. (मग मनुष्याने साधन केले पाहिजे हे काय सांगायला पाहिजे तेव्हा साधकाने नेमाने अधिकात अधिक जप करीत जावे.) ॥१८॥\nभलता भ्रम - विषयांपासून सुख मिळते, शाब्दिक ज्ञानाने दु:खमुक्ति होते, समाधि लावल्याने देहबुद्धी नष्ट होते, ही भ्रमाची उदाहरणे होत.\nबहु भरीं - भविष्यज्ञानासाठी धडपड, भूतपिशाच्च्यांना वश करून घेणे, मंत्राने कार्यसिद्धी किंवा द्रव्यार्जन करण्याचा प्रयत्‍न, हीन धातूचे सोने बनविण्याचा प्रयत्‍न असले नाना प्रकारचे अनिष्ट नाद.\nउन्मत्तपणाचे वारे - उन्मादवायु झालेला मनुष्य बरळतो, त्याची हालचाल अनावर होते, तशी पोकळ ब्रह्मज्ञानी माणसाची स्थिती होते; तो अद्वैताच्या गप्पा मारतो, अद्वैताच्या नावावर स्वैर वर्तन करतो.\nदैवहीन पापी - बिंदू ११ वरील टिपेत निर्देश केल्याप्रमाणे, इतर साधनमार्गात नानाप्रकारचे धोके असून एक भक्तिमार्गच आत्मज्ञान प्राप्त करून देऊ शकतो. असा सुलभ व खात्रीचा मार्ग सोडून धोक्याचा मार्ग पत्करून, अहंकार व वासना यांना वाव देऊन पुनः जन्ममरणाच्या फेर्‍यात गुरफटून जाणार्‍यांना 'दुर्दैवी' नाहीतर काय म्हणणार पण हा अपाय एवढ्यावरच संपत नाही; कारण त्यांच्या ढोंगामुळे भाबडे लोक फसून नुकसान पावतात, त्या नुकसानीस जबाबदार म्हणून असले 'ब्रह्मज्ञानी' लोक पापीही ठरतात.\n१९. \"अंतर्निष्ठाची ही खूण\"\nकुण्डलिनी ब्रह्मरंध्रांत लाहे | तयानें विषबाधा न जाये |\nसमाधि लावूनि बसती देख | न तुटती देहाचे कलंक |\nदेहाचे संबंधी जाहली विषबाधा | तोही 'राम राम' करी सदा |\nदेहाचे स्मरण न राहे कुडी | तोंवरी रामनाम न सोडी |\nम्हणोनि सांगितलें साधन | अन्तर्निष्ठाची ही खूण ॥१९॥\nयोगसामर्थ्याने कुण्डलिनी जागृत करून तिला ब्रह्मरंध्रापर्यंत नेता येते व तिचा अमृतस्त्राव होतो; परंतु शरीराला झालेली विषबाधा किंवा इतर व्याधी काही त्यायोगे दूर करता येत नाही; तसेच योगबलाने समाधि लावता आली तरी देहदोष (वैगुण्ये, व्याधि, मनोविकार, देहबुद्धी) फार तर समाधि असेतोपर्यंत स्थगित करता येतील, पण त्यांचे कायम निरसन होत नाही. (स्वतः प्रत्यक्ष योगिराज, परंतु) देहाला झालेली विषबाधा 'राम, राम' या जपानेच दूर झाली म्हणून शंकर अविरत रामनाम जपतो; इतके की त्यात देहभानही राहत नाही म्हणून (स्वानुभवावरून) तो ह्याच रामनामाच्या साधनाचा सर्वांना उपदेश करतो; रामनामावरील त्याच्या मनःपूर्वक निष्ठेचीच ही खूण होय. ॥१९॥\nकुण्डलिनी - शरीरातील मणिपूर चक्राच्या ठिकाणी सर्पाच्या आकृतिरूपाने राहणारी प्राणरूप शक्ती.\nब्रह्मरंध्र - मृत्यूनंतर ज्यातून प्राण निघून जातो ते टाळूवरील गुप्त छिद्र.\n२०. \"रामरूप होऊनि करावें चिंतन\"\nसोडूनि षड्रिपूंचे बंधन | रामरूप होऊनि करावे चिंतन |\nदेहासाठी वागावें वेगळेपण | अन्तरी पहावें जग कैसे आहे कोण |\nदेहाचे असती अवयव | नामकरणीं भिन्न भाव |\nतैसें दृश्यामाजीं रहावें |\nअन्तरी पूर्ण चैतन्य ओळखावें | आपलें आपण स्मरण करावें ॥२०॥\nकाम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या सहा मुख्य शत्रूंच्या दास्यातून मुक्त होऊन, आणि स्वतःसह सर्व विश्वात एक रामच भरून राहिलेला आहे या जाणिवेने त्या परब्रह्म रामाचे चिंतन करावे. आपण देह धारण केला असल्याने व्यवहारापुरते मात्र देहरूपाने दुजेपणाने वागावे. तथापि आपल्या अंतःकरणात या सृष्टीच्या सत्य स्वरूपाची जाणीव ठेवावी, आणि एकाच देहाचे असूनही निरनिराळ्या नावांनी ओळखले जाणारे अवयव ज्याप्रमाणे (वरकरणी) भिन्न, स्वतंत्र असल्यासारखे वर्तत असतात, त्याप्रमाणे दृश्य जगात व्यावहारिक वर्तन ठेवावे. सर्वत्र भरून राहिलेल्या परिपूर्ण अशा मूळ चैतन्याचे ज्ञान अंतर्यामी सतत राखावे, आणि आपणही तेच असल्यामुळे त्याचे म्हणजे स्वस्वरूपाचे सतत स्मरण रहावे. ॥२०॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/time-to-take-the-sword-in-future-for-the-protection-of-the-throne-sambhaji-bhide/", "date_download": "2018-11-17T02:38:27Z", "digest": "sha1:2GUDKMHWNSA4HUQDB5GBL7SDUFSS6AK5", "length": 8306, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिंहासनाच्या रक्षणासाठी भविष्यात तलवारी हातात घेण्याची वेळ- संभाजी भिडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसिंहासनाच्या रक्षणासाठी भविष्यात तलवारी हातात घेण्याची वेळ- संभाजी भिडे\nअहमदनगर : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या ‘संकल्प सुवर्ण सिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत नगरमधील पटेल मंगल कार्यालयात सभेला सुरुवात झाली असून, या सभेला आरपीआय व इतर संघटनांचा विरोध असल्यामुळे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.\nसंभाजी भिडे गुरुजी म्हणाले , सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय चालू आहे, म्हणून टीका करतील. त्यामुळे तुर्तास याठिकाणी धारकरी काठ्याच घेऊन जातील. परंतु, भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले.\nअहमदनगरचा उल्लेख अहमदनगर न करता अंबिकानगर असा करावा असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केले. भिडे म्हणाले, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मनाचे सिंहासन सव्वा वर्षात उभारण्यात येणार आहे. हे सिंहासन उभारून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापण्यात येईल. आपणाला हिंदू असल्याचा अभिमान असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने रामायण, महाभारत आणि मराठ्यांचा इतिहास वाचलाच पाहिजे असेही संभाजी भिडे म्हणाले.\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शे���्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mbmc.gov.in/view/mr/Administrative_units", "date_download": "2018-11-17T02:16:16Z", "digest": "sha1:ULB3CBJ7APOLPLPLNZ3KP77ARU7QQT6N", "length": 9893, "nlines": 144, "source_domain": "mbmc.gov.in", "title": "प्रशासकीय विभाग", "raw_content": "\nमहिला आणि बालकल्याण समिती\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nमुखपृष्ठ / प्रशासन / प्रशासकीय विभाग\nप्रभाग समिती क्रं. १\nपत्ता : प्रभाग कार्यालय क्र. १, मिरा -भाईंदर महानगरपालिका, दुसरा मजला, पोलीस स्टेशन जवळ, भाईंदर (प.) जि. ठाणे ४०१ १०१.\nकार्यालय फोन नं. 28198413\n१ श्री. सुदाम गोडसे प्रभाग अधिकारी ८४२२८११३११\n२ श्री.उमेश अवचर कनिष्ठ अभियंता ८४२२८११२२३\n३ श्रीम.महानंदा पाटील कर निरीक्षक ९९८७२३८८०६\n४ श्री. नरेंन्द्र पाटील मुख्य लिपिक ८४२२८११३५५\nप्रभाग समिती क्रं. २\nपत्ता : प्रभाग कार्यालय क्र. २, मिरा -भाईंदर महानगरपालिका,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला, भाईंदर (प.) जि. ठाणे ४०१ १०१.\nकार्यालय फोन नं. 28144051\n१ श्री. जगदिश भोपतराव प्रभाग अधिकारी ८४२२८११२२६\n२ श्री. ईम्तियाज शेख कनिष्ठ अभियंता ९९६७८३४५८१\n३ श्री. नरेंन्द्र पाटील मुख्य लिपिक ७७३८१५८२३३\n४ सौ. अक्षदा बाबर व. लिपीक ९८६७४७६३३८\nप्रभाग समिती क्रं. ३\nपत्ता : कै. मोरेश्वर नारायण पाटील, प्रभाग कार्यालय क्र. ३, मिरा -भाईंदर महानगरपालिका, खारी तलाव रोड, मराठी शाळा क्र. ६, दुसरा मजला, भाईंदर (प.) जि. ठाणे ४०१ १०१.\nकार्यालय फोन नं. 28174707\n१ श्री. गोविंद परब प्रभाग अधिकारी ९००४४०२४०२\n२ श्री. अशोक गायकवाड ( अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण नियंत्रण विभाग ) मुख्य लिपीक\n३ श्री. कांतीलाल पाठारी (कर विभाग) वरिष्ठ लिपिक तथा कर निरिक्षक ९८२०९९०१५४\nप्रभाग समिती क्रं. ४\nपत्ता : कै. मोरेश्वर नारायण पाटील, प्रभाग कार्यालय क्र. ४, मिरा -भाईंदर महानगरपालिका, खारी तलाव रोड, मराठी शाळा क्र. ६, दुसरा मजला, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१.\nकार्यालय फोन नं. 28140055\n१ श्री. सुनिल यादव प्रभाग अधिकारी ८४२२८११५०७\n२ श्री. कुंदन काळूराम पाटील कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण तथा अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ९९८७३१४१४०\n३ श्री. जितेंद्र कांबळे (कर विभाग) वरिष्ठ लिपिक तथा कर निरिक्षक ९९८७२३८८०६\n४ श्रीम. रुतूजा पिंपळे(कर विभाग) वरिष्ठ लिपिक तथा कर निरिक्षक ९८९२८१२८३३\nप्रभाग समिती क्रं. ५\nपत्ता : प्रभाग कार्यालय क्र. ५, मिरा -भाईंदर महानगरपालिका,रसाज सिनेमाग्रह जवळ, मिरारोड पुर्व जि.ठाणे.\n१ श्री . नरेंद्र चव्हाण प्रभाग अधिकारी ८४२२८११३७०\nप्रभाग समिती क्रं. ६\nपत्ता : प्रभाग कार्यालय क्र. ६, मिरा -भाईंदर महानगरपालिका.\nकार्यालय फोन नं. 28456101\n१ श्री. चंद्रकांत बोरसे प्रभाग अधिकारी ८४२२८११३१४\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/Giraki-bhag-3/index.php", "date_download": "2018-11-17T03:00:19Z", "digest": "sha1:OFXYFBP6AA7O6ZMMCC4WJTUFVLV3XYOL", "length": 2390, "nlines": 52, "source_domain": "bookhungama.com", "title": "Giraki bhag 3", "raw_content": "\nगिरकी भाग ३\t- मंगला गोडबोले\nसादरीकरण - मधुरा गद्रे\nविविध दिवाळी अंकांमध्ये लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आहे. आसपासच्या छोट्या, सामान्य माणसांच्या आयुष्यातले अनेक घटनाप्रसंग मला वेळोवेळी खुणावतात, विचारात पाडतात, काही सांगून जातात, काही आकलनाच्या पलीकडचे वाटतात. माझ्या पद्धतीने मी ते समजून घेण्याचा, त्यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करते, त्या प्रयत्नाचं दृश्य रूप म्हणजे या कथा. पहिल्यांदा आपल्या दिवाळी अंकामध्ये स्थान देणार्या् संपादकांना त्या आवडल्या तशाच वाचकांनाही आवडतील असा विश्वास बाळगते.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: गिरकी भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/hollywood-marathi", "date_download": "2018-11-17T02:17:16Z", "digest": "sha1:G4HM3MXMF3HKHG3OBS45NRHLG42JLN6P", "length": 11799, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Hollywood News In Marathi | Hollywood Gossip In Marathi | हॉलीवूडच्या बातम्या | हॉलीवूड गप्पा", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘डिटेक्टीव्ह पिकाचू’चा ट्रेलर लाँच\nसुपर हिरोचा किमयागार काळ���च्या पडद्याआड\nलहान मुलांपासून ते मोठ्या मानसांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या सुपहिरोजची निर्मिती करणारे स्टेन ली मार्टिन लाईबर यांचे ...\nकर्करोग जागृती सेरेना नंतर ती झाली टॉपलेस\nसोशल मिडिया मोठा होतो आहे. त्याचा प्रभाव सर्वत्र दिसतो आहे. जागतिक टेनिस मध्ये खेळाने अनेक शिखरं पादाक्रांत केलेली ...\nराहत काझमी यांच्या 'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटाचे वितरण\nअत्यंत स्तुत्य आणि विख्यात चित्रपट दिग्दर्शक-निर्माते राहत काझमी नेहमीच आपल्या उत्तोमोत्तम चित्रपटांच्यादिग्दर्शन व ...\n'ट्रिपल एक्स रिटर्न्स'मध्ये झळकणार बॉलिवूडची मस्तानी\nबॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरडुपरहिट चित्रपट देणारी दीपिका पदुकोणने तिची हॉलिवूडमध्येही ओळख निर्माण केली असून\nप्रियांकाने नवा हॉलीवूडपट स्वीकारला\nप्रियांका चोप्राने सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट निक जोनासबरोबरच्या लग्नासाठी सोडला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता ...\nजस्‍टिन बीबरचा झाला साखरपुडा\nहॉलिवूड सिंगर जस्‍टिन बीबरने आधी ब्रेकअप नंतर पॅचअप आणि आता साखरपुडा केल्‍याने तो पुन्‍हा चर्चेत आला आहे. जस्टिन ...\nइ सिगारेटचा स्फोट, टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू\nफ्लोरिडात टलमाडगे वेकमन डी एलिया (३८) या टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू या सिगारेटच्या स्फोटात झाला आहे. टलमाडगे वेकमन डी ...\nअॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर ची एका आठवड्यात १५० कोटींची कमाई\nहॉलीवूड सिनेमा अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या सिनेमाने एका आठवड्यात १५० कोटींची कमाई केलीये. बुधवारी या सिनेमाने ११ कोटी\n'इन्फिनिटी वॉर' बघतांना मृत्यू\nसध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ या हॉलिवूडपट बघत असतानाच एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या ...\n'अॅव्हेंजर्स : द इन्फिनिटी वॉर' ची जबरदस्त कमाई\n'अॅव्हेंजर्स : द इन्फिनिटी वॉर'या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीय. भारतात एवढी जबरदस्त कमाई करणारा हा ...\nप्रियांका ‘क्वांटिको-३’च्या शूटिंगदरम्यान जखमी\nबॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेत ‘क्वांटिको-३’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे. प्रियांकाच्या गुडघ्याला ...\nप्रसिद्ध स्वीडिश डीजे एविचीचे (२८) ओमानची राजधानी मस्कतमध्ये निधन झाले आहे. एविचीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्याबद्दल ...\nऑस्करमध्ये ‘अ फँटॅस्टिक वुमन’सर्वश्रेष्ठ चित्रपट\nहॉलीवूड सिनेजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक गिआर्मो डेल ...\nपेनेलोप क्रुझ चा तसला फोटो व्हायरल\nपूर्ण जगात प्रसिद्ध असलेली आणि पायरट ऑफ केरीबियान चित्रपटात सुद्धा झळकलेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...\nजस्टीन बिबर चे ‘बेबी' गाणे झाले डिसलाईक\nप्रसिद्ध गायक जस्टीन बिबरचा यु-ट्यूबवर अपलोड केलेल्या ‘बेबी’ या गाण्याला अनेकांनी यू-ट्यूबवर अनेकांनी डिसलाईक केले ...\nएमा स्टोन बनली जगात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री\nजगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा चित्रपट ‘ला ला लॅंड’ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन ...\nप्रियांका हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार आहे. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत ...\nहॉलिवूड अभिनेते सर रॉजर मूर याचे निधन\nहॉलिवूड चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सर रॉजर मूर (८९) यांचं निधन झाले. सर रॉजर मूर यांचं ...\nमायकल जॅक्सनच्या मुलीचा पुन्हा अर्धनग्न फोटो\n18 वर्षाच्या पेरिसने इंस्टाग्रामवरील अकाउंटवर आपला एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला ती उन्हात टॉपलेस बसलेली होती आणि ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/494962", "date_download": "2018-11-17T03:11:21Z", "digest": "sha1:HGW3MQS3YJHZFGKNZF7SMSHUPC6ELCDE", "length": 4217, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ऑफर्सचा धमाका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ऑफर्सचा धमाका\nऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ऑफर्सचा धमाका\nऑनलाईन टीम / मुंबई :\nआजपासून ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात येणार आहे. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आला आहे.\nअमेझॉनवर 23 ते 25 जून, मिंत्रावर 24 ते 26 जून, स्नॅपडीलवर आज आणि उद्या हा सेल सुरू राहणार आहे. त्यामुळे शॉपिंग लव्हर्सकरता ही एक पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान, काही साईट्सवर आगदी 80टक्क्यांपर्यंत सेल आहे, दुसरीकडे अमेझॉन काही दिवसा��पूर्वी स्मार्टफोन सेल सुरू केला होता.यामध्ये मोटोरोला, वनप्लस, ऍपल, सॅमसंग आणि इतर ब्रॅण्डेड स्मार्टफोनवर जबरदस्त सूट देण्यात आली होती.\nव्होडाफोन देणार 5 रूपयात अनलिमिटेड डेटा\nमोटो Z2 प्ले स्मार्टफोन भारतात लाँच\nकॅनॉनने नविन कॅमेरा केला लाँच\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5091773169456251911", "date_download": "2018-11-17T02:12:04Z", "digest": "sha1:EWXGB27HTS2262JDIFEMIMXIWPGGH3HJ", "length": 3356, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nआई, कोरडा म्हणजे सुकलेला. होय ना ...\nnaval Bodhkatha - कविता भालेराव - कांचन जोशी Kanchan Joshi कविता भालेराव - अमृता जोशी - आयझॅक किहीमकर Amruta Joshi Butterfly\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/gujarat-news/5", "date_download": "2018-11-17T02:31:34Z", "digest": "sha1:CRBPUKNFUEJMPTPNBF45NA3C355RMLD5", "length": 33110, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Gujarat in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\n रागात बापाने भोसकले, चिमुरडीची किडनी-आतडे आले बाहेर\nगांधीनगर - गुजरातमध्ये हादरा देणारी अशी अत्यंत निर्घृण घटना समोर आली आहे. येथे मुलाच्या हव्यासापोटी बापाच्या रुपातील एका राक्षसाने चार दिवसांच्या चिमुरड्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. या चिमुरडीला धारदार चाकूने मारल्याने अक्षरशः तिची किडनी आणि आतडे बाहेर आले होते. विशेष म्हणजे मुलाच्या हव्यासापोटी या व्यक्तीने पाच मुलींना जन्म दिला. सहाव्याही वेळी मुलगीच झाल्याने त्याने या चिमुरडीवर असा राग काढला. या नराधमाचे नाव आहे विष्णू राठोड. गुजरातच्या गांधीनगरमधील मोती मसांग गावात...\nगुजरातबद्दल भाजपचे चिंतन: लाल कृष्ण अडवाणी, परेश रावलसह 13 जणांचे तिकीट कापणार\nगांधीनगर - भारतीय जनता पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गुजरात विधानसभेत काठावर विजय मिळाल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहांनी येथे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या दोन दिवसीय चिंतन बैठकीचा आज (सोमवार) समारोप होत आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यासोबतच 2014 पासून आतापर्यंत चांगले प्रदर्शन न केलेल्या खासदारांना पर्याय शोधणे आणि असंतुष्टांची नाराजी दूर करणे यासंबंधी चिंतन आणि चर्चा होणार आहे. खासदार लाल कृष्ण अडवाणी आणि परेश रावल यांचा...\nभावाला किडनी डोनेट करण्यासाठी धाकट्याची आत्महत्या, तरी झाले नाही ट्रान्सप्लान्ट\nवडोदरा (गुजरात) - येथील इंजिनीअरींगच्या एखा विद्यार्थ्याने मोठ्या भावाचे प्रकाण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. 19 वर्षांचा नैतिक तंदेलला त्याच्या आजारी भावाला किडनी डोनेट करायची होती. त्यासाठी त्याने शनिवारी फाशी घेऊन आत्महत्या केली. पण त्याचे बलिदान कामी आले नाही. मृतदेहाचे विघटन झाल्याने त्याचे ट्रान्सप्लान्ट करता आले नाही. सुसाइड नोट सापडली - पोलिसांना खोलीतून एक सुसाइड नोटही आढळली आहे. त्यात मृत नैतिक मोठा भाऊ कनिषला किडनी डोनेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. - नैतिकने सुसाइड...\n यासाठी कॉलेज वर्गातच भिडल्या दोन मुली\nवलसाड (गुजरात) : बॉयफ्रेंडवर हक्क कुणाचा यासाठी कॉलेजच्या दोन मुली वर्गातच एकमेकींशी भिडल्या. या दरम्यान एका तिसऱ्या विद्यार्थ्याने त्यांचा भांडणाचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना वलसाड येथील सेल्वासा(सिल्वासा) येथील आहे. काही दिवसांपूर्वीच येथे मुली हुक्का पार्टी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहोत. सिल्वासा केंद्रशासित प्रदेश दादर आणि नगर हवेलीची राजधानी आहे.\nBoyfriend साठी क्लासरुममध्ये दोन तरुणींची फ्री स्टाईल, Video झाला व्हायरल\nसेलवास- हुक्का ओढणार्या तरुणींची घटना ताजी असताना ��का बॉयफ्रेंडसाठी क्लास रूममध्ये दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. सेलवास येथील एका कॉलेजात हा प्रकार घडला. एका तरुणावरून दोन तरुणींमध्ये चांगली जुंपली. दोघांमधील वाद टोकाला जाऊन दोघींमध्ये क्लासरुममध्ये हाणामारी झाली. क्लासरुममधील एका विद्यार्थ्यानी या हाणामारीचा लाइव्ह व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे....\nवडोदराच्या शाळेत बाथरूममध्ये नववीच्या विद्यार्थ्यांची ३१ वार करून निर्घृण हत्या\nवडोदरा- वडोदऱ्यातील भारती स्कूलच्या बाथरूममध्ये शुक्रवारी सकाळी नववीचा विद्यार्थी देव तडवीचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ही हत्या केली असून तो बेपत्ता आहे. दोघांमध्ये काही कारणावरून वाद होता,त्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने शाळेच्या बाथरूमध्ये देववर चार मिनिटांत ३१ वार करून हत्या केली. त्याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. आरोपी विद्यार्थी बेपत्ता आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी मोठी गर्दी...\nShocking: बाहेर आई शेजारणीशी बोलत होती, घरात जाऊन पाहताच कोसळली.. 8 वर्षांच्या मुलाने घेतली फाशी\nसुरत - शहरात एका 8 वर्षांच्या इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुरतमध्ये एवढ्या कमी वयात आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे. मुलाची आई शेजारच्या महिलांशी बाहेर बोलत होती, त्यादरम्यान मुलाने हे पाऊल उचलले. असे आहे पूर्ण प्रकरण... - उमंग रेसिडेंसीमधील रहिवासी संजय पटेल यांचा इयत्ता-2 मध्ये शिकणाऱ्या मुलाला ब्रेन ट्यूमर होता. - पोलिस म्हणाले की, आई दरवाजावर इतर दोन महिलांशी बोलत होती. अक्षयने नायलॉनची दोरी शोधून पंख्याला बांधण्याचा प्रयत्न...\nमोदींच्या भाषणाने Inspire झाला काँग्रेस कार्यकर्ता; दरमहा कमवतोय 9 लाख रुपये\nस्पेशल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात बेरोजगार युवकांना कांदे-भजे विकण्याचा सल्ला दिला होता. काँग्रेससह विरोधकांनी देशभर या वक्तव्याला वादग्रस्त विधान असा प्रचार केली. अनेक ठिकाणी टीका सुद्धा झाली. परंतु, मोदींच्या या सल्ल्याने एका व्यक्तीचे अख्खे आयुष्य बदलले आहे. वडोदरा येथे राहणारा नारायण याने पीएम मोदींचा सल्ला ऐकूण भजे विक्रीचा स्टॉल सुरू केला. हळू-हळू त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की आता दररोज 30 हजार रुपयांची कमाई करत आहे. एवढेच नव्हे, तर अतिशय कमी वेळात त्याने...\nमहाताऱ्या आईला मुलीनेच घातल्या लाथा.. मारहाणीचा Video झाला व्हायरल\nअहमदाबाद - गुजरातमध्ये एका ज्येष्ठ महिलेला दोरीने बांधून मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या वयस्कर महिलेला तिचे कुटुंबीयच मारहाण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजेच मुलगीच म्हाताऱ्या आईला लाथांनी मारहाण करायला मागे पुढे पाहत नसल्याचे दिसतेय. बेदम मारहाण केल्यानंतर तिला फरफटत नेले असल्याचेही दिसत आहे. पण ही मारहाण कशासाठी केली जात आहे, त्यामागचे नेमके कारण काय हे मात्र अध्यापही समोर आलेले नाही. पुढे पाहा महिलेला मारहाणीचा व्हिडिओ...\nभारतातील कौशल्याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी अग्रवाल दांंपत्याने तयार केली ६६९० हिरे मढवलेली लोटस रिंग\nसुरत- हिऱ्याची नगरी अशी ओळख असलेल्या सुरतमध्ये अंगठी निर्मात्यांनी २५ कोटींची लोटस रिंग तयार केली आहे. या रिंगला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड््समध्ये स्थान मिळाले आहे. या अंगठीने जयपूरचा विक्रम मोडला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अंगठीला ६६९० हिरे मढवले आहेत, तर १८ कॅरेट रोझ गोल्डचा वापर करण्यात आला आहे. अग्रवाल दांपत्य यावर गेल्या एक महिन्यापासून काम करत होते. सोन्याच्या दागिन्यांच्या निर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि मेक इन इंडियाला चालना मिळावी यासाठी...\nभय्यूजींच्या अकाली जाण्याने मोदींच्या 575 कोटींच्या स्वप्नाचे काय होणार\nभय्यूजी महाराज यांच्या मार्गदर्शनात येथे संतनगरी होणार होती. 540 एकर जमीनीवर 575 कोटींची संतनगरी उभी राहाणार होती. अहमदाबाद - आध्यात्मक गुरु आणि सामाजिक कार्यकर्ते भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी इंदूर येथे राहात्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या अकाली निधनाने गुजरातमधील 575 कोटींच्या संतनगरीच्या स्वप्नाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे संतनगरी निर्माण करण्याचे मोदींचे स्वप्न आहे. या प्रकल्पाची जबाबदारी मोदींनी भय्यूजी महाराज यांच्याकडे दिली होती....\nडॉक्टरच्या कामलीला: उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध, कंपाउंडरने शूट केले 135 Video\nकंपाउंडरने तब्बल 135 व्हिडिओ शूट केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी उपसरपंचासह दोन जणांना अटक केली, फरार डॉक्टरचा शोध सुरू. बडोदा - अनगढ गावातील क्लिनीकमध्ये डॉक्टर प्रतीक जोशी उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या घटनेत नवा खुलासा झाला आहे. नंदेसरी पोलिसांनी या दिशेने त्वरित कारवाई करत उपसरपंचासह 2 जणांना अटक केली आहे. दुसरीकडे क्लिनिकमधून महिलांचे कपडेही जप्त करण्यात आले आहेत. औषधांच्या डब्यामागे लपवायचा मोबाईल... डॉक्टरचा कंपाउंडर दिलीप गोहिल म्हणाला...\nShocking VIDEO: तोल गेल्याने 1st फ्लोअरवरुन खाली कोसळली महिला\nसूरत (गुजरात) - डोक्यावर कपड्यांचे गाठोडे घेऊन चालणाऱ्या महिलेचा तोल गेला आणि ती बालकनीतून खाली पडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे. 9 जून रोजीची ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. कुठे घडली घटना - सूरत मधील वराछा येथील टेक्स्टाइलचे काम चालतेय येथे काही महिला डोक्यावर कपड्याचे गाठोडे घेऊन खाली उतरत होत्या. एका महिलेचा तोल गेला आणि ती बालकनीतून खाली कोसलळी. 9 जून रोजी घडलेल्या या घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.\nगुजरात : उपचारांच्या आडून डॉक्टरचे महिलांशी लैंगिक संबंध, 25 VIDEO व्हायरल\nबडोदा - शहरातील अनगड गावात स्वतःचे क्लिनिक चालवणाऱ्या एका डॉक्टरचे लेडी पेशंट्ससोबत फिजिकल रिलेशनचे 25 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हा डॉक्टर चांगले उपचार करतो असे सांगत महिलांचे लैंगिक शोषण करत होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर डॉक्टर फरार आहे. अशी माहिती आहे, की कोणीतरी डॉक्टरचे स्टिंग करुन त्याचे काळेकृत्य उजेडात आणले आहे. बीएचएमएस डॉक्टर असलेला प्रतीक जोशी - बडोदा शहरातील गोत्री रोडवरील कृष्णा टाऊनशिपमध्ये राहातो. येथून जवळच असलेल्या अनगड गावात त्याचा दवाखाना आहे. - डॉ. जोशी त्याचा...\nचार दिवसांत दुसरे जॅग्वार एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त, लँडिंगवेळी रनवेवर 500 फूट घसरले\nअहमदाबाद - गुजरातमधील जामनगर एअरबेसवर एअरफोर्सचे जॅग्वार एअरक्राफ्टला दुर्घटना झाली आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. विमान कोसळण्यापूर्वी पायलट सुरक्षित बाहेर पडला होता. चार दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे. याआधी 5 जून रोजी कच्छमध्ये जॅग्वार एअरक्राफ्ट कोसळले होते. या दुर्घटनेत एअर कमांडर रँकचे अधिकारी संजय चौहान यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे एअरफोर्सने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. एअरबेसवर 500 फूट घसरले एअरक्राफ्ट - हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले, की शुक्रवारी...\nLove couple ने रेल्वेखाली केली आत्महत्या, प्रेयसीच्या शरिराचे झाले दोन तुकडे\nद्वारका - सोमवारी पहाटे ओखाहून द्वारकाला जाणाऱ्या रेल्वेखाली एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. त्यात प्रेयसीच्या शरिराचे दोन तुकडे झाले. हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते, हे सर्वांनाच माहिती होते. पण दोघांनी आत्महत्या कशामुळे केली याची माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ओळखपत्रामुळे पटली ओळख सोमवारी पहाटे 5.45 वाजता मीठापूर आरंभडा परिसरात रेल्वे फाटकाजवळ ओखाहून द्वारकेला जाणाऱ्या रेल्वेसमोर प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. मृतांची नावे संजय बाबूभाई...\nFB वर फ्रेंड बनवण्यापूर्वी जरा विचार करा, नसता घडू शकते असे\nबडोदा - फेसबूकवर फ्रेंड बनल्यानंतर ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, फेसबूकवर कोणालाही मित्र बनवण्याऐवजी आधी शंभर वेळा विचार करता. नसता कोणीही तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते. आजवा येथील महिलेला पश्चात्ताप आजवा येथील एका महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी सोनू बाबू नावाच्या व्यक्तीने त्यांना फेसबूकवर रिक्वेस्ट पाठवली होती. ती रिक्वेस्ट त्यांनी स्वीकार केली. त्यानंतर फेसबूक मॅसेंजरवर दोघांमध्ये चर्चा होऊ...\nनिकालाच्या दिवशीच 10वीच्या विद्यार्थ्याची रेल्वेखाली कटून आत्महत्या, शरीराचे झाले दोन तुकडे\nवापी - रेल्वे स्टेशन उदवाडामध्ये सोमवारी सकाळी 10वीच्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली कटून आत्महत्या केली. यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. मृत मुलगा उदवाड़ाचा रहिवासी होता, तो घरातून मंदिरात जात असल्याचे सांगून निघाला होता. त्याच्या मृत्यूमुळे घरावर शोककळा पसरली आहे. सुरत-विरार शटल ट्रेनखाली झाला मृत्यू मृत विद्यार्थ्याचे नाव आदित्य भरतशहा पटेल आहे. तो घरातून मंदिरात जात असल्याचे सांगून निघाला होता. सोमवारी सकाळी त्याने सुरत-विरार शटल ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली. त्याच्या...\nगुजरात: कर्जबाजारी व्यावसायिकाने केली पत्नीसह दोन मुलींची गोळ्या झाडून हत्या\nअहमदाबाद- कर्जबाजारी झालेल्या व्यावसायिकाने मंगळवारी पहाटे आपल्या राहत्या घरी पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबात एका मुलीला उच्च शिक्षणासाठी विदेशी पाठवण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि याच वादातून ही घटना घडली. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त एस. एन. जाला यांनी सांगितले की, व्यावसायिक असलेले धर्मेश शाह (50) यांनी जजेज बंगला परिसरातील रतनाम टावरमध्ये आपल्या लायसन्स असलेल्या पिस्तूलातून आधी पत्नीवर गोळी झाडली, यात...\nशॉकिंग Video: पत्नीने दुसऱ्याशी संबंध ठेवायला नकार दिल्याने पती-सासूने केली एवढी बेदम मारहाण\nअहमदाबाद, गुजरात - एका विवाहितेला तिच्या लहान मुलासमोर पती आणि सासूने बेदम मारहाण केली. मुलगा आईला वाचवण्यासाठी तिला बिलगून उभा राहिला, परंतु बाप आणि आजीने लाथा-बुक्क्याने मारले. दरम्यान, आईसोबत मुलगाही फरपटत गेला. या लाजिरवाण्या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी सासूला अटक केली असून पती फरार आहे. आपले काम काढून घेण्यासाठी पत्नीच्या देहाचा सौदा करून आला होता... - पीडितेने आरोप केला आहे की, पती तुषार त्रिवेदीने आपले काहीतरी काम काढून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/anushka-sharma-suffering-from-bulging-disc-problem-5955467.html", "date_download": "2018-11-17T02:07:11Z", "digest": "sha1:DII3OJVBCUHB62M2HQBDQJM5345IA4KM", "length": 8719, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Anushka Sharma suffering from bulging disc problem | या आजाराचा सामना करतेय विराटची अनुष्का, डॉक्टरांनी पाहताच दिला बेड रेस्टचा सल्ला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया आजाराचा सामना करतेय विराटची अनुष्का, डॉक्टरांनी पाहताच दिला बेड रेस्टचा सल्ला\nस्लिप डिस्क म्हणजे नेमके काय असते आणि ती कशळामुळे होते, हे आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच यावरील उपायही पाहणार आहोत.\nहेल्थ डेस्क - बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा विवध कारणांमुळे नेहमी चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आहे. सध्या ती स्लिप डिस्कच्या समस्येचा सामना करतेय. तिला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. पण स्लिप डिस्क म्हणजे नेमके काय ���सते आणि ती कशळामुळे होते, हे आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच यावरील उपायही पाहणार आहोत.\nकाय असते स्लिप डिस्क\nकमरेच्या खालच्या भागात आणि मणक्यातील हाडांच्या वेदनांना स्लिप डिस्क म्हणतात. जेव्हा स्पायनल कॉर्डमधून काही बाहेर येतात तेव्हा ही समस्या उद्भवते. डिस्कचा बाहेरचा भाग टणक असतो आणि त्याच्या आत लिक्विड भरलेले असते. डिस्कमधील जेलीसारखा भाग कनेक्टिव्ह टिश्यूजच्या सर्कलमधून बाहेर निघते आणि पुढे वाढलेला भाग स्पाइन कॉर्डवर दबाव निर्माण करतो. अनेकदा झटके किंवा दबावामुळे बाजूच्या टणक भागाला तडे जातात किंवा ते कमकुवत बनतात. तेव्हा जेलीसारखा द्रवपदार्थ निघतो आणि नसांवर दबाव येऊ लागतो. त्यामउले पायात वेदना किंवा सुन्न होणे असा त्रास होतो.\nया कारणांमुळे होते स्लिप डिस्क\n- अचानक खाली वाकणे\n- जास्त वजनाची वस्तू उचलणे\n- कमरेला झटका बसणे\n- सारखे वाकून बसणे\n- शरिरात कॅल्शियमचे प्रमाण कमी असणे\n- चुकीच्या पोझिशनमध्ये बसणे\n- खूप जास्त वेळे कॉम्प्युटरचा वापर करणे\n- स्लिप डिस्कच्या वेदना कमी करण्यासाठी रोज योगा आणि लहान व्यायाम करा.\n- खूप वेदना होत असतील तर एक्सपर्टच्या देखरेखित व्यायम करा.\n- आहारात फळे, हिरव्या भाज्या, गाजर, टोमॅटो, बीट यांचा समावेश ठेवा.\n- काही घरगुती उपायही करू शकता. जसे अद्रक पावडरमध्ये 5 लवंगा आणि काळे मीरे वाटून घ्या. त्याचा काढा दिवसातून 2 वेळा प्या.\n- शरिरात कॅल्शियमची कमतरचा असेल तेव्हाही असे होऊ शकते. त्यामुळे आहारात कॅल्शियमचा समावेश असलेल्या भरपूर वस्तुंचा समावेश करा.\nतरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत\nया सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ\nघरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/asthma-during-pregnancy", "date_download": "2018-11-17T02:18:40Z", "digest": "sha1:YSIYFALYEZOUTRXUE3VMA7B2U2RLFN7B", "length": 11004, "nlines": 87, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Asthma During Pregnancy - Symptoms & Treatment | Nestle SHSH", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सु���ुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/tag/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T03:18:59Z", "digest": "sha1:QKWGNJJ3K2GZAVLTGVVU65Y4ESU3NBBN", "length": 3626, "nlines": 60, "source_domain": "mulakhat.com", "title": " कट्यार काळजात घुसली – मुलाखत", "raw_content": "\nAll posts tagged \"कट्यार काळजात घुसली\"\nकट्यार काळजाात घुसली या चित्रपटातून गीतकार म्हणून पदार्पण करणारे कवी समीर सामंत या शब्दयात्री माणसाची कहानी उन्ही...\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ed-allegations-false-says-mehul-choksi/", "date_download": "2018-11-17T03:30:11Z", "digest": "sha1:QT6L7OYQZNIY5COCJLHJ77BNSZ73XFOC", "length": 16885, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "मेहुल चोक्सीच्या उलट्या बोंबा! ‘ईडी’चे सर्व आरोप फेटाळले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची शिवसेनाप्रमुखांना मानवंदना\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nरख��लेल्या भक्त निवासाचे काम त्वरित पूर्ण करा,विभागीय आयुक्तांचे आदेश\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nमेहुल चोक्सीच्या उलट्या बोंबा ‘ईडी’चे सर्व आरोप फेटाळले\nपंजाब नॅशनल बँकेला साडेतेरा हजार कोटी रुपयांना चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने अंमलबजावणी संचलनालयाच्या नावाने उलटय़ा बोंबा मारल्या आहेत. ‘ईडी’ने केलेले सर्व आरोप खोटे असल्���ाचा कांगावाही चोक्सीने केला. चुकीच्या पद्धतीने आपली संपत्ती जप्त करण्यात आल्याचा आरोपही त्याने केला आहे.\nपंजाब नॅशनल बँकेला हातोहात फसवून नीरव मोदी व मेहुल चोकसी या मामाभाच्याच्या दुकलीने परदेशात पळ काढला. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून मेहुल चोक्सी हा ऑण्टिग्वामध्ये आहे. या दोघांच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आज एक व्हिडीओ जारी करून मेहुल चोक्सी याने ‘ईडी’च्या नावाने आगपाखड केली. माझा पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आला. सुरक्षेचे कारण दाखवून पासपोर्ट निलंबित करण्यात आल्याने आपल्या प्रवासावर निर्बंध आल्याचा कांगावा त्याने केला. पासपोर्टचे निलंबन मागे घेण्याची विनंती आपण केली, परंतु संबंधित कार्यालयाने आपल्याला अजून कोणतेही उत्तर दिलेले नाही.\nमाझ्याकडून देशाच्या सुरक्षेला कोणता धोका आहे, असा उफराटा सवालही त्याने केला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजिओची नवी योजना… आता गावागावात नेटवर्क\nपुढीलमर्यादित आवाजात डीजे वाजवला तरीही पोलिसांची कारवाई\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nपुण्यात नवीन वर्षात हेल्मेटसक्ती\nभाजप फक्त नावे, नोटा बदलणारा पक्ष\nभाजपशासित राज्यांतील तरुणांना नोकऱ्या नाहीत- राहुल गांधी\nआधी तुम्ही चार पिढ्यांचा हिशेब द्या, मग मी चार वर्षांचा देईन\nपुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन\nआलोक वर्मा यांना ‘क्लीन चिट’ नाही – सुप्रीम कोर्ट\nराणीबागेचा विस्तार होणार, ‘मफतलाल’ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nआंध्र, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’ बंदी\nमीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | सं���ाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.veermarathi.com/2018/01/tejaswini-pandit-welcomes-2018-with-two-superhit-films.html", "date_download": "2018-11-17T03:41:53Z", "digest": "sha1:SPP2O2HK2UYHBJQMPOLOO4HTWAUO4TRF", "length": 12762, "nlines": 174, "source_domain": "www.veermarathi.com", "title": "कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते - तेजस्विनी पंडित - VeerMarathi.com | Marathi Movies, Video Songs, Trailer, News, Reviews, Tv Serials, Marathi Mp3 Songs", "raw_content": "\nHome News कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते - तेजस्विनी पंडित\nकुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते - तेजस्विनी पंडित\nमी सिंधू ताई सपकाळ, तू ही रे असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला २०१८ च उत्तरार्ध वर्ष खूप अनुकूल ठरलं आहे. २०१८ मध्ये जणू तिच्यावर हिट चित्रपटांचा वर्षाव झाला आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतेच तेजस्विनी चे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. २०१७ च्या अखेरीस तेजस्विनी चा 'देवा' हा चित्रपट रिलीस झाला तर २०१८ च्या सुरुवातीस संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुख्य म्हणजे ह्या दोन्ही चित्रपटांनी थिएटर हाऊसफुल केलं. प्रेक्षकांनी ह्या दोन्ही चित्रपटाला छान प्रतिसाद दिला.\nदेवा मध्ये तेजस्विनी लेखिकेच्या भूमिकेतून दिसली. ह्या चित्रपटात पहिल्यांदाच तिने अंकुश चौधरी सोबत काम केलं आहे. चित्रपटात तिने केलेल्या अनोख्या फॅशन बद्दल देखील प्रेक्षकान मध्ये चर्चा रंगली तर 'ये रे ये रे पैसा' मध्ये तेजस्विनी बबली ही भूमिका साकारताना दिसली. सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत सोबत तेजस्विनी देखील भाव खाऊन गेली. दिग्दर्शक संजय जाधव ह्यांचासोबत तेजस्विनीचा हा दुसरा सुपरहिट चित्रपट. ह्या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 'देवा' आणि 'ये रे ये रे पैसा' असे दोन सुपरहिट चित्रपट देऊन तेजस्विनी भलतीच खुष झाली आहे.\nदोन सुपरहिट चित्रपटांचा हिस्सा झाल्यावर तुझा अनुभव कसा होता ह्याबाबत तिला विचारल्यास ती म्हणाली: \"दोन्ही चित्रपट माझ्या साठी महत्वाचे होते आणि दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण करत असताना मला फार मज्जा आली. सेन्सॉर बोर्ड च्या नियंमांमुळे देवा 22 डिसेंबर ला प्रदर्शित करण्यात आला आणि येरे येरे पैसा ५ जानेवारी ला प्रदर्शित केला. दोन्ही चित्रपटांच्या तारखान मध्ये काही दिवसांचाच वेळ असल्यामुळे माझी धावपळ होत होती पण दोन्ही चित्रपटांची टीम सपोर्टटिंग होती म्हणून मला बॅलन्स करता आलं. तसंच 'येरे येरे पैसा' मध्ये बरेच कलाकार असल्यामुळे प्रमोशन करायला ते सोप्प जात होतं. मी जेव्हा एखादा चित्रपट करते किंवा एखादं काम करते, त्याचा पुढे काय परिणाम होईल तो कितीपट चालेल हे गृहीत धरून त्या चित्रपटासाठी काम करत नाही. हो ह्याबाबत तिला विचारल्यास ती म्हणाली: \"दोन्ही चित्रपट माझ्या साठी महत्वाचे होते आणि दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण करत असताना मला फार मज्जा आली. सेन्सॉर बोर्ड च्या नियंमांमुळे देवा 22 डिसेंबर ला प्रदर्शित करण्यात आला आणि येरे येरे पैसा ५ जानेवारी ला प्रदर्शित केला. दोन्ही चित्रपटांच्या तारखान मध्ये काही दिवसांचाच वेळ असल्यामुळे माझी धावपळ होत होती पण दोन्ही चित्रपटांची टीम सपोर्टटिंग होती म्हणून मला बॅलन्स करता आलं. तसंच 'येरे येरे पैसा' मध्ये बरेच कलाकार असल्यामुळे प्रमोशन करायला ते सोप्प जात होतं. मी जेव्हा एखादा चित्रपट करते किंवा एखादं काम करते, त्याचा पुढे काय परिणाम होईल तो कितीपट चालेल हे गृहीत धरून त्या चित्रपटासाठी काम करत नाही. हो पण निश्चितपणे अपेक्षा असतात. हा चित्रपट कमी धंदा करेल म्हणून मी माझं काम १००% देणार नाही असं गृहीत न धरता कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये मी त्या चित्रपटाचा १००% भाग होण्याचा प्रयत्न करत असते कारण कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते.\"\nजावेद अली ने आत्तापर्यंत अनेक गाण्यांना आपले स्वर दिले आहेत. प्रत्येक गाण्याची एक वेगळीच मेलडी असते जी मी अनुभवली आहे. मात्र ‘मेमरी कार्...\nसई ठरली महाराष्ट्राची फेव्हरेट \nकुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते - तेजस्विन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5036820704258462638", "date_download": "2018-11-17T02:11:52Z", "digest": "sha1:D5LE34EAAMJSTOEWKFTHXZMZ3ZWCK6PN", "length": 3731, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nएव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वाटेवर…\nहिमालयातील हाडे गोठवणारी थंडी, पाऊस, लँड स्लायडिंग, चिंचोळ्या वाटा आणि दमछाक करणारी खडी चढाई… या सर्वांना सामोरे जात शांत चित्तानं मार्गक्रमण करणं ही ट्रेकर्सची खरी कसोटी असते… ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/articlelist/2429614.cms?curpg=7", "date_download": "2018-11-17T03:38:50Z", "digest": "sha1:YAVIVGUBW5VNTH2RHQHLG4CKBSKQPRLU", "length": 7687, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 7- अग्रलेख | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nदेशात महाराष्ट्र अनेक बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तसे ऐकण्याची सर्वांना सवय आहे. आजही देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकाची आहे आणि परदेशी गुंतवणूक येण्याचे प्रमाणही सर्वांत जास्त आह...\nपाकिस्तानातील तिहेरी संघर्षUpdated: Jul 12, 2018, 12.09PM IST\nकुठलाच रस्ता निर्धोक नाही\nआंध्रप्रदेशातील एका खेड्यात सूर्यास्तापूर्वी ...\nबर्थडे स्पेशल: विराट कोहलीच्या 'या' काही खास ...\nमुंबईत झाली फटाक्यांच्या आवाजाची चाचणी\nवॉशिंग्टन: फर्स्ट लेडीच्या विमानातून धूर\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nप्रदूषणापासून बचाव करणारा मास्क बनवा घरच्या घ...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pnb-scam-mehul-choksi-says-all-the-allegations-leveled-by-ed-are-false-and-baseless/articleshow/65767261.cms", "date_download": "2018-11-17T03:46:15Z", "digest": "sha1:7FMVD5WRQ254CC2ORJOLFNOXDCLPLYIS", "length": 12439, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "PNB scam: pnb scam mehul choksi says all the allegations leveled by ed are false and baseless - आरोप निराधार म्हणत चोक्सीचा समर्पणास नकार | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nआरोप निराधार म्हणत चोक्सीचा समर्पणास नकार\nपंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचा फरार झाल्यानंतर पहिल्यांदाच एक व्हिडिओ समोर आला आहे. माझ्यावरील आरोप हे निराधार आणि चुकीचे असून ईडीने माझी संपत्ती चुकीच्या पद्धतीने जप्त केली आहे. आपण भारतात परतणार नसून समर्पणही करणार नाही, असे मेहुल चोक्सीने या व्हिडिओतून म्हटले आहे.\nआरोप निराधार म्हणत चोक्सीच��� समर्पणास नकार\nपंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचा फरार झाल्यानंतर पहिल्यांदाच एक व्हिडिओ समोर आला आहे. माझ्यावरील आरोप हे निराधार आणि चुकीचे असून ईडीने माझी संपत्ती चुकीच्या पद्धतीने जप्त केली आहे. आपण भारतात परतणार नसून समर्पणही करणार नाही, असे मेहुल चोक्सीने या व्हिडिओतून म्हटले आहे.\nएका न्यूज एजन्सीशी बोलताना त्याने समर्पण करण्यास नकार दिला. माझा पासपोर्ट कोणत्याही कारणाशिवाय रद्द करण्यात आला. त्यामुळे भारतात परतण्याचा प्रश्नच येत नाही. माझा पासपोर्ट रद्द आहे. त्यामुळे मी समर्पण करणार नाही, असं तो यावेळी म्हणाला. १३ हजार कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी मुख्य आरोपी आहेत. बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे दोघेही देश सोडून फरार झाले आहेत. नीरव मोदीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस प्रसिद्ध केली आहे. तर चोक्सीविरुद्ध नोटीस प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nभारत सरकारकडून चोक्सीला अनेकदा समन्स देण्यात आले आहे. परंतु, प्रत्येक वेळी त्याने भारतात येण्यास असमर्थता दाखवली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत दोन अब्ज डॉलरच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय तपास पथकाने फेब्रुवारीमध्ये मुंबईतील १५ फ्लॅटमधील १७ कार्यालय, कोलकातामधील एक मॉल, अलीबागमधील चार एकरचा फार्म हाऊस तसेच नाशिक, नागपूर आणि पनवेलमधील २१३ एकर जमीन जप्त केली आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मेहुल चोक्सी|पीएनबी घोटाळा|नीरव मोदी|PNB scam|Mehul Choksi|allegations\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nRafale Deal: राफेल करार दोन सरका���ांमधील नव्हे\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nपाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा घरचा आहेर\nराफेल विमानांचा सौदा उघड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआरोप निराधार म्हणत चोक्सीचा समर्पणास नकार...\nपेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर बाईक, लॅपटॉप 'फ्री'...\n'एनआरसीमध्ये नोंद नसलेल्यांना देशातून हाकलणार'...\nउत्तर प्रदेशः 'एएमयू' विद्यापीठाचा नवा ड्रेसकोड...\nदूरदर्शनच्या लाइव्ह शोमध्ये लेखिकेचे निधन...\nहॉटेलमधील पाणी वाचवा; ऑनलाइन पिटीशन मोहीम...\nजम्मू-काश्मीरः चकमकीत दोन दहशतवादी ठार...\n'समलैंगिक विवाहांमुळे नैसर्गिक संकट'...\n...तर डिझेल ५०, पेट्रोल ५५ रु. लिटर: गडकरी...\nनक्षलवाद्यांविरोधात आता सर्वात मोठे ऑपरेशन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1004.html", "date_download": "2018-11-17T02:58:02Z", "digest": "sha1:IATUF343ZA4YLUD3KVTY3FWDMHEI3FXY", "length": 7751, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शहरात होणारे विकासकामे गडाख यांना खुपत आहेत - आ. बाळासाहेब मुरकुटे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Balasaheb Murkute Newasa Politics News शहरात होणारे विकासकामे गडाख यांना खुपत आहेत - आ. बाळासाहेब मुरकुटे.\nशहरात होणारे विकासकामे गडाख यांना खुपत आहेत - आ. बाळासाहेब मुरकुटे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्या मुख्याधिकाऱ्यांनी देवळाली प्रवरा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिला, त्या मुख्याधिकाऱ्यांना आम्हा शहराचा कायापालट व्हावा यासाठी नगरपंचायतला आणण्याचा प्रयत्न केले. त्यातून शहराचा विकास होईल त्याच मुख्याधिकाऱ्याला माजी लोकप्रतिनिधी काळे फासण्याचा इशारा देत आहे. ही बाब विकासकामाला बाधा आणणारी असल्याचे आ. बाळासाहेब मुरकुटे म्हणाले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआ. मुरकुटे म्हणाले, विरोधक स्वत:च्या काळातील भष्टाचार झाकण्यासाठी कांगावा करीत आहेत. आतापर्यंत सर्व कामे त्यांच्याकाळात या ठेकेदाराला मिळाली आहे. त्यावेळेस त्यांनी ठेकेदारास वेगवेगळ्या मागण्या केल्या त्याची सर्वांना माहिती आहे.\nआमच्या ताब्यात नगरपंचायत असताना ठेकेदाराला काम दिले नाही. शहरात होणारे मोठ मोठी विकास कामे त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. शहराला एवढे वर्षे खेड्याचे स्वरूप गडाखांनी आणले आहे, ते आता बदलत असल्याने त्या नैराश्यातून ते आमच्यावर टिका करत आहेत.\nग्रामपंचायत काळात ही पाणी योजना दुरूस्ती कामाकरीता ठेकदाराची नेमणूक देखील गडाखांच्या आधिपत्याखालील तत्कालीन ग्रामपंचायतीने केली होती. काम त्या कार्यकाळात पूर्ण होऊन त्याचे हस्तांतर देखील त्यांच्याच काळात झाले त्याचे सुमारे १ कोटी ६७ लाखाचे बील त्यांच्याच काळात काढल्याची नोंद ग्रामपंचायतीत आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nशहरातील विकासकामाचा मोठा निधी पाहता व कामात येत असलेला पारदर्शीपणा पाहून त्यांना हे सहन होत नसल्याचे यावेळी आ.मुरकुटे म्हणाले. पाणी योजनासह विविध बिनबुडाचे आरोप करून ते लोकांना दिशाभूल करीत आहे. संबंधीत पाणी योजना दुरूस्ती कामाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल लवकरच समोर येईल आणि अहवालाच्या पाहणीप्रमाणे कार्यवाही होईल.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-websites-pune-news-pune-municipal-corporation-76101", "date_download": "2018-11-17T03:47:34Z", "digest": "sha1:BFVCTTPPZBFSEWSYRCXOXSXGDLP4577E", "length": 17443, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Pune news Pune Municipal Corporation पुणे महापालिकेचे एक पाऊल पुढे | eSakal", "raw_content": "\nपुणे महापालिकेचे एक पाऊल पुढे\nरविवार, 8 ऑक्टोबर 2017\nपुणे : महापालिकेच्या हद्दीत पहिल्या टप्प्यात येणार असलेल्या गावांमधील बेकायदा बांधकामे, अपुरे व अरुंद रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक, पाणी-कचरा-सांडपाण्याची अपुरी व्यवस्था इत्यादी समस्या सोडविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर ही गावे सामावून घेण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली. त्यामुळे या गावांची लोकसंख्या, पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने नेमक्‍या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासून पावले उचलण्यास सुरवात केली आहे.\nपुणे : महापालिकेच्या हद्दीत पहिल्या टप्प्यात येणार असलेल्या गावांमधील बेकायदा बांधकामे, अपुरे व अरुंद रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक, पाणी-कचरा-सांडपाण्याची अपुरी व्यवस्था इत्यादी समस्या सोडविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर ही गावे सामावून घेण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली. त्यामुळे या गावांची लोकसंख्या, पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने नेमक्‍या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासून पावले उचलण्यास सुरवात केली आहे.\nगावे लोकसंख्या सांडपाणी पाणी (लिटर) कचरा (टन)\n11 2 लाख, 83 हजार 1 हजार किलोमीटर 4 कोटी 24 लाख 350-400\nरस्त्यांची समस्या असलेली गावे\nधायरी, उंड्री, उत्तमनगर आणि शिवणे, फुरसुंगी, उरळी देवाची, साडेसतरा नळी\nपाण्याची समस्या असलेली गावे\nफुरसुंगी, उंडी, धायरी, आंबेगाव खुर्द\nधायरी, उत्तमनगर, शिवणे, आंबेगाव (बुद्रुक, खुर्द)\nउंडी, उत्तमनगर, शिवणे, साडेसतरा नळी\nउरळी देवाची, फुरसुंगी, धायरी, आंबेगाव (बुद्रुक आणि खुर्द)\nनव्याने महापालिकेत येणाऱ्या गावांची लोकसंख्या सुमारे 2 लाख 83 हजार इतकी आहे. त्यामुळे या गावांना रोज 4 कोटी 24 लाख 50 हजार लिटर इतके पाणी पुरवावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये साठवण बांधण्यात येणार आहेत; तसेच जुन्या जलवाहिन्यांना समांतर यंत्रणा म्हणून नवीन वाहिन्या टाकण्यात येणार असून, नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचाही अभ्यास करण्याचे नियोजन आहे.\nगावांमधील नागरिकांना चांगले आणि पुरेसे रस्ते पुरविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे 80 चौरस मीटर रस्त्यांची नव्याने बांधणी करण्यात येणार आहे. दुसरीकडे गावांमधील मूळ रस्त्यांची रुंदी मोजून त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येतील. ज्यामुळे गावांमधील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होणार आहेत. प्रत्येक गावात जोड आणि अंतर्गत रस्त्यांचे जाळे विस्तारले जाणार असल्याचे पथविभागाच्या वतीने सांगण्यात आले.\nया गावांमध्ये पुढील पाच वर्षांत रोज सरासरी 350 ते 400 टन कचरा जमा होण्याचा अंदाज महापालिकेच्या घनकचर�� व व्यवस्थापन विभागाचा आहे. त्यासाठी छोट्या-मोठ्या क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. किमान पाच ते 50 टन क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता असेल. टप्प्याने निधी उपलब्ध होण्याची शक्‍यता असून, प्रकल्पांची उभारणी केली जाईल.\nसांडपाण्याची सोय करताना गावांमध्ये सुमारे एक हजार किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्यांचे जाळे निर्माण करावे लागणार आहे. त्यासाठी ज्या गावांमध्ये आता सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था आहे, त्याची पाहणी करून नव्या वाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. दुसरीकडे या गावांमध्ये सार्वजनिक स्वरूपाची 60 स्वच्छतागृहे उभारली जाणार असून, प्रत्येक गावामध्ये पहिल्या वर्षापासून वैयक्तिक स्वच्छतागृहांची कामे हाती घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.\nगावांना हव्या असलेल्या अन्य सुविधा :\nशाळा, त्याकरिता इमारती, मैदाने,\nपुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा विस्तारणे\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच म��ापालिका आर्थिक अडचणीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38527", "date_download": "2018-11-17T02:30:32Z", "digest": "sha1:U3SH6MEQHX5YMKKSI22Q7K7DCWZYERRU", "length": 7683, "nlines": 128, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गेलेल्या आयुष्याची पाहिली राखरांगोळी! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गेलेल्या आयुष्याची पाहिली राखरांगोळी\nगेलेल्या आयुष्याची पाहिली राखरांगोळी\nगेलेल्या आयुष्याची पाहिली राखरांगोळी\nउरलेल्या आयुष्याची मीहून बांधली मोळी\n लागले द्यावे, केवढे मोल जगण्याचे\nमी मिटून डोळे माझ्या स्वप्नांची केली होळी\nहे हात स्वत:चे सुद्धा हाताशी नव्हते माझ्या;\nमजवरती तुटून पडली दु:खांची अवघी टोळी\nदेशात आमुच्या सद्ध्या, केवढी सुबत्ता आहे\nहातात भिका-यांच्याही भरजरी रेशमी झोळी\nमी ताव तव्याचा, केव्हा, पोळपाट झालो होतो;\nयेणा-याजाणा-यांनी भाजून घेतली पोळी\nतोडून बंध नात्यांचे, सोयरे मोकळे झाले....\nस्मरणांची एकेकाच्या वेढती मला वेटोळी\nप्रत्येक शेर लिहिताना, केवढ्या यातना झाल्या....\nदिसतील इथे अर्थांची तुम्हास कैक भेंडोळी\nत्यामुळेच बहुधा त्यांना वश जनता होत असावी....\nसत्तेवरती कोणीही, कायमचा टिकून नसतो;\nसमजतोस तितकी नाही, ही जनता साधी भोळी\nमी तुझे दिले ना सांडू अश्रूंचे अस्सल मोती\nवेचली वळचणीखाली, मी एक एक पागोळी\nअद्याप पंचनामाही करण्यास कुणी ना आले\nजाणारे गेले...उरली, रक्तांची ती थारोळी\nचंद्रशेखरांनी लिहिली लघुकविता चारोळींची;\nसुळसुळाट झाला, जो तो, लागला लिहू चारोळी\nमी इथे उभा अन् माझे मन पार राहिले मागे.....\nजगण्याने केली माझी पुरतीच जणू खांडोळी\nभूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,\nनौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.\nमी इथे उभा अन् माझे मन पार\nमी इथे उभा अन् माझे मन पार राहिले मागे.....<<< वा\nमी इथे उ���ा अन् माझे मन पार\nमी इथे उभा अन् माझे मन पार राहिले मागे.....<<< वा\nघेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे\nहा देह दूर जाता, मन राहणार मागे\nधन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे\nपरक्या परी आता मी, येथे फिरुनी येणे\nदाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे\nजा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने ----- हे आठवले\nथोडा प्रयत्न केलात तर शंभर\nथोडा प्रयत्न केलात तर शंभर सव्वाशे शे'र गाठता येतील. मग महागझल म्हणता येईल, महाकाव्याच्या चालीवर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59191", "date_download": "2018-11-17T02:29:40Z", "digest": "sha1:O2Q4M53TT42RE74ILZKGHYRUP26PCAX6", "length": 23499, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जादूची गोळी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जादूची गोळी\nसचिन आणि महेश दोघे अतिशय जिवलग मित्र, अगदी जीवाला जीव देणारे, दोघांच्या आवडीनिवडीही अगदी सारख्याच, दोघेही खोडकर स्वभावाचे, कॉलेजात दोघे मिळून एकत्र खोड्या काढायचे आणि एखाद्या गरीब स्वभावाच्या विद्यार्थ्याच्या नावावर सहज खपवून स्वतः मात्रं नामानिराळे राहायचे, कॉलेजात दोघांचेही प्रेम एकाच मुलीवर बसले, आता झाली ना पंचाईत पण करणार काय, मैत्रीपुढे छोरी किस झाड कि पत्ती या अंडरस्टॅंडींगने दोघांनीही मैत्रीसाठी आपापला काढता पाय घेतला आणि छोरी दोघांनाही झुलवून तिसऱ्याच बरोबर पळून गेली.\nपुढे अशीच नवीन-नवीन जाळी टाकता टाकता सचिनच्या गळाला मधुरा नावाचा एक मासा लागला, सुरवातीच्या खोड्यांच रुपांतर हळूहळू प्रेमात होऊन आता ते त्यांच्या विवाहात बदललंय, सचिन व्यवसायाने इंजिनियर आहे तर मधुरा एका प्रायवेट कंपनीमध्ये नोकरी करते, मुळात मधुरा आपली बहिण मृणालबाबत जरा जास्तच पझेसिव आहे, मृणाल आता कोलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे, मधुरा एका छोट्या गावातून शिक्षणासाठी मुंबईत आली तेव्हा ती होस्टेलवर रहात असे, त्यामुळे होस्टेलवरचं खडतर जीवन तिने अनुभवलंय, त्यांचे ते उठण्या-बसण्याचे, आंघोळीचे, जेवणाचे, अभ्यासाचे, बाहेर जाण्या-येण्याचे नियम अगदी ठराविक वेळेलाच ठराविक गोष्ट करण्याच्या नियमाने तर ती अगदी पार कंटाळून गेली होती, म्हणून मृणालला त्या खडतर काळापासून वाचवण्यासाठी तिने आपल्या लग्नानंतर मृणालला होस्टेलवर न ठेवता आपल्यासोबत घरीचं ठेऊन घेतलंय, त्यामुळे नुकताच त्यांचा विवाह झाला असला तरी पण अजूनही घरात त्या दोघांना हवातसा एकांत मिळत नाहीयय आणि ही गोष्ट मैत्रीमध्ये सचिनने महेशला सांगितलीय, महेशने ही त्याला त्यासाठी एखादे दिवशी प्रत्यक्ष घरी येउन परिस्थिती पाहूनच योग्य तो निर्णय घेऊन आपण यावर काहीतरी सोलुशन काढण्याचे प्रॉमिस दिलय.\nमहेशही आता डॉक्टर झालाय, त्याचेही इकडेतिकडे झोल चालूच आहेत, पण अजून हवातसा मासा गळाला लागत नाहीयय, पण त्याबाबत त्याचे प्रयत्नही अगदी युद्धपातळीवर चालू असतात, मुळातच उचापत्या स्वभाव आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन करून पाहण्याची खोड, यामुळे तो नेहमीच काहीतरी छोटे-मोठे शोध लावत असतो आणि त्याचे हे प्रयोग आपल्या मित्रांवरच करत असतो. असेच एकदा एका प्रयोगातून त्याने एक फोर्मुला बनवला आणि आमच्याच दोघा गायक मित्र-मैत्रिणीवर केला, ते सर्वसाधारण आवाजाचे गायक त्याच्या गोळ्या घेतल्यानंतर लगेचच किशोर आणि लताच्या आवाजात गाऊ लागतील हा महेशचा दावा होता, पण प्रत्यक्ष स्टेजवर शोच्या वेळी लता ऐवजी कोंबडीचा आणि किशोर ऐवजी कुत्र्याचा आवाज येऊ लागल्याने लोकांनी तो शो उधळून लावला, शिवाय अंडी टोमॅटोचा मार पडला तो वेघळाच.\nअसाच एके दिवशी आपल्या मित्राला मदत करायला म्हणून महेश अचानक सचिनच्या घरी थडकतो, घराची बेल वाजवतो, थोड्या वेळाने एक सुंदर तरुणी हळुवारपणे दरवाजा उघडते, महेशची आणि तिची नुसतीच नजरानजर होते, दोघेही नुसतेच एकमेकांकडे पहात राहतात, महेशच्या हृदयाची तार आता झंकारू लागते व तो अचानक ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ सिनेमात शिरतो आणि अनिलकपुरच्या रुपात स्वतःला पाहुन ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे पूर्ण गाणं एन्जॉय करतो, बरं हे असं होण्याची त्याची ही काही पहिलीच वेळ नाही, प्रत्येक वेळी गळ टाकताना त्याची हिच अवस्था असते आणि साधारण मासा गळाला लागतोय अशी पुसटशी जरी शक्यता निर्माण झाली कि मग काय विचारूच नका, याहूनही बिकट अवस्था होते, याची संपूर्ण स्टोरी त्याने आपल्या मित्रांना किमान पंचवीस वेळातरी ऐकवली असेल, इकडे मृणालचीही अवस्था काही वेगळी नाहीय, पण ती तसं काही दाखवून देत नाही आता ��ुद्दामच खोट्या रागाचा आव आणून ती विचारते “ यसं मिस्टर ” महेश आता थोडा भानावर येतो, तिचा तो चिडलेला आवाजही महेशला आता अतिशय कोमल वाटू लागतो,\nमृणाल : ‘ओ कुठे हरवलात, कोण आपण आम्हाला कोणतीही वस्तु विकत नकोय.’ महेश आता पूर्ण भानावर येतो,\nमहेश : ‘ओ तुम्ही मला सेल्समन समजलात काय ’ थोडं ततपप करत तिला म्हणतो, ‘स.. स.. सचिनचं घर हेच ना ’ थोडं ततपप करत तिला म्हणतो, ‘स.. स.. सचिनचं घर हेच ना \nमृणाल : हो हेच, पण तुम्ही कोण \nमहेश : मी सचिनचा मित्र डॉक्टर महेश.\nमृणाल : ओ आय एम सॉरी हं, डॉक्टर महेश.\nमहेश : नो नो इटस ओके मिस…\nमहेश : तुम्ही मला नुसतं महेश म्हंटलं तरी चालेल, नो फॉरमॅलीटीज.\nमृणाल : “ पण डॉक्टर” महेश आता तिला मध्ये अडवत म्हणतो,\nमहेश : महेशss नुसतं महेशss, तुम्ही मला डॉक्टर नाही म्हणालात तरी चालेल.\nमृणाल : ‘ पण जीजू घरी आलेले नाहीत अजून’ महेशच्या हृदयाची तार आता चांगलीच ताडताड उडू लागते.\nमहेश : ‘अगं माहिती आहे गं मला तो घरी नाहीय ते, म्हणूनच तर मुद्दामच ही वेळ निवडून तर आलो ना\nपण हे वाक्य मात्र तो मनातल्या मनातच बोलतो, आता उगाचच काहीतरी विषय वाढवण्यासाठी महेश पिण्यासाठी पाणी मागतो, मृणाल पाणी आणण्यासाठी आत जाते, महेश आत जाताना तिला संपूर्णपणे न्याहाळतो आणि हा.ss.य.ss. म्हणून उसासा टाकतो व “विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे” या गाण्याच्या ओळींच्या अगदी नेमका अर्थ प्रत्यक्ष अनुभवतो, आतून मृणाल पाण्याचा ग्लास घेऊन येते, महेश पाणी पितो आणि मृणालला एक निरोप देतो कि ‘ सचिनला सांग माझं त्याच्याकडे एक महत्वाच काम होत, पण ठीक आहे मी पुन्हा फोन करून येईन.’ असं म्हणून सचिन अगदी तृप्त मनाने बाहेर पडतो. मृणालने आता पूर्णपणे महेशच्या हृदयाचा ताबा घेतलेला आहे, महेशचा मात्र पद्धतशीरपणे मृणालला परत भेटण्याचा प्लान सफल झालेला असतो, मृणालच्या आठवणीने महेश ती रात्र कशीबशी तळमळून घालवतो आणि सकाळी लवकर उठून आधी सचिनला फोन करतो व संध्याकाळी काम आटपल्यावर उशिरा घरी भेटायला येत असल्याचं कळवतो. संध्याकाळी महेश सचिनच्या घरी पोहोचतो, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सचिन त्याला विचारतो ज्या कामासाठी आलायस ते तर आधी सांग महेशच्या शोधक नजरेने सचिन आता ओळखतो कि महेश मृणाललाच शोधतोय, महेश उगाचच मधुरा घरात नसल्याची खात्री करून घेण्यासाठी पाणी मागतो, सचिन स्वतःच उठून पाणी आणायला जायला न��घणार इतक्यात महेश त्याला थांबवून विचारतो,\nमहेश : अरे घरात कोणीच नाहीयय का \nसचिन : ‘मधुराला यायला उशीर होईल पण मृणाल येइलच इतक्यात’ मृणालच नाव निघताच महेशची कळी खुलते, त्याच्या चेहऱ्यावरच्या बदललेल्या छटा सचिन त्वरीत ओळखतो आणि त्याला विचारतो, ‘काय रे तू मृणालवर तर लट्टू झाला नाहीस ना’ महेश सुरवातीला नाही-नाही म्हणत आढेवेढे घेतो, पण नंतर कबुल होतो.\nमहेश : अरे दोस्तोंसे क्या छुपाना \nसचिन : मी आधीच ओळखलं होत, मी नसताना तू घरी येउन गेलास तेव्हाच, साल्या तुला काय मी आज ओळखतोय, आणि मृणालनेही ज्या प्रकारे तुझा निरोप मला दिला त्या वरून तुमचा ताका भिडणार हे मी आधीच ओळखलं होत, चल ऑल दि बेस्ट पण मला एक सांग तू माझ्याकडे एक महत्वाचं काम आहे असा मृणालला निरोप दिला होतास ते काम तरी खरं आहे ना, कि तिला पुन्हा भेटण्याचा उगाचच एक बहाणा.\nमहेश : यार तो बहाणा तर होताच पण खरच एक कामही आहे, तुला माहीतच आहे मी नेहमी नवीन-नवीन प्रयोग करत असतो असाच एक प्रयोग करताना मला एक नवीन फॉर्मुला सापडलाय.\nसचिन : अच्छा म्हणजे तुला नेहमीसारखा कोणीतरी गिऱ्हाईक हवाय तर प्रयोगासाठी.\nमहेश : अरे नाही यार तू आपला खास दोस्त ना म्हणून मला तुझ्यावर एक छोटासा प्रयोग करून पहायचा आहे, फक्त तुझी साथ असेल तर.\nसचिन : सॉरी यार महेश यावेळी मी तुला काहीही मदत करू शकणार नाही.\nमहेश : अरे पण ऐकून तर घे मी काय म्हणतो ते \nसचिन : नको मला ऐकायचं पण नाहीय नेहमीसारखी काहीतरी टुकार कल्पना असणार ती फसणार वर माझं हसं होणार.\nमहेश : बघ परत एकदा विचार कर, झालाचं तर यात तुझा फायदाच आहे, तुमचा लग्नानंतरचा प्रायवसीचा प्रोब्लेम यातून सोल्वं होऊ शकतो विचार कर.\nसचिन : काय म्हणतोस तसं असेल तर मी एका पायावर तयार आहे तुला मदत करायला.\nमहेश : हे बघ मी जो नवीन फॉर्मुला बनवला आहे, त्या पावडरच्या दोन छोट्या गोळ्या मी तुला देईन, त्या रात्री झोपताना घ्यायच्या आणि मी सकाळी उठल्यावर तुझ्याकडे येईन, तुला कस काय फील होतंय, डोळ्यांनी कसं आणि किती दिसतंय, याच्या नोंदी घ्यायला.\nसचिन : म्हणजे काही भयंकर प्रकार नाहीय ना \nमहेश : काहीही भयंकर नाहीय आणि इफेक्ट फारतर दहा ते बारा तास पर्यंतच असेल.\nसचिन : अरे पण मला थोडीशी कल्पना देना, की काय कशा प्रकारे त्याचा इफेक्ट असेल.\nमहेश : नाही सचिन ते मी आधी नाही सांगणार, पण सकाळी उठल्यावर तू जे अनुभवशील ते न���्कीच तुझ्या आवडीचं आणि फायद्याचं असेल.\nसचिन : मग तू हा प्रयोग स्वतःवर का नाही करून पाहत \nमहेश : पण मी स्वतःवरचं प्रयोग केला तर त्याच्या नोंदी कोण ठेवणार तू कशाला काळजी करतोस मी आहे ना.\nसचिन : अरे तू आहेस म्हणूनच तर काळजी वाटते ना, मागच्या वेळेला तु मला अगदी पुराणकाळात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता प्रत्यक्ष कृष्णाच्याच आवाजात ऐकू येईल असं सांगून एक गोळी दिली होतीस, पण त्याचं काय झालं माहितीय ना, मला माझ्या समोरच्या व्यक्तीच्या मनातलं सगळं ऐकू येऊ लागलं होत, ऑफिसात आणी घरात झालेली भांडणं आणि तो दिवस मी अजूनही विसरू शकलो नाही.\nमहेश : अरे त्यावेळी थोडीशी चूक माझ्याकडून झाली होती, पण नंतर ती मी सुधारलीच ना \nसचिन : ठीक आहे तरी पण मला थोडीतरी कल्पना दे, या गोळीने मी काय पाहू शकतो, काय फील करू शकतो.\nमहेश : रात्री गोळी घेऊन झोपल्यावर तू जेव्हा सकाळी उठशील तेव्हा तुला सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतील, तुला फक्त इतकंच सांगतो कि अगदी भिंती पलीकडच्याही वस्तू, माणसं देखील तू पाहू शकशील.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/girl-murder-case-inquiry-start-25641", "date_download": "2018-11-17T02:45:00Z", "digest": "sha1:NULGAQPSLDQ2NHEHVTJ5GILJ3KDWYXVW", "length": 11302, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "girl murder case inquiry start शालेय मुलीच्या खुनाचा तपास सुरू - पाटील | eSakal", "raw_content": "\nशालेय मुलीच्या खुनाचा तपास सुरू - पाटील\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nभिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शालेय मुलीच्या खूनप्रकरणातील 27 संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, मजबूत आरोपपत्र दाखल व्हावे यासाठी तपास सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nभिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शालेय मुलीच्या खूनप्रकरणातील 27 संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, मजबूत आरोपपत्र दाखल व्हावे यासाठी तपास सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nपीडित कुटुंबीयांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. 'ही घटना अत्यंत निंदनीय आहे. पोलिस योग्य पद्धतीने तपास करीत असून, अंति��� निष्कर्षापर्यंत पोचले आहेत. खटला जलदगती न्यायालयात चालवून उज्ज्वल निकम यांच्यासारखे नामवंत वकील देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,'' असे पाटील म्हणाले. अशा घटनांमधून राजकारण करणे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे व तेढ निर्माण करणे अयोग्य आहे, असे सांगून\nते म्हणाले, 'गृहखाते सांभाळण्यास मुख्यमंत्री सक्षम आहेत. केवळ विरोध म्हणून कायदा-सुव्यवस्थेबाबत विरोधक टीका करीत आहेत. सर्व बाजूने सखोल तपास करीत आरोपींना फाशी दिली जावी असा प्रयत्न आहे.''\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरेगेकडील पिस्तुलाचा हत्येशी संबंध नाही\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलाचा हत्येशी संबंध...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/bdp-land-rates-dropped-138841", "date_download": "2018-11-17T02:57:03Z", "digest": "sha1:Y3KWGTFPXKMOBSKMMOSIKKGZTAPVKMVX", "length": 15319, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "BDP land rates dropped ‘बीडीपी’च्या जमिनींचे दर घसरले | eSakal", "raw_content": "\n‘बीडीपी’च्या जमिनींचे दर घसरले\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nपुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बीडीपी (जैव वैविध्य पार्क) आरक्षण जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर नव्याने निश्‍चित केला आहे. रेडी-रेकनरमध्ये ‘ना विकास झोन’मधील जमिनींचा दर विचारात घेऊन त्याच्या ४० टक्के दर बीडीपी जमिनींचा ग्राह्य धरून त्यावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये कपात करून तो आता २० टक्के करण्यात आल्यामुळे बीडीपीच्या जमिनींचे दर आणखी खाली आले आहेत.\nपुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बीडीपी (जैव वैविध्य पार्क) आरक्षण जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर नव्याने निश्‍चित केला आहे. रेडी-रेकनरमध्ये ‘ना विकास झोन’मधील जमिनींचा दर विचारात घेऊन त्याच्या ४० टक्के दर बीडीपी जमिनींचा ग्राह्य धरून त्यावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये कपात करून तो आता २० टक्के करण्यात आल्यामुळे बीडीपीच्या जमिनींचे दर आणखी खाली आले आहेत.\nबीडीपी आरक्षणाची जमीन संपादित करताना त्याच्या मोबदल्यात आठ टक्के टीडीआर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा जमिनींना टीडीआर देताना त्या जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर ग्राह्य धरला जातो. मुद्रांक शुल्क विभागाने बीडीपी आरक्षणाच्या जागांची खरेदी-विक्री करताना जमिनीचा काय दर ग्राह्य धरावा, यासाठी नव्याने धोरण निश्‍चित केले आहे. जागा मालकांना त्याचा मोबदला मिळताना मोठा फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nअसा राहणार बीडीपी जमिनींचा दर\nआता बीडीपी आरक्षणाचा सर्व्हे क्रमांक रेडी-रेकनरमध्ये निवासी विभागात समाविष्ट असेल, तर त्या जमिनींच्या दराच्या २० टक्के किंवा बीडीपी जमिनींच्या लगत ‘डोंगर माथा-डोंगर उतार’ असेल, तर त्याचा दर विचारात घेऊन जो जास्तीचा असेल, त्याच्या २० टक्के दर ग्राह्य धरून मुद्रांक शुल्क आकारण्यात यावे, असे परिपत्रक नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या दरापेक्षा बीडीपीचे जमिनींचे दर कमी झाले आहेत.\n२ हजार चौरस ���ीटरपर्यंत - ................ १०० टक्के\n२ ते ४ हजार चौरस मीटर -................ ८० टक्के\n४ ते १० हजार चौरस मीटर - ............... ६० टक्के\n१० हजार चौरस मीटरपुढे - ............... ४० टक्के\nसमृद्धी महामार्गाची जमीन संपादित करताना एक मोबदला आणि बीडीपीची जमीन संपादित करताना एक मोबदला, असे कसे होऊ शकते. शिवसृष्टी आणि चांदणी चौक उड्डाण पूल हेदेखील तेवढेच महत्त्वाचे प्रकल्प आहेत. बीडीपी जमिनींचा शंभर टक्के मोबदला सरकारने दिला पाहिजे होता. बीडीपी जागामालकांवर हा अन्याय आहे. केंद्राच्या भूमी अधिग्रहण कायद्याचे हे उल्लंघन आहे.\n- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क संस्था\nपर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, यामध्ये दुमत नाही; परंतु मोबदला देताना जमीन मालकांवर अन्याय का शंभर टक्के जमीन ताब्यात घेतल्यानंतर केवळ आठ टक्के मोबदला देणे म्हणजे जमीन फुकट ताब्यात घेण्यासारखा प्रकार आहे. सरकारने चुकीचा निर्णय घेतला आहे.\n- चंद्रशेखर कुलकर्णी, बीडीपीग्रस्त जागामालक, बावधन\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nशेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क\nपुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nर���फंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/spiritual-religious/", "date_download": "2018-11-17T03:23:14Z", "digest": "sha1:TYIGZIZHHX2JKB3IBSAJMMQ6OFCN7RTN", "length": 14684, "nlines": 113, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अध्यात्मिक / धार्मिक – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nअध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…\nमनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंवा दुःखाचा भोग तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की, भोगें घडे त्याग तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की, भोगें घडे त्याग त्यागें अंगा येती भोग || ऐसें उफराटें वर्म त्यागें अंगा येती भोग || ऐसें उफराटें वर्म धर्मा अंगीं च अधर्म || देव अंतरे तें पाप धर्मा अंगीं च अधर्म || देव अंतरे तें पाप खोटे उगवा संकल्प […]\nआपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्‍यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात. […]\nस्कंदमाता – पांचवी माळ\nस्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्��ांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात. […]\n पूर्वी अवकाशात अंधार होता. काहीच दिसत नव्हते. अशावेळी मंद, हलकं स्मितहास्य करित मातादेवीने ब्रह्मांडाची निर्मीती केली. म्हणून सृष्टीचे आदीस्वरुप दुर्गामातेला मानले जाते. कुष्मांडा या नावाने तिची पुजा करतात. दाहीदिशांवर मातेचा प्रभाव आहे. सूर्याप्रमाणे तिचे तेज असल्याने ब्रह्मांडातील सर्वजीवमात्रांबर, प्रत्येक वस्तुंवर कुष्मांडामातेचे तेज पडते. तिच्या पुजनाने रोगमुक्ती होते. यश,बळ,शोकमुक्तता,आरोग्य प्राप्त होते. या मातेच्या रुपात मातृत्व […]\nचंद्रघण्टा माता – तिसरी माळ\nआज नवरात्रीच्या ऊत्सवाचा तिसरा दिवस.दुर्गामातेच्या आजच्या रुपाचं वर्णन आणि महत्व काया आहे याची माहिती आपण घेणार आहोत.या रुपामध्ये मातेने सिंहाला आपले वाहन म्हणून निवडले असून तिचा तिसरा नेत्र सतत ऊघडा असतो ज्यामुळे दानवांचा-राक्षसांचा अत्याचार नष्ट करण्यासाठी लक्ष ठेवते. दानवांचा-राक्षसांचा नायनाट करण्यासाठी दहा शस्रांचा वापरा केलेला आहे.अर्थातच चंद्रघण्टा मातेला दहा हात आहेत. धनुष्य,बाण,कमंडलु,तलवार,अक्षरमाला,गदा,त्रिशुळ,कमलपुष्प धारण केलेले असून भक्तांना […]\nब्रह्मचारिणी – दुसरी माळ\nकाल आपण माता दुर्गेच्या नवरात्रींपैकी पहिल्या दिवसाच्या पर्वकालातील माहिती पाहिली.आज या कुलोत्पन्न ऊत्सवाचा दुसरा दिवस.दुसरी माळ.आज गुरुवार.गुरु म्हणजे पिवळ्या रंगाचा प्रभाव.आज मातेने पिवळी वस्र परिधान केलेली आहेत अशी श्रध्ददा आहे.दुसर्या माळेला देवी भागवतात अनंत,मोगरा,चमेली,तमर अशा पांढर्या फुलांची माळ घटापर्यंत अर्पण करायची आहे. जपः-दधाना करपद्माभ्याम् क्षमालाकमण्डलू देवी प्सीदतु मणि ब्रह्मचारिण्यनुत्तमा देवी प्सीदतु मणि ब्रह्मचारिण्यनुत्तमा या जपाने ब्रह्मचारिणी मातेची आळवणी करुन […]\nशारदीय नवरात्र – पहिली माळ\nपहिल्या माळेला आजच्या बुधवारी सर्वसाधारणपणे निळे वस्र, साडी वगैरे पेहराव हा निळ्या रंगाचा असतो. बुधवार या वाराचा आणि बुधब्रहस्पतींचा आवडता रंग निळा आहे. म्हणून आज भाविकांनीही निळ्या रंगांचे कपडे परिधान के��ेत तर त्या देवतेच्या चैतन्यापर्यंत पोहोचण्यास “बायपास” मिळतो. […]\nटाकीचे घाव सोसल्या शिवाय ‘देव’ पण येत नाही\n‌खरं तर दगडातून एखाद्या विशिष्ट देवतेची मूर्ति बनवावयाची असेल तर दगडाला छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने भरपूर घाव सोसावे लागतातच. बनवणाऱ्या मुर्तीकाराला,तो कितीही मोठा कलाकार असू देत,पण आपण देवतेची मूर्ती बनवत आहोत हे माहीत असूनही तो त्या दगडावर घाव घालतोच ना\nआज खूप दिवसांनी बेसनाची वडी केली, अगदी सहजच आणि अनाहूतपणे पाय देवघरा कडे वळले, देवाला नैवेद्य दाखवायला. खूपच छोटीशी कृती पण इतकं समाधान देऊन गेली आणि पार भूतकाळात घेऊन गेली. […]\nमाणसाने द्यावे | प्रेम माणसाला | हीच वाटे मला | मानवता ||१|| माणसाने आता | करावा आदर | करावी कदर | माणसाची ||२ || ठेवू गड्या आता | कर्मावर श्रध्दा | गाडू अंधश्रद्धा | पाताळात ||३|| जिवंत असता | करू रक्तदान | शरिराचे दान | मेल्यावर ||४|| प्रत्येकाचे मन | आपण जपावे | प्रत्येकाने द्यावे | […]\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://asavarikakade.com/maazya-vishayi.html", "date_download": "2018-11-17T02:57:52Z", "digest": "sha1:I5UBNT25EGSZKVKZRWQLC5LYRIOKBBBX", "length": 12851, "nlines": 119, "source_domain": "asavarikakade.com", "title": ":: आसावरी काकडे : माझ्या विषयी", "raw_content": "\nकाही बिंदू , काही वळणं\nबी. कॉम., एम. ए. (मराठी)\nडाउनलोड इंग्रजी बायो डेटा\nडाउनलोड मराठी बायो डेटा\n'सेतू' , डी-१/३, स्टेट बँक नगर,\nकर्वेनगर, पुणे - ४११ ०५२.\nमोबाईल : +९१- ९७६२२०९०२८\nव्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर : (कवितासंग्रह) राजहंस प्रकाशन, पुणे\n२. अथांग : बिन्द्या सुब्बा यांच्या 'अथाह' या मूळ नेपाळी कादंबरीचा (हिंदी अनुवादावरून) अनुवाद\nप्रकाशित गद्य लेखन :\nजुलै.२०१२ (राजहंस प्रकाशन, पुणे)\nजाने. २०१२ (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)\n१९९० (सेतू प्रकाशन, पुणे)\n��ुसरी आवृत्ती १९९३ (सेतू प्रकाशन, पुणे)\n२. आकाश १९९१ (सेतू प्रकाशन, पुणे)\n* टिक टॉक ट्रिंग - १९९२ (अनुजा प्रकाशन, पुणे)\n* अनु मनु शिरु - १९९२ (साकेत प्रकाशन, औरंगाबाद)\n* जंगल जंगल जंगलात काय - (इसाप गाणी) १९९३\n* भिंगोऱ्या भिंग २००८ ( कजा कजा मरू प्रकाशन, पुणे)\n* ऋतुचक्र २०११ ( कजा कजा मरू प्रकाशन, पुणे)\n४. लाहो १९९५ (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)\n५. मौन क्षणों का अनुवाद १९९७ (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) (हिंदी कवितासंग्रह)\n६. मी एक दर्शनबिंदू १९९९ (सुमती प्रकाशन, पुणे)\n७. मेरे हिस्से की यात्रा २००३ (सेतू प्रकाशन, पुणे)\n(स्वत:च्या निवडक मराठी कवितांचा हिंदी अनुवाद)\n८. बोल माधवी २००४ (सेतू प्रकाशन, पुणे) - (डॉ. चंद्रप्रकाश देवल\nयांच्या `बोलो माधवी' या कवितासंग्रहाचा अनुवाद)\nदुसरी आवृत्ती २००७ (राजहंस प्रकाशन, पुणे)\n९. रहाटाला पुन्हा गती दिलीय मी २००५ (सेतू प्रकाशन, पुणे)\n१०. स्त्री असण्याचा अर्थ २००६ (सेतू प्रकाशन, पुणे)\n११. उत्तरार्ध २००८ (राजहंस प्रकाशन, पुणे)\n१२. इसीलिए शायद २००९ (सेतू प्रकाशन, पुणे) (हिंदी कवितासंग्रह)\n१३. भेटकार्ड आज तुला हे सांगायलाच हवं - (मिळून साऱ्याजणी मासिकाचं प्रकाशन, पुणे)\nशपथ सार्थ सहजीवनाची - (मिळून साऱ्याजणी मासिकाचं प्रकाशन, पुणे)\n१४. तरीही काही बाकी राहील मार्च २०१४ पद्मगंधा प्रकाशन, पुणे.\n(डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा अनुवाद)\n१५. लम्हा लम्हा जुलै २०१४ डिंपल पब्लिकेशन, मुंबई.\n(दीप्ति नवल यांच्या 'लम्हा लम्हा' या हिन्दी कवितासंग्रहाचा अनुवाद)\n१६. तू लिही कविता २०१५ दिलीपराज प्रकाशन, पुणे.\n(डॉ. दामोदर खडसे यांच्या 'तुम लिखो कविता' या हिन्दी कवितासंग्रहाचा अनुवाद)\nसाहित्य अकादेमी, नवी दिल्लीचा अनुवाद पुरस्कार २००६.\n२. इसीलिए शायद केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'\n३. मेरे हिस्से की यात्रा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार.\nएकूण लेखनाबद्दल गो.नी.दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार\nमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा कै. शांतादेवी शिरोळे पुरस्कार.\nसूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव चा ‘सूर्योदय काव्य पुरस्कार’\nपुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्यसम्राट न. चिं केळकर पुरस्कार\n'साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे यांचा काव्यविषयक योगदानाबद्दल 'काव्ययोगिनी' पुरस्कार\n५. मी एक दर्शनबिंदू महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार.\nआपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा साहित्य पुरस्कार\n६. बालसाहित्य परिवर्तन संस्था, औरंगाबादचा कै. ग. ह. पाटील पुरस्कार.\n७. लाहो महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. मा. पुरस्कार.\n८. आरसा महाराष्ट्र राज्य पुरस्कार.\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा\nमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा ह. स. गोखले पुरस्कार.\n९. ईशावास्यम्‍ इदं सर्वम्‍... सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा ग. वि. अकोलकर पुरस्कार.\n१०. कवितेभोवतीचं अवकाश आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान, पुणे यांचा केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार.\nआकाशवाणी, नवी दिल्ली तर्फे आयोजित जयपूर येथील सर्वभाषी कविसंमेलनात\n२. प्रथम वर्ष कला-पुणे विद्यापीठ, तृतीय वर्ष कला - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नासिक, कर्नाटक राज्य, इयत्ता आठवी, महाराष्ट्र राज्य- इयत्ता अकरावी व सातवी या वर्गांसाठी मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश.\nगोवा विद्यापीठाच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात `मराठीतील अनुवादित भारतीय साहित्य' या विषयासाठी नेमलेल्या पाठ्यपुस्तकात `बोल माधवी' या कवितासंग्रहाचा समावेश.\n३. पुस्तक परीक्षण, ललित लेख, कथा इ. गद्य साहित्य विविध नियतकालिकांतून प्रकाशित.\n४. आकाशवाणी, दूरदर्शन व विविध साहित्य संमेलनात कविता विषयक कार्यक्रमात सहभाग.\n५. विविध हिंदी कवितांचा मराठी अनुवाद विविध नियतकालिकांतून प्रकाशित.\n६. `मौन क्षणों का अनुवाद' या हिंदी कवितासंग्रहातील काही कवितांचा पंजाबी, मैथिली भाषेत अनुवाद व काही मराठी कवितांचा राजस्थानी, हिंदी व इंग्रजी भाषेतील अनुवाद `जागती जोत', `भाषा', `भारतीय कविताएँ', `समकालीन भारतीय साहित्य' \"Indian Liturature\" आणि Continuum 2005 - by Poetry club of India, New Delhi यात प्रकाशित.\n७. पेंग्विन बुक्स द्वारा प्रकाशित `नव्या वाटा, नवी वळणे' या डॉ. निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक मराठी कवींच्या कवितासंग्रहात पाच कविता.\n८. हिंदी साहित्य सम्मेलन, प्रयाग (इलाहाबाद) द्वारा `सम्मेलन सम्मान' २००४\n© आसावरी काकडे २०१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2010/11/blog-post_10.html", "date_download": "2018-11-17T03:26:53Z", "digest": "sha1:PNDNMJBTO7UW5OUMDIAKWE6MHHOGNAOM", "length": 65108, "nlines": 471, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: हत्या -४ (अंतिम)", "raw_content": "\nभाग -३ पासून पुढे\n\"म्हणजे तू तिथे पोचलास तेव्हा रोहन इमारतीच्या खाली उभा होता\" रमेशनं त्याच्याकडे रोखून पाहत विचारलं.\n\"नाही, तो जिन्यातच उभा होता.\" जीतू.\n\"पण तुला कसं कळलं की रोहन तिथे आहे\n\"बरं पण तू होतास कुठे जेव्हा रोहननं तुला बोलावलं\n\"पण रोहननं तुला तिथे का बोलावलं\n\"रोहनला जेव्हापण भीती वाटते तेव्हा तो मलाच बोलावतो. माझ्याशिवाय त्याचं काही खरं नाही\" जीतू आत्मविश्वासानं बोलत असताना रमेश आश्चर्यानं त्याच्या डोळ्यांमध्ये पाहत होता.\n\"पण तेव्हा रोहनला भीती का वाटली\n\"त्यानं मर्डर बघितला म्हणून\n\"मर्डर बघितला, म्हणजे होताना\n\"माहित नाही मला. पण तो म्हणतो की तो आत शिरला तेव्हा थेट प्रेतच दिसलं त्याला.\" जीतू विचारात पडला. \"बिचारा, मी त्याला नेहमी तुझ्या आयुष्यात मुलगी नाही म्हणून चिडवायचो.\"\nरमेशचा हे सगळं प्रत्यक्षात होतंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यानं डॉ. कुर्लेकरांकडे पाहिलं. त्यांना रमेशच्या भावना कळत होत्या. त्यांनी डोळ्यांनीच शांत राहायचा इशारा केला.\n\"पण मग नक्की काय झालं होतं\n\"ते मलाही माहित नाही. तो सांगतो की तिनं त्याला रात्री बोलावलं होतं, त्यानुसार तो १०.१५ ला तिथं गेला आणि त्याला थेट प्रेतच दिसलं. मग तो घाबरला आणि त्यानं मला बोलावलं\nरमेश आणि डॉ. कुर्लेकरांनी एकमेकांकडे पाहिलं.\n\"आता आपण ह्याला हिप्नोटाईज करून रोहनला बोलावू.\" डॉ. कुर्लेकर हळूच रमेशच्या कानात कुजबुजले. रमेशसाठी ही रात्र प्रचंड विचित्र ठरत होती.\n\"मला संध्याकाळी ८ वाजता तिचा फोन आला की रात्री १०.१५-१०.३० पर्यंत तिच्या घरी भेटून मग कुठल्याशा पार्टीला जायचं. त्यानुसार मी रात्री १०.१५ ला तिथे पोचलो.\" रोहनच्या आवाजात कंप होता. आपण पोलिसांच्या ताब्यात कसे आलो, हे त्याला न उलगडलेलं कोडं असलं तरी त्यानं ते सत्य मान्य केलं होतं.\nतिच्या मोबाईलवरून रात्री ८ ला गेलेला एक कॉल रमेशच्या लक्षात होता.\n\"मी पोचलो, तेव्हा जवळपास सगळे झोपलेले होते बिल्डिंगमधले. आणि शेजारच्या घराला कुलूप होतं तिच्या. त्यामुळे मी तिच्या घराची बेल ८-१० वेळा वाजवूनही शेजारच्या घरातदेखील हालचाल नव्हती. मग मी तिच्या मोबाईलवर फोन लावला. तर घरातून रिंग ऐकू येऊ लागली.\"\nरात्री १०.३० चा हा कॉलदेखील रमेशच्या लक्षात होता. रोहनच्या वक्तव्यांची संगती ���ोग्य लागत होती.\n\"तर मी दरवाजा हाताना वाजवायला म्हणून बोटं लावली आणि दार उघडंच होतं. मी घाबरूनच आत शिरलो आणि आतमध्ये तिचं प्रेत पाहून थिजूनच गेलो. धावतच बाहेर आलो आणि दरवाजा लावून टाकला. आणि जिना उतरेस्तोवर जीतू आलाच. मग आम्ही दोघे कुणी बघत नाही ना हे पाहत पळून गेलो.\" रोहन सांगत होता आणि रमेश मनातल्या मनात तुकडे जुळवण्याचा प्रयत्न करत होता.\nडॉ. कुर्लेकर आणि रमेश इंटरोगेशन रूममधून बाहेर पडले तेव्हा सकाळचे सात वाजत होते. तब्बल ७ तास ते जीतू आणि रोहनला बोलतं करायचा प्रयत्न करत होते.\n\"शिंदे आपल्याला सगळंच्या सगळं कोडं परत घेऊन बसावं लागणार आहे.\" क्षमाचा भाऊ भेटून गेल्यानंतर रमेश म्हणाला. रमेशला रात्रभर झोप न झाल्याने प्रचंड थकवा आला होता, पण त्यातच क्षमाच्या भावाचा कोरडेपणा आणि तुटकपणा बघून त्याला स्वतःच्या बहिणीच्या खूनप्रकरणाची प्रकर्षानं आठवण होऊ लागली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा मळमळीचा ऍटॅक येण्याची चिन्ह होती. 'मला खूप सार्‍या आरामाची बहुदा गरज आहे' असं तो स्वतःशीच म्हणाला. पण पुढच्याच क्षणी त्यानं तो विचार झटकून टाकला.\nरमेशनं क्षमाच्या घरून आणलेली सगळी कागदपत्र चाळून पाहायला सुरूवात केली. ते खोटं सिमकार्ड, त्याचा क्षमाच्या घराजवळचाच वापर आणि प्रौढ, श्रीमंत, विवाहित माणूस हे सगळं रानडेंकडे इशारा करत होतं. पण रानडेंची भक्कम ऍलिबी रमेशला वॉरंट मिळवून देऊ शकत नव्हती. त्याला डेस्परेटली मर्डर वेपन हवं होतं.\n\"कुठे असू शकेल मर्डर वेपन\" रमेश स्वतःशीच विचार करत होता. \"इमारतीचं ड्रेनेजही पूर्ण पालथं घातलंय आणि फ्लॅटची तर तीन वेगवेगळ्या माणसांनी झडती घेतलीय.\" त्यानं क्षमाचा खून उघडकीला आल्या आल्या काढलेले पहिले फोटोज काढले आणि टेबलावर एकाशेजारी एक ठेवले. तो त्यादिवशीचा घटनाक्रम आठवू लागला.\nबर्‍यापैकी उच्चभ्रूंची असूनही वॉचमन नसलेली बिल्डिंग हा त्याला खटकलेला पहिलाच मुद्दा होता. पण ती एकंदर मोठ्या सुरक्षित कॉलनीचा भाग असल्यानं वॉचमन नसूनही खपून जातं होतं. आजूबाजूला लगटूनच इमारती आणि त्यांचे वॉचमन त्यामुळे त्या इमारतीत येणार्‍या जाणार्‍या कुणाहीवर बर्‍याच नजरा असण्याची शक्यता होतीच. कुणी नाही तरी समोरच्या इमारतीचा वॉचमन. त्यानुसार त्यानं खुन्याला ओझरतं का होईना पाहिलंच होतं पण कुणीही हुशार गुन्हेगार वेपन घेऊ��� बाहेरून आत येण्याची शक्यता कमीच. आणि एव्हढ्या बर्‍यापैकी लोकसंख्या असलेल्या भागातून मर्डर वेपन घेऊन बाहेर जाण्याचीही शक्यता शून्यच.\n\"शिंदे, ह्या फोटोंमध्येच आपल्याला काहीतरी सापडणार बघा. नीट बघा बरं\nरमेश प्रत्येक फोटो निरखून पाहत होता.\n\"शिंदे, हे बघा...\" रमेश एकदम म्हणाला. \"हे बॉडीच्या शेजारचे रक्ताचे थेंब\n\"त्याचं काय साहेब, वार तीनदा केल्यावर जे रक्त उडालं असेल, त्यातलेच आहेत ते\n\"नाही शिंदे.\" रमेश एकदम उठून उभा राहिला. \"हे बघा...क्षमाची बॉडी अशी पडलेली मिळालीय. आता आपण असं मानून चालू, की क्षमा जशी पडली, त्यानंतर बॉडी हलवली गेली नाही. तर वार होताना ती आणि खुनी कसे उभे असतील\nमग रमेशनं एग्झॅक्टली तीच स्थिती निर्माण केली, खुनी तो आणि शिंदे क्षमाच्या जागी.\n\"आता बघा, फॉरेन्सिकप्रमाणे वार असे झाले\" त्यानं ती क्रिया केली. \"तर रक्त कुठे उडेल\" त्यानं ती क्रिया केली. \"तर रक्त कुठे उडेल\nशिंदे विचारात पडले. \"मग हे थेंब\n\"ती मेल्याचं निश्चित झाल्यावर त्यानं जेव्हा चाकू काढला, तेव्हा लागलेले ओघळ आहेत हे\" रमेशनं निष्कर्ष काढला.\n\"पण मग ते इथेच का थांबताहेत\" आणि लगेचच शिंद्यांना रिअलाईज झालं. \"म्हणजे त्यानं चाकू कशाततरी..\"\n\" रमेशचा चेहरा थोडा उजळला. \"त्यानं चाकू कशाततरी ठेवला. खिशात किंवा पिशवी किंवा बॅगेत\n\"पण मग ते रक्ताळलेलं पायपुसणं\n\"ते डिसगाईज असणार शिंदे.आपल्याला वाटावं की चाकू घराबाहेर गेलेला नाही आणि आपण तो शोधण्यात मूर्खासारखा वेळ घालवावा ह्यासाठी केलेलं\n\"पण म्हणजे नक्की काय\n\"नक्की एव्हढंच की चाकू घराबाहेर गेलाय आणि शक्यतो कॉलनीबाहेरही. तेव्हा आता आपण मर्डर वेपनच्या आशेवर बसण्यात अर्थ नाही. खुनी आपल्याला मर्डर वेपनशिवायच शोधायचाय\n\"फोटोंवरून नवीन रस्ता उघडायच्या ऐवजी बंदच झाला म्हणायचा\" शिंदे हताशपणे म्हणाले.\n\"बरंच झालं ना शिंदे. आपण आपली ऊर्जा चुकीच्या ठिकाणी वापरणं बंद करू आता\nरमेश हे बोलत असतानाच त्याला क्षमाच्या कागदपत्रांमध्ये एका मोठ्या कॉन्सर्टच्या पासची काऊंटरफॉइल दिसली. तो व्हीआयपी पास होता. एका प्रख्यात शास्त्रीय गायकाच्या कार्यक्रमाचा.\n\"शिंदे, हे असले कार्यक्रम सहसा इन्व्हिटेशनल असतात\" रमेश तो पास शिंदेंसमोर नाचवत म्हणाला. शिंदेंच्या लक्षात आलं आणि त्यांनी एक स्मित केलं.\n\"ही घ्या साहेब, इन्व्हिटेशन्सची लिस्ट ���ण ह्यातल्या कुणीतरी आपला पास दुसर्‍याला दिला असला तरीसुद्धा आम्हाला कळणार नाही.\" कार्यक्रमाच्या ऑर्गनायझिंग कमिटीचा मेंबर सांगत होता. रमेशनं चटचट लिस्ट नजरेखालून घातली, पण त्याला हवं असलेलं एकही नाव दिसलं नाही. अजून एक रस्ता बंद होत होता. आणि अचानक त्याची नजर टेबलावर पडलेल्या एका छोट्या स्मरणचिन्हाकडे गेली.\n\"ह्याच कॉन्सर्टमध्ये सगळ्या व्हीआयपी अटेंडीजना दिलं होतं\n\"साहेब, असंच क्षमाच्या घरीही सापडलंय आपल्याला\n\"पण मी असंच स्मरणचिन्ह अजूनही कुठेतरी पाहिलंय\" रमेश स्मरणशक्तीवर ताण देत होता आणि अचानक त्याला साक्षात्कार झाला.\n\" तो उत्साहानं म्हणाला. \"तुमच्या बँकेत ओळखी आहेत ना\" शिंदेंनी मान डोलावली. त्याबरोबर रमेशनं खिशातून एक कागदाचा कपटा काढला आणि त्यावर एक नाव लिहून तो शिंदेंच्या हातात दिला. \"मला ह्या माणसाची गेल्या दोन वर्षांतली सगळी क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्टेटमेंट्स हवी आहेत. बिना परवानगी आणि बिना त्याला माहित होता\" शिंदेंनी मान डोलावली. त्याबरोबर रमेशनं खिशातून एक कागदाचा कपटा काढला आणि त्यावर एक नाव लिहून तो शिंदेंच्या हातात दिला. \"मला ह्या माणसाची गेल्या दोन वर्षांतली सगळी क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्टेटमेंट्स हवी आहेत. बिना परवानगी आणि बिना त्याला माहित होता\" रमेश डोळे मिचकावत म्हणाला. \"दोन तासांच्या आत\" रमेश डोळे मिचकावत म्हणाला. \"दोन तासांच्या आत\nरमेश त्या माणसाच्या नजरेला नजर देत खुर्चीत बसला.\n\"बोला साहेब काय म्हणता\" तो माणूस रमेशला म्हणाला.\n\"मी काय म्हणू आता तुम्हीच म्हणायचंय जे काय ते\" रमेश त्याचा गोरा चेहरा निरखत म्हणाला.\n\"स्मरणचिन्ह, कॉन्सर्ट, क्षमा, फेक सिमकार्ड, अफेयर काही समजतंय आता\n\" तो जोरात ओरडला.\n\"ओरडल्यानं गुन्हा लपणार नाहीये.\"\n\"मी काहीच केलेलं नाही. तुम्ही काहीच सिद्ध करू शकत नाही.\" तो अस्वस्थ झाला होता, त्याच्या कपाळावर घाम जमू लागला.\n\"तुमचं क्रेडिट कार्ड, त्यानं केलेलं हॉटेल बुकिंग, तिथे क्षमासोबत खोट्या नावानं केलेलं वास्तव्य अजूनही काही सिद्ध करायचं असेल, तर फेक सिमकार्ड जास्तीत जास्त वापरलं गेलेल्याच भागात असलेलं तुमचं घरही मला लांबचे पुरावे म्हणून वापरता येईल, झाडाझडतीसाठी अजूनही काही सिद्ध करायचं असेल, तर फेक सिमकार्ड जास्तीत जास्त वापरलं गेलेल्याच भागात असलेलं तुमचं घरही मला लांबचे पुरावे म्हणून वापरता येईल, झाडाझडतीसाठी\" रमेशच्या आवाजात जरब आली होती.\n\"होय, माझं क्षमासोबत अफेयर होतं.\" तो आपले घारे डोळे रमेशवर रोखून म्हणाला.\n\"आणि मी गावभर तुम्हाला शोधून आलो.\" रमेशनं आपला मोबाईल शांतपणे त्याच्या समोरच्या टेबलावर ठेवला त्यावरचं एक बटण दाबलं आणि खुर्चीत मागे रेलला. \"पण तुम्हाला फेक सिमकार्ड वापरायची काय गरज होती\n\"मग काय सरळ माझ्याच सिमवरून फोन करू मी विवाहित आहे, मला पोरंबाळं आहेत मी विवाहित आहे, मला पोरंबाळं आहेत\n\"मग हा विचार अफेयर करण्यापूर्वी करायचा ना\n\"तिलाही मोठं व्हायचं होतं, फटाफट\n\"हा निष्कर्ष तुम्ही स्वतःच काढला असाल. ती मात्र तुमच्यात गुंतली होती चांगलीच\" रमेशला नेहमीसारखंच अस्वस्थ वाटू लागलं. संताप येऊ लागला.\n\"आता ह्यात निष्कर्ष काढण्यासारखं काय आहे. माझ्या मदतीनंच तर ती फटाफट प्रगती करू शकली असती.\"\nरमेशनं हे बोलणार्‍या तिच्या बॉसच्या डोळ्यांत रोखून पाहिलं. \"आता बडबड बंद करा आणि तिचा खून का आणि कसा केलात ते सांगा\n\"मी खून केलेला नाही आणि तुझ्याकडेही काहीही पुरावे नाहीत माझ्याविरूद्ध, ते फेक सिमकार्डही तू सिद्ध करू शकणार नाहीस आणि तुझ्याकडेही काहीही पुरावे नाहीत माझ्याविरूद्ध, ते फेक सिमकार्डही तू सिद्ध करू शकणार नाहीस\n\"साहेब, तुम्ही प्रत्येक हॉटेलच्या रिसेप्शनवर असलेल्या सीसीटीव्हीबद्दल विसरताय खोट्या नावानं वास्तव्य केल्याबद्दल मी केस टाकू शकतो तुमच्यावर खोट्या नावानं वास्तव्य केल्याबद्दल मी केस टाकू शकतो तुमच्यावर\n\"अरे जा जाऊन टाक. असल्या फालतू केस सुरू व्हायच्या आधीच मी बेल मिळवेन. मी खून केलेलाच नाही तर तू माझं काय उखडणार\" बॉसचा गोरा चेहरा रागानं लालबुंद झाला होता.\n\"हो हो, आम्ही मेहनत करून केस बनवतो आणि तुम्ही पैसे चारून बेल घेऊन उघड माथ्याने फिरता\nरमेशही संतापानं थरथरत होता. प्रचंड संताप, आणि असह्य होत असलेली मळमळ ह्यानं रमेशला चक्कर येईलसं वाटू लागलं. त्यानं टेबलावरचा अर्धा भरलेला ग्लास उचलला आणि पाणी पितच केबिनबाहेर पडला. रमेशनं बाहेर पडताच ग्लासावर रूमाल गुंडाळला आणि ग्लास पँटच्या खिशात टाकला.\n\"शिंदे लवकर एक कॉन्स्टेबल घेऊन इकडे या\" तो कंपनीबाहेर एका झाडाखाली उभा राहून फोनवर बोलत होता.\nरमेश पार सैरभैर झाला होता. त्याला वाटलं होतं की त्यानं ही केस क्रॅक केलीय, पण पुन्हा तो अडकला होता. बॉसची कबुली मोबाईलवर व्हिडिओ शूटही झाली होती. पण ती नुसतीच अफेयरची कबुली होती. त्यातून काहीही निष्कर्ष निघत नव्हता. त्याचा बॉसवरचा संशय पक्का झाला होता.\n\"आता पुन्हा वॉरंट, मग पुन्हा अनेक सार्‍या झडत्या, उलटतपासण्या ह्या सगळ्याला काही अंतच नाहीय का\" रमेश हताश झाला होता.\n तो कॉन्स्टेबल ग्लास घेऊन गेलाय ना. बॉसचे ठसे क्षमाच्या घरात सापडले तर वॉरंट आणि रिमांड मिळणं अजून सोपं जाईल.\"\n\"ते सगळं ठीक आहे हो. पण किती वेळ जाईल ह्या सगळ्यांत आणि बॉसनं खरंच खून केलेला नसेल तर आपण पुन्हा तिथेच\nरमेश शून्यात बघत होता. \"आपल्याकडे आता काय काय दुवे शिल्लक आहेत\n\" शिंदे एकदम म्हणाले. रमेशचा चेहरा उजळला.\n\"आणि हार्डडिस्कला कंपनीत हातही न लावल्याची ग्वाही मला ह्या बॉसनंच दिली होती. चला त्या पोरग्याकडे\n\"मला सांग, हे ऍडमिनिस्ट्रेटरकडून केलं गेलंय, की हॅकरकडून हे तुला कळू शकेल\" रमेश विचारत होता.\n\"होय, पण मला त्यासाठी कंपनीच्या नेटवर्कमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर लॉगिन करावं लागेल.\"\n\"त्याची काळजी नको.\" शिंदेंनी आश्चर्यानं रमेशच्या चेहर्‍याकडे पाहिलं. रमेशनं फोन बाहेर काढला आणि कॉन्टॅक्ट्स लिस्टमधून आरतीचा नंबर शोधून फिरवला.\n\"हे हॅकरचंच काम आहे साहेब. नेटवर्कचा लॉग क्लिन आहे\" तो हार्डडिस्क एक्स्पर्ट म्हणाला.\nरमेश कसल्याशा विचारात गढला.\n\"एक महत्वाचा प्रश्न\" रमेश आरतीकडे रोखून पाहत म्हणाला. \"क्षमाचा लॅपटॉप तिच्याशिवाय अजून कुणी वापरायचं का कंपनीतलं किंवा कंपनी बाहेरचं कंपनीतलं किंवा कंपनी बाहेरचं\nरमेशच्या डोक्यात अनेक पेटत्या सळया उसळल्या होत्या. डोकं पार भणाणून गेलं होतं. पण तरीही आता शेवटचे धागे जुळवणं भाग होतं, शेवट कितीही विचित्र असला तरी नाटकावर पडदा टाकणं भाग होतं. रमेशची तब्येत पुरती खालावलेली होती. आता तो एक शेवटचा निकराचा धक्का द्यायला निघाला होता.\nप्रथम तो खून झालेल्या इमारतीसमोर पोचला. रात्रपाळीचा वॉचमन अजून यायचा होता. शिंदेंना त्यानं पोलिस स्टेशनातून एक फोटो घेऊन यायला पाठवलं होतं. तो आणि हार्डडिस्कवाला गप्पपणे रस्त्याच्या तुरळक रहदारीकडे बघत समोरच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बसले होते. रमेश विचारांमुळे आणि हार्डडिस्कवाला गोंधळल्यामुळे अस्वस्थ होता. शिंदे आले आणि थोड्याच वेळात वॉचमन आला.\n\"सोमवारी रात्री म���डमबरोबर एक माणूस आला होता असं तू म्हणाला होतास बरोबर\n\" वॉचमन थोडा गांगरला होता, रमेश खूपच स्ट्रेस्ड वाटत होता, त्यामुळे थोडा गुरकावत होता.\n\"अं...\" तो विचारात गढला.\n\"लवकर बोल.\" रमेश गुरकावला.\n\"सांगतो साहेब...आठ वाजता जवळपास.\"\n'आणि रोहन १०.१५ वाजता' रमेश मनाशीच म्हणाला. \"त्याचं वर्णन करू शकशील\n\"नाही साहेब. सांगितलं होतं ना तुम्हाला, तेव्हा एका साहेबांना गाडी बाहेर काढायची होती. त्यामुळे लक्ष दिलं नाही जास्त\n मेंदूवर जोर टाक. काहीतरी आठवेल. जे आठवेल ते सांग\"\nवॉचमन आठवायचा प्रयत्न करू लागला. रमेश आशाळभूतपणे त्याच्याकडे पाहत होता. शिंदे आणि हार्डडिस्कवाला पूर्ण गोंधळलेले होते. \"अं...त्याचे केस बहुतेक कुरळे होते. आणि ... \"\n\"गोरापान होता साहेब, हाफ स्लीव्ह टीशर्ट होता अंगावर.\"\nरमेशनं आपला मोबाईल पुढे केला, त्यावर क्षमाच्या बॉसचा नुकताच घेतलेला व्हिडिओ होता आणि शिंदेंना आणायला सांगितलेला फोटो पुढे केला. \"ह्या दोघांपैकी कुणी असू शकतो\nवॉचमननं एका फोटोकडे अंगुलीनिर्देश केला.\n\"आणि हा बाहेर कधी गेला\n\"मोस्टली ९ वाजता साहेब\n\"तुला तर लक्षात नव्हतं ना काही मग हे कसं ठाऊक मग हे कसं ठाऊक\n\"साहेब, मी ह्या फोटोतल्या माणसाला इमारतीतून बाहेर पडताना नऊ वाजता बघितलं कारण आमच्या इमारतीतली एक गाडी गेटमधून आत घेताना पुढेमागे होत होती. तेव्हा ह्याच्या पायावर चढता चढता राहिली. मॅडमबरोबर आत जाणारा हाच असावा असा माझा अंदाज आहे. पण नऊ वाजता बाहेर पडणारा हाच होता. हे मी फोटोवरून नक्की सांगू शकतो.\"\n\"कारण मी त्या आसपास जेवायला जातो साहेब. मी ह्या प्रसंगानंतर लगेच जेवायला गेलो होतो.\"\n\" रमेश खुषीनं म्हणाला. मग हार्डडिस्कवाल्याकडे वळून म्हणाला. \"चल आता, तू माहिती काढलीयस त्या हार्डडिस्क विकणार्‍याकडे जाऊ\nआश्चर्यकारकरित्या रमेशची मळमळ कमी होऊ लागली होती. ते वेगानं निघाले होते. रमेश स्वतः जीप चालवत होता. गाडीत एकदम स्तब्ध शांतता होती.\n\"हा कधी इथून हार्डडिस्क घेऊन जातो\" रमेशनं एक फोटो पुढे केला.\n\"होय. हा नवाच कस्टमर आहे, पण रेग्युलर आहे. कॉम्प्युटर असेंबलर आहे. जवळच राहतो.\" डीलर म्हणाला.\n\"ओके. थँक्यू. माझं काम झालंय\" रमेश एक्साईट होत म्हणाला. शिंदे अजूनही गोंधळलेलेच होते. \"खूप थँक्स तू आलास. हे घे रिक्षाला पैसे\" रमेश एक्साईट होत म्हणाला. शिंदे अजूनही गोंधळलेलेच होते. \"खूप थ���क्स तू आलास. हे घे रिक्षाला पैसे\" म्हणून रमेशनं हार्डडिस्कवाल्या मुलाला पैसे देऊन बोळवलं.\n\"शिंदे आपल्याला आपला खुनी सापडला\" रमेशच्या चेहर्‍यावर विजयी भाव होते.\n नक्की काय करताय तुम्ही\" शिंदे म्हणत होते. रमेश आणि ते एका इमारतीत चढत होते. एका दारासमोर उभं राहून रमेशनं बेल वाजवली. एका मध्यमवयीन माणसानं दरवाजा उघडला.\n\" ते आश्चर्यानं म्हणाले. \"क्षमाची आई, हे इन्स्पेक्टर साहेब आलेत\" त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली. क्षमाचा भाऊही लगबगीनं बाहेर आला. \"मला जरासं पाणी मिळेल का\" त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली. क्षमाचा भाऊही लगबगीनं बाहेर आला. \"मला जरासं पाणी मिळेल का किचन कुठेय मी स्वतःच घेतो.\" असं म्हणत तो किचनमध्ये शिरलादेखील. मग दोन मिनिटांनी बाहेर आला. आणि शांतपणे सोफ्यावर बसला.\n\"क्षमाचा खुनी आम्हाला सापडलाय\" रमेश एक एक शब्द जोर देऊन उच्चारत म्हणाला.\n\" ते पती-पत्नी एकत्रच म्हणाले.\n\"सांगतो.\" रमेश हळूहळू बोलू लागला. \"क्षमा एक मॉडर्न मुलगी होती. आणि स्वतः कमावती असल्यामुळे स्वतंत्र. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचे सगळे निर्णय ती स्वतः घ्यायची. मुक्त विचारांची आणि तरीही मनस्वी अशी मुलगी होती. त्यामुळे ती विवाहित बॉसच्य प्रेमात पडली आणि गुंततच गेली. तो मात्र ह्या नात्यात फक्त देवाणघेवाण बघत होता. मग तिला हे सगळं लक्षात आल्यावर तिनं अफेयर्स करून त्याचा बदला घ्यायचा प्रयत्न केला. पण ती मनातून अजूनही त्याच्यावरच प्रेम करत होती. तिच्या कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कवर तिचे आणि तिच्या बॉसचे विविध फोटो होते आणि त्यांचे पर्सनल इमेल्सही. मग एक दिवस काय झालं, एका माणसानं तिचा लॅपटॉप काही कामासाठी म्हणून घेतला आणि तिचे सगळे फोटो पाहिले. त्याला तिची प्रचंड चीड आली आणि कॅरॅक्टरलेस अशी एक इमेज त्याच्या मनात तयार झाली. हा राग त्याच्या मनात धुमसतच होता. त्यातच तिची इतर अफेयर्सही त्याला दिसू लागली आणि त्याचं डोकं फिरलं. त्यानं तिला संपवायचं ठरवलं.\"\n\" आई म्हणाली. क्षमाचा भाऊ भिंतीला टेकून उभा राहून एकटक रमेशकडे पाहत होता.\nरमेश तिच्या भावाच्या डोळ्यांत रोखून पाहत म्हणाला, \"हाच क्षमाचा भाऊ आणि तिचा खुनी क्षमाचा भाऊ आणि तिचा खुनी\nशिंदेंसकट सगळेच अवाक् झाले.\n\"आता कबूल करणार की किचनमधल्या सुर्‍याचा फॉरेन्सिक ऍनॅलिसिस करवायचा की तुझ्या घरात पडले���्या तमाम हार्डडिस्कांचं किंवा तू ज्यांना असेंबल करून विकतोस, त्यांच्या हार्डडिस्कांचं स्कॅनिंग करवायचं की तुझ्या घरात पडलेल्या तमाम हार्डडिस्कांचं किंवा तू ज्यांना असेंबल करून विकतोस, त्यांच्या हार्डडिस्कांचं स्कॅनिंग करवायचं की नऊ वाजता तुला बाहेर पडताना बघणार्‍या वॉचमनची साक्ष की नऊ वाजता तुला बाहेर पडताना बघणार्‍या वॉचमनची साक्ष की तुझ्या इमारतीच्या कोपर्‍यात जाळलेल्या कचर्‍यात पडलेले रक्ताळलेल्या बॅगेचे अवशेष की तुझ्या इमारतीच्या कोपर्‍यात जाळलेल्या कचर्‍यात पडलेले रक्ताळलेल्या बॅगेचे अवशेष\nक्षमाचा भाऊ निश्चल उभा होता. त्याच्या डोळ्यांत पश्चात्तापाचा मागमूसही नव्हता.\n\" त्याचे आई-वडिल म्हणाले.\n\" रमेश एव्हढंच म्हणाला.\n\"तिचा लॅपटॉप मी बरेचदा घेऊन यायचो. तो बघताना तिचे बॉसबरोबर चालू असलेले धंदे मला कळले. तिचे त्याच्याबरोबरच्या जवळीकीचे फोटो आणि तिचे इतरही मित्रांबरोबरचे फोटो पाहून मला तिची घृणा वाटू लागली होती. तिला मारून टाकूनच आमच्या घराची अब्रू वाचवता आली असती. म्हणून मी आधी तिचे सगळे घाणेरडे चाळे लॅपटॉपवरून मिटवून टाकले आणि त्याच रात्री तिलासुद्धा ती होतीच त्या लायक ती होतीच त्या लायक\" क्षमाच्या भावाच्या वक्तव्यांनी त्याचे आई-वडील स्तब्ध झाले होते.\n माणूस म्हणायच्या तरी लायक आहेस का\" रमेशनं त्याच्याकडे तुच्छतेनं पाहिलं.\nशिंदेंनी एव्हाना पोलिस व्हॅन बोलावली होती.\nरमेशनं क्षमाच्या बॉसलाही पुरता पोचवायची व्यवस्था केली.\nदोन दिवसांच्या रेस्टनंतर रमेश पुन्हा ऑफिसात आला तेव्हा शिंदेंनी त्याचं टेबल आवरून ठेवलं होतं. सगळ्या घटनाक्रमानंतर रमेशची मळमळ बरीच कमी झाली होती.\n\"तब्येत कशी आहे साहेब आता\n\"म्हटलं होतं ना शिंदे. पोलिस तपास हाच माझा इलाज आहे\" रमेश स्मितहास्य करत म्हणाला.\nएव्हढ्यात एक हवालदार धावत आला.\n इमर्जन्सी आहे. दोन गल्ल्या सोडून एका ठिकाणी फायरिंगचा रिपोर्ट आलाय\nरमेश आल्यापावलीच बाहेर पडला. आणि पाठोपाठ शिंदे.\n(समाप्त) (पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद\nटीप - रहस्यकथांचा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे चूक भूल माफ करा, पण काय चुकलंय ते सांगादेखील म्हणजे पुढच्या वेळेस टाळता येईल (अजून आहेच का हौस म्हणजे पुढच्या वेळेस टाळता येईल (अजून आहेच का हौस\nजमलीये जमलीये मस्त एकदम.. सही जवाब \nआणि मुख्य म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी थ्रू रोहन/जितु करत करत रानडे, बॉस अशा सगळ्यांवर संशय आणवून मूळ खुनी मात्र वेगळाच असल्याचं दाखवणं हे भन्नाट जमलंय एकदम.. मस्तच \nसंकेत आपटे 3:14 PM\nबाय द वे, मला काही माहिती हवी आहे. म्हणजे तू किती वाजता झोपतोस, किती वाजता उठतोस, किती आणि काय खातोस वगैरे वगैरे. स्वाक्षरीवाला फोटो पाठवशील तेव्हा ही माहितीही पाठव बरोबर. असं काही मलाही सुचतं का बघतो... :-)\n जमली आहे गोष्ट नि ऑनर किलिंगमुळे गोष्ट एकदम topical पण झाली आहे. (फक्त वॉचमनचं बोलणं जरा छापील ढंगाचं वाटलं.)\nअभिलाष मेहेन्दळे 7:02 PM\n ४ दिवस सगळ्यांना टांगून ठेवलंस :( पण शेवटी it was worth waiting विभी माझा सल्ला ऐक, लघुकथेच एक पुस्तक लिहून टाक. अप्रतिम\nसुहास झेले 10:04 PM\nभाई एकदम अप्रतिम...ग्रेट जॉब..\nमी पण रोहन, जितु आणि बॉस असे संशयित म्हणून बघत होतो पण तुझा ट्विस्ट आवडला...तुझी ही हौस अशीच राहू दे आणि अजुन अजुन अश्या सुपीक कथा बाहेर पडू देत...:)\nमुक्त कलंदर 10:12 PM\nचार दिवस टांगून ठेवलंस, पण कथा मात्र मस्त जमून आली...\nगेल्या तीन भागांना काही प्रतिक्रिया दिली नाही, म्हटलं कथा पूर्ण होऊ दे. मस्त जमली आहे रहस्य कथा.\nआणि हो संकेत प्रमाणे मला ही तू किती वाजता झोपतोस, किती वाजता उठतोस, किती आणि काय खातोस ह्या सगळ्याची माहिती हवी आहे ;-)\nधन्यवाद रे दादा इतकी उत्कंठावर्धक कथा दिल्याबद्दल ...\nसंकेत आपटे +१००० ...\nमस्त जमली रे.हा तुझा पहिलाच प्रयत्न आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.तू आता कथासंग्रह प्रकाशित करावा.कहानीमे ट्विस्ट वगैरे शोल्लिड होते.मला काल शंका आली होती कि भाऊ असेल म्हणून, पण तू कथा अशी फिरवत राहिलास कि ते डोक्यातून निघूनच गेले.लिहावे तितके कमीच \nआता तुझ्याकडे क्लास लावायचा विचार करतोय.\nबाबा, फारच मस्त जमली आहे कथा. संशय सतत एका वरून दुसऱ्यावर फिरत राहिला त्यामुळे क्लू लागणं अवघड झालं, मजा आली.\nचांगली झाली रहस्य कथा कदाचित एकत्र वाचली गेली असती तर रहस्याच्याजवळ पोचता आले असते. पण may be 'ऑनर किलिंग' नसतं लक्षात आलं. (खून करण्याचे हे थोडं नवीन कारण आहे न कदाचित एकत्र वाचली गेली असती तर रहस्याच्याजवळ पोचता आले असते. पण may be 'ऑनर किलिंग' नसतं लक्षात आलं. (खून करण्याचे हे थोडं नवीन कारण आहे न) मी लहानपणी गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकर खूप वाचायचे) मी लहानपणी गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकर खूप वाचायचे झुंझार, धुरंधर, गरुड\nऎकदम झाक.. सहीच जमली आहे विभि....\nकथा फारच छान आहे. अगदी सलग वाचली तर start to end खिळवून ठेवेल. तसेही तुम्ही फार छान लिहिता. मी बरेच दिवस तुमचा blog वाचतोय. विषयही फारच छान असतात. लगे रहो...\n(गोष्टीच्या शेवटी काही चुका झाल्या असतील तर सांगा असे तुम्ही लिहिले आहेत. त्याचा फायदा घेत मला जाणवलेल्या चुका सांगतो. पहिल्या तिन्ही भागांमध्ये एकदम शेवटी \"क्रमशः\" असे लिहिलेत ते फारच चुकीचे झाले. अश्या गोष्टी सलग वाचताना जी मजा येते ती अश्या \"क्रमशः\" मुळे हरवून जाते.)\nजोरदार झाली आहे कथा रहस्य कथा लिहिणे खरंच कठीण आहे. बरेच धागे दोरे सांभाळायला लागतात. ती जबाबदारी मस्त पेलली आहे\nअरे लिहिता लिहिता बरेच ट्विस्ट्स सुचले. मी सुरूवातीचा भाग टाकलेला तेव्हा काहीच विचार केला नव्हता. पण सगळ्यांनी उत्साह वाढवला म्हटल्यावर उरलेल्या तीन संध्याकाळी अक्षरशः ही गोष्ट जगलो. खूप मजा आली.\nहाहाहा... मी रात्री १० ला झोपतो (ब्लॉग टाकण्याच्या दिवशी ११) सकाळी ६ ला उठतो (पर्याय नसतो) आणि दुपारी पिझ्झा, पास्ता तसेच सलाड हे पदार्थ माझी आवड आहेत आणि रात्री माझ्याच हातचे भारतीय पदार्थ ही माझी डेस्टिनी:)\nअरे रिकाम्या डोक्याचे प्रताप आहेत रे वेळ मिळेल तेव्हा सुचेल ते वाटेल तसं लिहितो. कधी जमतं, कधी नाही वेळ मिळेल तेव्हा सुचेल ते वाटेल तसं लिहितो. कधी जमतं, कधी नाही हां..फक्त बरेचदा वेळ काढतो.. :)\nखूप खूप आभार रे\nअरे ऑनर किलिंग च्या मधे एकत्र ५-६ केसेस उपटल्या होत्या ना, तेव्हा काहीतरी वहीत खरडलेलं आणि दुसर्‍या एका वहीत रोहन/जीतू चं कथाबीज. ह्या गोष्टीच्या निमित्ताने, त्या दोन्ही खरडींनी उजेड पाहिला\nआणि खरंच मी पुन्हा वाचून पाहिलं आणि मलाही जाणवलंय की वॉचमनचे डायलॉग्ज सूट होत नाहीयेत. मोस्टली मी कॅरॅक्टरला सूट न होणारे शब्द वापरलेत. पुढच्या वेळेस ही काळजी घेईन.\nनक्की प्रयत्न करीन रे भाऊ असाच लोभ राहू दे असाच लोभ राहू दे\nखूप खूप धन्यवाद भाऊ\nतुमचे संशय खरंच इथून तिथे फिरले म्हणजे माझा बेसिक मोटिव्ह यशस्वी झाला\nबाकी >>तुझी ही हौस अशीच राहू दे आणि अजुन अजुन अश्या सुपीक कथा बाहेर पडू देत.\nतुमच्यासाठी ख त रा कारण मटका सारखा लागत नाही\nअरे माझापण जीव जाम टांगणीला लागला होता. :)\nमाझं रहस्य संकेतला सांगितलं बघ वरतीच :)\nखूप धन्यवाद रे भाऊ\nअरे लिहिता लिहिताच कथा आणि अनेक वळणं सुचत गेली. आनंद ह्याचा वाटतोय, की जे मला सांगायचं होतं ते व्यवस्थित पोचलं.\nआणि आधी मला कविता पाडायचा क्लास लावायचाय... मग बाकी काय ते\nअरे मला पण लिहिताना प्रचंड मजा आली.\nखूप खूप धन्यवाद रे\nमी लहान होतो तेव्हा माझे बाबा मला झुंजारच्या कथा सांगायचे, त्यांनी वाचलेल्या. मला खूप इच्छा आहे अजूनही ती पुस्तकं मिळवून वाचायची. येईल कधीतरी योग\nखूप बरं वाटतं जेव्हा कुणी इतकं आवर्जून ब्लॉग वाचत असल्याचं सांगतं आणि कौतुक करतं :) असाच लिहिण्याचा हुरूप येतो.\nअसाच लोभ राहू द्या\nबाकी, ती क्रमशः ची चूक मलाही खूप खूप खटकत होती\nमी आपला सहज म्हणून टाकला एक भाग आणि मग मात्र लिहिता लिहिता जो गुंतलो, की विचारता सोय नाही. तारेवरची कसरतच झाली थोडी, पण थोडंफार निभावून नेता आलं ह्याचा आनंद वाटतो.\n मला जसं समजलं कि कथा भागांमधे येणार तेव्हाच म्हटलं शेवटचा भाग पडल्यावर वाचू. उगीच चुटपुट लागुन राहते. कथा छान लिहलीस. एवढी पात्रं असूनही प्रत्येकाला न्याय दिलाय. शेवटपर्यंत फिरती राहिली. तुझ्या कथांच्या जर मालिका बनवल्या आणि एखाद्या चॅनलवर दिल्या तर मजबुत TRP मिळेल त्यांना.\nकाय कमाल कथा लिहीलीस यार...... हे तुकडे जुळवता जुळवता डोक्याचे तुकडे व्ह्यायची वेळ आली हो .....\nएक नंबर जमलीये... खरं वाटत नाही की ही तुझी पहिलीच रहस्यकथा आहे \nजाता जाता - पोलिसांनाही मळमळतं का नविन असणार नक्की तो...\nमी पण सलगच वाचली.\nपुढची कथा भयकथा असेल असे सांगितल्याचे स्मरते. (ते तेवढं लक्षात ठेवा.)\nअरे मला पर्सनली सुद्धा इतरांच्या क्रमशः वाचताना खूप चुटपूट लागते, तत्कारणात मी फटाफट संपवायचा सहसा प्रयत्न करतो :)\nमाझी पण लई दमछाक झाली जुळवाजुळवीत. आवडली एव्हढ्या जणांना ह्याचा आनंद आहे\n(पोलिसांची इमेज लईच बिघडलीय... ह्यालासुद्धा पर्सनल प्रॉब्लेममुळेच जास्त मळमळतं ;) )\nमी भयकथा नव्हे तर गूढकथा म्हणालो होत बहुतेक...पण असो..भयकथा म्हटलं की आहट आणि नारायण धारप एव्हढंच आठवतं..प्रयत्न जरूर करीन...\nबाकी, वर ठेवायचा प्रयत्न करतो\nपहिला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद... चांगली फिरवलीस. पुढच्या वेळी अजून चांगली कथा तयार करशील अशी खात्री आहे... :)\nनेटोपवासामुळे मला झालेला एक फ़ायदा म्हणजे तुझ्या ह्या कथेचे चारही भाग एकदाच वाचायला मिळाले... :)\nएकदम जबरा झाली आहे..मस्त फ़िरवलस...लगे रहो भाय....\n नेटोपवासानंतर माझी पोस्ट वाचूनही, तुला पुन्हा नेटोप��ास करावासा वाटला नाही, ह्यातच सगळं आलं\n भेट देत राहा. :)\nमस्तच.. खुप दिवसांनी अशी कथा वाचायला मिळाली..खुप छान लिहिले आहे, आणि अजुन अश्याच अनेक कथा वाचायला मिळाल्या तर मजा येईल..\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nवैचारिक साखळ्या आणि योगायोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T02:50:15Z", "digest": "sha1:LFEKUP2HWTC4X3PBJIP7X7YITPFNMHGD", "length": 16033, "nlines": 155, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "रक्षाबंधन Archives - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम <% if ( total_view > 0 ) { %> <%= total_view > 1 ? \"total views\" : \"total view\" %>, <% if ( today_view > 0 ) { %> <%= today_view > 1 ? \"views today\" : \"view today\" %> no views today\tNo views yet", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nरेशमी धाग्याला प्रेमाचा रंग …. रक्षाबंधन\nरक्षाबंधन नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा- राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. श्रावण शुद्ध पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या…\nरेशमी धाग्याला प्रेमाचा रंग …. रक्षाबंधन\nरेशमी धाग्याला प्रेमाचा रंग .... रक्षाबंधन श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा हा दिवस 'रक्षाबंधन' या नावाने प्रसिद्ध असून हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. या पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'.…\nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nदुसऱ्या बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस परवानगी\nमहाराष्ट्र शासन विविध उपयुक्त संकेतस्थळ यादी\nगणेश चतुर्थी / गणेशोत्सव – Ganesh Chaturthi\nDeshbhushan Patil Says: सर मला बीयर शॉपी काढायची आहे तरी यासाठी कोणती...\nusha ashok sagane Says: मी (अपंग) सरकारी नाेकरीला करते मला माझा इछ...\nशाम वाघमोरे Says: भूमीहीन असल्याचा दाखला काढण्याबाबत माहिती म...\nअनंत तांबोळी Says: भूमिहीन असल्याचा दाखल्या बाबत शासन निर्णय पाह...\nabdul salam Says: नमस्कार सर हमारे अजी की जमीन महाराष्ट���र महारा...\nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nजॉब पोर्टल – करिअर मार्गदर्शन\nआमच्या ऑफिस मध्ये कामासाठी जोब ओपनिंग आहे.\nकाम्पुटर आणि इंटरनेट [अनुभवी / फ्रेशर ] १२ +\nदिघी पुणे – जवळच्या उमेदवारांस प्राधान्य\nकामाचे स्वरूप आणि इतर माहिती प्रत्यक्ष मुलाखती मध्ये दिली जाईल.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nनवीन सरकारी योजना (2)\nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे (240)\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र (111)\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद (105)\nवारस नोंदी कशा कराव्यात (99)\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना (86)\nसर्व हक्क सुरक्षीत © 2018 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑\nआपणास काही मदत हवी आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/psalms-soldier-shubham-mastapure-martyr-jammu-kashmir-107281", "date_download": "2018-11-17T03:16:53Z", "digest": "sha1:Q5UEVIPNMQRGR4KN4FZBF2WM7UIVPZM5", "length": 10700, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Psalms soldier Shubham Mastapure martyr in Jammu Kashmir पालमचा जवान जम्मु काश्मीरमध्ये हुतात्मा | eSakal", "raw_content": "\nपालमचा जवान जम्मु काश्मीरमध���ये हुतात्मा\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nशस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय सैन्यातील एक जवान हुतात्मा झाला.\nपरभणी - जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय सैन्यातील एक जवान हुतात्मा झाला. शुभम मुस्तापुरे असे या जवानाचे असून ते कोनरेवाडी (ता. पालम, जि. परभणी) गावचे रहिवासी होते.\nसीमा रेषेवर पाकिस्तानने मंगळवारी (ता. 3) सकाळी कृष्णा घाटी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकच्या गोळीबारात सैन्यातील जवान शुभम सुर्यकांत मस्तपुरे हे हुतात्मा झाले. हुतात्मा शुभम मुस्तापूरे यांच्या पश्चात आई - वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी (ता. 4) सकाळी त्यांचे मुळ गाव कोनेरवाडी (ता.पालम) येथे आणण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nरेल्वेच्या एसी डब्यातून 14 कोटींचे सामान चोरीला\nनवी दिल्ली : देशभरातील रेल्वेच्या एसी डब्यातून 2017-18 या वर्षात तब्बल 14 कोटी रुपयांचे सामान चोरीला गेल्याचे समोर आले. चोरीला गेलेल्या सामानांमध्ये...\nमुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाची निविदा\nजुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास...\nवाळू तस्करीमुळे विद्यार्थिनीचा बळी\nगेवराई - अवैध वाळू उपसा बंद असल्याची टिमकी महसूल विभाग वाजवित असले तरी विद्यार्थिनीचा बळी गेल्याने पुन्हा एकदा तालुक्‍यातील वाळू तस्करी चव्हाट्यावर...\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफ��ड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4946737055757467555&title=Fire%20Crackers%20and%20Pets&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T03:13:06Z", "digest": "sha1:COLN6IUJHRBN5OHN6KKJZVPJHSVG5UWQ", "length": 10797, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दिवाळीतील फटाक्यांमुळे पाळीव प्राण्यांवर ‘संक्रांत’ नको", "raw_content": "\nदिवाळीतील फटाक्यांमुळे पाळीव प्राण्यांवर ‘संक्रांत’ नको\nयोग्य ती काळजी घेण्याचे पशुवैद्यकांचे आवाहन\nठाणे : दिवाळीतील फटाक्यांमुळे माणसाला, पर्यावरणाला होणाऱ्या त्रासांची यादी मोठी आहे. पाळीव प्राणीही त्या त्रासातून सुटत नाहीत. कुत्र्या-मांजरांचे कान अत्यंत संवेदनशील असल्याने फटाक्यांच्या कर्कश आवाजांमुळे त्यांना कायमचे बहिरेपण येऊ शकते. तसेच, रात्री फोडलेल्या फटाक्यांचा धूर सकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या पाळीव कुत्र्यांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा अथवा श्वसनविकार होण्याचा धोका वाढतो. हे लक्षात घेऊन पाळीव प्राण्यांची योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन पशुवैद्यकांनी केले आहे.\nदिवाळीतील फटाक्यांमुळे वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण होते. हे माहिती असले, तरी फटाके फोडणे काही कमी होत नाही. फटाक्यांच्या आवाजाचा त्रास जसा माणसांना होतो, तसाच किंबहुना जास्त त्रास कुत्रा-मांजर अशा प्राण्यांना होतो. २० हर्टझ् ते २० किलोहर्टझ् या वारंवारितेचा ध्वनी माणूस ऐकू शकतो. कुत्रे मात्र २० किलोहर्टझ् ते १०० किलोहर्टझ् क्षमतेचे ध्वनीही ऐकू शकतात. त्यामुळे फटाक्यांच्या आवाजाने त्यांना बहिरेपणा येण्याचीही शक्यता असल्याची माहिती मायव्हेट्स चॅरिटेबल ट्रस्टचे पशुवैद्यकतज्ज्ञ डॉ. युवराज कागिनकर दिली.\nसध्या रात्री हळूहळू गारठा पडू लागला आहे. या गारव्यात फटाक्यांचा धूर प्राण्यासाठी घातक ठरतो. रात्री फोडलेल्या फटाक्यांचा धूर खालीच राहतो. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासाठी आणले जाते. त्या वेळी हा धूर श्वसनाद्वारे कुत्र्यांच्या शरीरात प्रवेश करतो. या धुरामुळे कुत्र्यांना श्वसनविकार अथवा दमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत कुत्र्यांना बाहेर फिरवण्याचे शक्यतो टाळावे. त्यांच्या फिरवण्याच्या वेळा बदलाव्यात. फटाक्यांचा आवाज घरात येत असल्यास घराची दारे-खिडक्या बंद कराव्यात. या दिवसांत कुत्र्यांना पिण्यासाठी भरपूर पाणी द्यावे, असे डॉ. कागिनकर यांनी सांगितले. पाळीव कुत्रे घाबरून जाऊन खाणे-पिणे कमी करतात. त्याकडे लक्ष ठेवावे.\nरस्त्यावरच्या कुत्र्यांच्या शेपटीला फटाके बांधून फोडण्याचे प्रकारही काही जण करतात; मात्र असे फटाके फोडणे कुत्र्यांसाठी घातक ठरू शकते. आवाजामुळे कावराबावरा झालेला कुत्रा वाहनाच्या खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपला आनंद दुसऱ्यांच्या जिवावर उठू नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\n(रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे फटाकेमुक्त दिवाळीचा उपक्रम राबवला जातो. त्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nTags: ThaneFire CrackersDiwaliDeepavaliदिवाळीदीपावलीफटाकेकुत्रेमांजरेपाळीव प्राणीPetsDogsCatsप्रशांत सिनकरMyvets Charitable Trustडॉ. युवराज कागिनकर\nअंतर्बाह्य प्रकाश पसरवणारी दिवाळी पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी... पश्चिम बंगालमधली आगळी दिवाळी\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/30-mechanical-boats-for-protection-of-mula-dam/", "date_download": "2018-11-17T02:23:03Z", "digest": "sha1:FORDDQB6KFGAGVMNKD3MSF454MMB6T5P", "length": 6360, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुळा धरण सुरक्षेसाठी ३० यांत्रिक बोटी ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मुळा धरण सुरक्षेसाठी ३० यांत्रिक बोटी \nमुळा धरण सुरक्षेसाठी ३० यांत्रिक बोटी \nमुळा धरण सुरक्षिततेबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. धरण तटाच्या रक्षणासाठी 30 यांत्रिक बोटींची मागणी सरकारकडे करण्यात आली. तसेच बंदूकधारी 3 पोलिस कायमस्वरूपी मुळा धरणावर कायम करण्यात आले.\nमुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी मुळा धरणाच्या सुरक्षिततेचा मुद्यावरून पाटबंधारे, पोलिसांचा अहवाल घेत उचित उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. 25 लाख लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या मुळा धरणाच्या पाण्यात विषारी औषध टाकून मासेमारी होत असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर मुळा धरणच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील धरणाच्या ठिकाणी सतर्कता घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.\nपाटबंधारे विभागाकडून धरण सुरक्षिततेचा अहवाल सादर केल्यानंतर 30 यांत्रिकी बोटी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच कायमस्वरूपी बंदूकधारी पोलिसांचे संरक्षण मिळावे, अशी मागण ीकेली.मुख्यमंत्र्यांनी 3 बंदूकधारी पोलिस कायमस्वरूपी मुळा धरणावर नेमण्याचा आदेश देत यांत्रिकी बोटी संदर्भाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.\nदरम्यान, मुळा धरणावर सुरक्षितता वाढविण्यात आल्याने अवैध मासेमारीसह इतर अवैध कृत्यांनाही बंदी आली आहे. पोलिस प्रशासनाची गस्त रात्रंदिवस धरणस्थळावर सुरूच असून पाटबंधारे विभागाकडून उचित उपाययोजना सुरू झालेल्या आहेत.\n‘पुढारी’मध्ये 30 एप्रिल रोजी धरणात विषारी मासेमारीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केला होता. दरम्यान, मुळा पाटबंधारे विभागाने प्रारंभी विषारी मासेमारीचा प्रकार घडला नसल्याचे सांगितले होते. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने विषारी मासेमारीची दखल घेतल्यानंतर पाटबंधारे विभाग जागे झाले आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने उशिरा का होईना घेतला आहे.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदा��� शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-International-cricket-stadium/", "date_download": "2018-11-17T02:27:17Z", "digest": "sha1:F7MG6E2SUN55SYYIFOO3LT7V2A62DG56", "length": 5187, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › धारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम\nधारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम\nगोवा क्रिकेट अकादमी (जीसीए)तर्फे धारगळ येथे जागतिक दर्जाचे आणि 50 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले सुसज्ज क्रिकेट स्टेडियम उभारले जाईल, असे आश्‍वासन क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी गोव्यात सुसज्ज आणि परिपूर्ण असे क्रिकेट स्टेडियम सरकारने उभारावे, अशी मागणी करणारा खासगी ठराव मांडला. पाटणेकरांच्या ठरावाला सभागृहातील दोन्ही बाजूच्या आमदारांनी पाठिंबा दिला.\nआजगावकर यांनी सांगितले की, धारगळ येथील सुमारे दोन लाख चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड भाडे तत्त्वावर ‘जीसीए’ला देण्याचे सरकारने तत्त्वत: मान्य केले आहे. सदर प्रस्तावाला मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मान्यता दिली. देशात कुठेही क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेट संघटनेला सुमारे 100 कोटींची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ सरकारनेही घ्यावा, असे पाटणेकर यांनी सांगितले. या आश्‍वासनानंतर पाटणेकर यांनी ठराव मागे घेतला.\nकोळसा प्रदूषणप्रश्‍नी तीन महिन्यांत तोडगा\nमांडवी, झुवारी पुलांवर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष कक्ष\nधारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम\nउघड्यावर स्वयंपाक करणार्‍या पर्यटकांवर होणार कारवाई\nकाणका बँक दरोड्यातील आणखी दोघे गजाआड\n‘माट्टी’सह ‘माडा’ला ‘राज्य वृक्ष’दर्जा\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा ख��न\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Cruz-tourism-in-Konkan/", "date_download": "2018-11-17T02:37:03Z", "digest": "sha1:7USUVEBET77HBLIDKTLSDENLQVQELFW5", "length": 9102, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकणात क्रुझ पर्यटन बहरणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकणात क्रुझ पर्यटन बहरणार\nकोकणात क्रुझ पर्यटन बहरणार\nरायगड : विशेष प्रतिनिधी\nकोकणात ७२ जेटी विकसित करुन ७०० किलोमीटरचा जलप्रवास २५ डिसेंबरपासून सुरु होत असून रायगड रत्नागिरी सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच क्रुझ पर्यटनालाही या निमित्ताने चालना दिली जाणार आहे.\nमुंबई हे महाराष्ट्रासह देशाचे क्रूझ पर्यटनाचे (समुद्रपर्यटन) केंद्र ठरत असून जगातील नामांकीत अशा कोस्टा क्रूझ कंपनीने चालू सिजनमधल्या पहिल्या क्रूझची सुरुवात मुंबईहून केली. मुंबई-कोचीन-मालदीव या मार्गाने जाणार्‍या क्रूझचा शुभारंभ आणि स्वागत राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते आज मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे करण्यात आले. अवघ्या २९ हजार ८०० रुपयात मुंबई ते कोचिन दरम्यान डोमिस्टिक क्रूझचा आनंद मिळवून देणार्‍या या क्रूझची पहिली फेरी येत्या रविवारी निघणार आहे. चालू सिझनमध्ये मार्च २०१८ पर्यंत मुंबईतून दर पंधरा दिवसांनी एक क्रूझ निघणार आहे.\nपर्यटन मंत्री रावल यावेळी म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने क्रूझ पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्यादृष्टीनेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोस्टा क्रूझ कंपनीसोबत समन्वय केला आहे. या कंपनीच्या पहिल्या डोमेस्टिक क्रूझचा आज शुभारंभ करण्यात येत आहे.\nक्रूझमधून भारतात मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येणार असून या पर्यटनातून भारतात दरवर्षी साधारण 35 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन येण्याचा अंदाज आहे. मुंबई हे क्रूझींगसाठी गृहबंदर ठरत असून भविष्यात देशातील बहुतांश क्रूझ मुंबई बंदरातून रवाना होतील. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या पर्य���न विकास, रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात\nचालना मिळेल, असे ते म्हणाले.\nसप्ततारांकीत सुविधांनी युक्त केबिन्स, पर्यटक क्षमता आज सुरु करण्यात आलेले कोस्टा निओ क्लासिका क्रूझ हे मुंबई - कोचिन - मालदिव दरम्यान प्रवास करणार आहे. मुंबई ते कोचिन दरम्यान क्रूझ प्रवास फक्त 29 हजार 800रुपयांचा असून त्यात 4 दिवस आणि 3 रात्री क्रूझचा आनंद घेता येणार आहे. तसेच मालदिवपर्यंतच्या 8दिवस आणि 7 रात्रीच्या क्रूझचा दर हा 45 हजार रुपये इतका आहे. मुंबईतून दर पंधरवड्यात रविवारी हे क्रूझ निघणार असून चालू सीझनमध्ये ही पर्यटन प्रवासी सेवा मार्च 2018 पर्यंत असेल. कोस्टा निओ क्लासिका या जहाजात 654 केबिन्स असून 1 हजार 700 पर्यटक प्रवास करतील.\nमुंबई - गोवा जलप्रवास सेवा 25 डिसेंबरपर्यंत जलप्रवासाला चालना देण्याचे केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने मुंबई ते गोवा दरम्यान ठिकठिकाणी 72 जेट्टी विकसीत करण्यात येत आहेत. या जेट्टींच्या निर्मितीनंतर 700 किमी समुद्र किनार्‍यावरुन कोकणात ठिकठिकाणी थांबे घेऊन गोव्यापर्यंत प्रवास करणे शक्य होऊ शकेल. मुंबई ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेला जलप्रवास तथा क्रूझ साधारण 25 डिसेंबरपर्यंत सुरु होईल, अशी माहितीही पर्यटन मंत्री रावल यांनी दिली.\nकोकणात क्रुझ पर्यटन बहरणार\nजिल्ह्यातील भात खरेदी ठप्प\n'लवादाकडे म्हणणे मांडा, सकारात्मक निर्णय घेऊ'\nरत्नागिरी केंद्रातून ‘कॅप्टन...कॅप्टन’ प्रथम\nभूखंड घोटाळा अधिकार्‍यांना भोवणार\n‘त्या’ शिक्षकाचा निर्दयीपणे केला खून\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/MLA-fund-for-the-trees-Plantation/", "date_download": "2018-11-17T02:39:02Z", "digest": "sha1:5TIWHP7OP2GEFUBFAW7XZZ4OPRYSGDHI", "length": 6170, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वृक्षलागवडीला आमदारांचाही निधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › व��क्षलागवडीला आमदारांचाही निधी\nवैश्‍विक तापमानामध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालत येत्या तीन वर्षांत 50 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये आता आमदारांनाही सहभागी करून घेण्यात आले असून त्यांना मिळणार्‍या स्थानिक विकास फंडातून 5 लाख ते 25 लाख रुपयांचा निधी वृक्षारोपण व त्याचा प्रचार तसेच प्रसिद्धीसाठी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.\nआघाडी सरकारच्या काळात राबवण्यात येत असलेली शतकोटी वृक्षलागवड गुंडाळण्यात आली. शंभर कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करत ही योजना 2012-13 मध्ये अंमलात आणली होती. 2014 पर्यंत या योजनेंतर्गत वृक्ष लावले गेले. गतवर्षी शासनाने लोकसहभागातून 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले 2019 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. गतवर्षी एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड करण्यात आली होती. यावर्षी 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.\nशतकोटी वृक्षलागवड योजनेतील अडचणींवर अभ्यास करून शासनाने नवीन योजना अंमलात आणली. आता यामध्ये आमदारांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. शासनाने आमदार निधी खर्चाबाबत नव्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये येत्या आर्थिक वर्षात आमदारांना मिळणार्‍या स्थानिक विकास निधीपैकी वृक्षारोपण आणि त्याचा प्रचार व प्रसिध्दीसाठी आपल्या विधानसभा मतदारसंघात 5 लाख ते 25 लाख रूपयांपर्यंत निधी खर्च करण्याची मुभा आमदारांना देण्यात आली आहे.\nजुलै महिन्यात लावायच्या वृक्षलागवडीची आतापासून तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक विभाग व खाती आपल्या अधिपत्याखाली किती झाले लावू शकेल, त्यासाठी किती जागा लागणार, त्या जागेत किती खड्डे होणार, रोपे किती लागणार, ही रोपे कुठून आणणार याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध 26 विभागांना हे उद्दिष्ट देण्यात आले आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Railway-properties-Now-watch-the-satellite/", "date_download": "2018-11-17T02:27:48Z", "digest": "sha1:DGPRSKKNTJCP3GVS3RH2TOKEMSQRWVDP", "length": 6419, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेच्या मालमत्तांवर आता उपग्रह ठेवणार नजर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेच्या मालमत्तांवर आता उपग्रह ठेवणार नजर\nरेल्वेच्या मालमत्तांवर आता उपग्रह ठेवणार नजर\nरेल्वेचे भूखंड आणि स्थानकाजवळ अतिक्रमण करणे आता अवघड होणार आहे. कारण रेल्वेच्या मालमत्तांची देखरेख आता उपग्रहाद्वारे ठेवली जाणार आहे. यासाठी रेल्वे आणि इस्रोदरम्यान करारावर नुकत्याच स्वाक्षर्‍या झाल्या आहेत. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वेने सर्व विभागांना मालमत्तांचा तपशील जमा करण्याचे आदेश देखील दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.\nरेल्वेच्या हद्दीतील अनेक गोष्टींची चोरी होत असते. त्यावर प्रत्यक्षात कुणाचाही वचक नसल्याने अशा घटना वारंवार होत असतात. म्हणूनच प्रत्येक विभागात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या कक्षातून रेल्वेचे अधिकारी सर्व मालमत्तांची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला उपलब्ध करणार आहेत. मुख्य केंद्रातून सर्व माहिती इस्रोला पाठविण्यात येईल, जेथे संबंधित स्थानांची नोंद उपग्रहाच्या नियंत्रण यंत्रणेत केली जाणार आहे.\nरेल्वेच्या सर्व मालमत्तांचा आराखडा तयार करण्यात आल्यानंतर जीआयएस पोर्टल विकसित केले जाईल. हे पोर्टल पूर्णपणे जीपीएस प्रणालीवर आधारित असणार आहे. या पोर्टलसाठी सध्या जोरदार काम सुरू आहे. सद्यकाळातील स्थिती पाहता डिसेंबर 2018 पर्यंत हे पोर्टल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पोर्टलसाठी सीआरआयएस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स) नव्या ऍप्लिकेशनची निर्मिती करत आहे. भारतीय रेल्वेने मालमत्तांची देखरेख यंत्रणा बळकट करण्याचे दिशानिर्देश दिले आहेत.\nमॅपिंगच्या हिशेबाने उपग्रहात चिन्हांकित स्थान अपलोड होईल. यामुळे 24 तास अशा स्थानांवर नजर ठेवली जाणार असून यात रेल्वेस्थानकांचा देखील समावेश आहे.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळा���चे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/soldier-commited-suicide-in-nashik/", "date_download": "2018-11-17T02:43:47Z", "digest": "sha1:R3ZC52PR6DPV7LISSU33AWJZ4WSPZVDS", "length": 3363, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लष्करी जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › लष्करी जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या\nलष्करी जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या\nवडनेर गावात राहणाऱ्या सेवानिवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरी रात्रीच्या सुमारास रायफलने गोळी झाडून आत्महत्त्या केली आहे. संतोष कुमार चौधरी (वय, ४३)असे या आत्‍महत्‍या केलेल्‍या लष्करी जवानाचे नाव आहे.\nसंतोषकुमार लष्करी सेवेतून २०१२ साली निवृत्त झाले होते. संतोषकुमार यांच्या नावावर असलेली 12-बोअर रायफलमधून त्यांनी स्‍वत:वर गोळी झाडली.\nघटना घडली तेव्हा घरात कोणी नव्हते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी संतोषकुमार यांनी चिठ्ठी लिहून, मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे आणि कुणाविषयीही तक्रार नसल्याचे नमूद केले आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Playground-reservation-game-issue/", "date_download": "2018-11-17T02:52:17Z", "digest": "sha1:3RKI5RU42QPL2ADOCBSTH6FSMKH3FTPL", "length": 6679, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाळेच्या जागेवर क्रीडांगणाच्या आरक्षणाचा डाव उधळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शाळेच्या जागेवर क्रीडांगणाच्या आरक्षणाचा डाव उधळला\nशाळेच्या जागेवर क्रीडांगणाच्या आरक्षणाचा डाव उधळला\nशहराच्या विकास आराखड्यात धनकवडी येथील शाळेच्या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण टाकून क्रीडांगणाचे आरक्षण असलेली जागा निवासी करण्याचा डाव अखेर फसला आहे. विकास आराखड्यात आरक्षण बदलण्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर आता राज्य शासनाने शाळेच्या जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण हटवून शाळेचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी हरकती-सूचनांची प्रक्रिया राबविली आहे.\nमहापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखड्याच्या मंजुरीच्या प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे हा आराखडा राज्य शासनाने स्वत:च्या ताब्यात घेऊन तो तयार केला होता, मात्र, त्यातही गैरकारभार झाल्याचा एक प्रकार नुकताच उजेडात आला होता. तळजाईच्या पायथ्याशी धनकवडीतील सर्व्हे न. 6 येथे विकास आराखड्यात शाळेचे आरक्षण होते, मात्र, प्रत्यक्षात आराखड्याच्या मंजुरीच्या प्रक्रियेत हे आरक्षण परस्पर बदलून त्यावर क्रीडांगणाचे आरक्षण टाकण्यात आले होते. तर याच ठिकाणी सर्व्हे न. 9 मध्ये असलेले क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करून ते निवासी करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे समोर आले होते,\nत्यासाठी शाळेच्या आरक्षणाच्या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण हलविण्याचा घाट घातला गेला होता, मात्र, हा प्रकार काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आला, त्यानंतर उर्वरित आराखडयास मंजुरी देताना क्रीडांगणाच्या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण ठेवण्याचा निर्णय शासनाने कायम ठेवला आहे, तर, शाळेच्या जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करण्यासाठी राज्य शासनाने कलम 37/1 अन्वये हरकती सूचनांची प्रक्रिया राबविली . त्यासंबधीचे आदेश नगरविकास विभागाने नुकतेच काढले आहेत. त्यानुसार धनकवडी येथील सर्व्हे न. 6 मधील शाळेचे आरक्षण कायम ठेवून क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करण्यासाठी हरकती-सूचना मागविल्या आहेत. त्यासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली असून सहसंचालक नगररचना, पुणे यांच्या कार्यालयात या हरकती-सूचना द्यायच्या आहेत. त्यामुळे क्रीडांग��ाची जागा निवासी करण्याचा आणि शाळेच्या जागेवर क्रीडांगण टाकण्याचा डाव उधळला आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/halabol-public-meeting-ending-program-Chhagan-Bhujbal-dressing-in-pune/", "date_download": "2018-11-17T02:28:26Z", "digest": "sha1:RSIITY46A2SZL7W5CL537CHBTIF4O2SR", "length": 6983, "nlines": 57, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भुजबळांचा हल्लाबोल : ‘अभी हम बचे भी है और लढेंगे भी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › भुजबळांचा हल्लाबोल : ‘अभी हम बचे भी है और लढेंगे भी’\nभुजबळांचा हल्लाबोल : ‘अभी हम बचे भी है और लढेंगे भी’\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nगेल्या अडीच वर्षापासून भ्रष्टाचाराच्या आरोलाखाली अटकेत असलेल्या छगन भुजबळ काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटले. आज पुण्यात राष्ट्रावदी काँग्रेसच्या हल्ला बोल यात्रेचा सांगता समारंभ आहे या समारंभात भुजबळ प्रथमच पब्लिक मिटिंगमध्ये बोलत आहेत.\nगेल्या काही दिवसांपासून भुजबळ राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्याती या सभेत काय बोलतात याची सर्वांनाचा उत्सुकता आहे\n*नोटबंदीने आया बहिणींना भिकेला लावले : पवार\n*दिल्लीतील महाराष्ट्र सदन दिल्लीतील सर्वात सुंदर इमारत ती बांधणाऱ्या भुजबळांच जेलमध्ये टाकल\n*मतदानासंबधी आधी मतदार शंका घेत नव्हता, आता मशिन खर की खोट या बाबत शंका घेतात\n*पालघर मधला भाजपचा विजय खरा नाही\n*नेपाळमध्ये अजुनही जुन्या नोटा बदलून मिळतात\n*एका झटक्यात ७१ हजार कोटी कर्ज माफ केले आणि भाजपवाले म्हणतात आम्ही काय केले\n*सत्ता आली म्हणून आम्ही कधी मस्तेवालपणा केला नाही\n*२० वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना भुजबळांच्या अध्यक्षतेखली झाली होती\n*शरद पवारांनी जोतिबा फुलेंसारखी पगडी भुजबळांना घातली\n*शरद पावारांच्या भाषणाला सुरुवात\n*आपापसात भांडत नाही तोपर्यंत एकगठ्ठा मतदान मिळत नाही आता तुम्ही ठरवा भाडां���च काय\n*मराठा आरक्षण मिळाल पाहिजे. पण, मी त्याच्या विरोधात आहे असा खोटा प्रचार केला\n*आजची आणीबाणी घटनेवर आधारीत नाही, याविरुध्द सगळ्यांनी एकत्र यावे\n*चार वर्षात खूप प्रगती झाली, आपलेच पोट भरत नाही भुजबळांचा उपरोधीक टोला\n*सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि हे म्‍हणत आहेत नोटाबंदीनंतर दहशतवाद संपला : छगन भुजबळ\n*महाराष्‍ट्र सदनाच्या कत्राटदाराची नेमणूक मी केली नव्हती, मी त्‍यावेळी मंत्रीही नव्हतो\n*कुंटुबाला झालेला त्रास सांगताना भुजबळ गहिवरले\n*ईडीच्या धाडीमुळे कुटुंबाला त्रास सहन करावा लागला : छगन भुजबळ\n*न्यायदेवतेच्या विश्वासामुळे तुमच्यासमोर उभा : छगन भुजबळ\n*वाघ म्‍हातारा झाला म्‍हणून गवत खात नाही : : छगन भुजबळ\n*अजित पवार, माझ्यावर २ वर्षापूर्वीच हल्लाबोल झाला : भुजबळ\n*जिथे जिथे भुजबळ तिथे तिथे धाडी पडल्या, मिळाल तर काहचि नाही पण, चर्चा खूप झाली\n*निर्दोश असल्‍याचे सिध्द केल्‍याशिवाय स्‍वस्‍थ बसणार नाही छगन भुजबळ\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/For-the-candidates-BJP-helpless-saysa-says-Vishwajeet-Kadam/", "date_download": "2018-11-17T03:30:32Z", "digest": "sha1:BR5AD2YQHG2IN5D5BZD5EPBBEIDIKFD5", "length": 7165, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उमेदवारांसाठी भाजप लाचार : आमदार कदम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › उमेदवारांसाठी भाजप लाचार : आमदार कदम\nउमेदवारांसाठी भाजप लाचार : आमदार कदम\nसांगली महापालिका निवडणुकीत भाजपला उमेदवारांसाठी लाचार व्हावे लागत आहे, अशी जोरदार टीका युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. मतदान व उमेदवारांसाठी भाजप नेते भेटवस्तूंबरोबर इतर कोणत्याही थराला जातील, अशी बोचरी टीका माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली.\nकदम व पाटील म्हणाले, आजपासून काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. उमेदवारांचा मोठा प्रतिसाद आहे. सर्व नेते व पदाधिकारी एकजुटीने काम करीत आहोत. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. पक्षात बंडखोरी होऊ देणार नाही. निष्ठावंताना न्याय दिला जाईल. त्यांच्या पाठीशी पक्षाची सर्व ताकद उभी केली जाईल. मुलाखती घेतल्यानंतर ती यादी प्रदेशकडे पाठविली जाईल. तसेच नागपूरमध्ये बुधवारी ( दि. 4) प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यात यादीवर चर्चा केली जाईल. त्यानंतर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून उमेदवारी अंतिम केली जाईल.\nते पुढे म्हणाले, भाजपचा राज्य व देशात सुरू असलेल्या कारभाराचा वाईट अनुभव जनतेला आला आहे. चार वर्षांत केवळ खोटी आश्‍वासने, भूलथापा देऊन जनतेची दिशाभूल करण्याव्यतिरिक्‍त भाजप नेते काहीही करू शकले नाहीत.\nपाटील म्हणाले, सांगली महापालिका निवडणुकीसाठी तर भाजपला उमेदवार मिळणे मुश्कील झाले आहे. त्यांना दोन अंकी आकडा गाठणेही मुश्कील आहे. जिंकण्यासारखी परिस्थिती नसल्याचे लक्षात आल्यानेच मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्‍वास ढळला आहे. त्यामुळे दुसर्‍या पक्षातील उमेदवारी नाकारलेल्यांवर ते अवलंबून आहेत. विशेषत: आमच्या पक्षातील इच्छुकांवर त्यांचा डोळा आहे. त्यासाठी ते गळ लावून बसले आहेत. उमेदवार मिळण्यासाठी भाजप नेते लाचार झाले आहेत.\nयावेळी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, माजी खासदार व मंत्री प्रतीक पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अभय छाजेड, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार आदी उपस्थित होते.\nस्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम : आ. कदम\nआमदार डॉ. कदम व आमदार पाटील यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडीसाठी चर्चा सुरू आहे. पण, त्यांच्याकडून योग्य प्रस्ताव येणे आवश्यक आहे. अन्यथा, आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Tried-to-commit-suicide-up-to-the-top/", "date_download": "2018-11-17T02:27:52Z", "digest": "sha1:BIXFWX6MPNMCWNSXIQJ6TLMFQPD5D5AD", "length": 6748, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोंदवलेत शिखरावर चढून आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › गोंदवलेत शिखरावर चढून आत्महत्येचा प्रयत्न\nगोंदवलेत शिखरावर चढून आत्महत्येचा प्रयत्न\nबहिणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात न्याय न मिळाल्याने शनिवारी एकाने गोंदवले बुद्रुक येथील ब्रह्मचैतन्य महाराज मंदिराच्या शिखरावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. सुमारे 4 तास पोलिस व नागरिकांना वेठीस धरल्यानंतर अखेर हा इसम खाली उतरल्याने उपस्थितांचा जीव भांड्यात पडला.\nपुणे परिसरातील एका भागात राहणार्‍या राजू कदम याच्या बहिणीवर अत्याचार झाला होता. यासाठी कदम याने पोलिसांजवळ तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याची तक्रार न घेतल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्याच्या मनात होती. हे प्रकरण झाल्यानंतर शनिवारी राजू कदम हा गोंदवले बुद्रुक येथील ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी आला होता. शनिवारी दुपारी 2.30 वाजता अचानक तो मंदिराच्या शिखरावर गेला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली. कदम हा शिखरावर गेल्याने खाली असणार्‍या लोकांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावर त्याने माझ्यावर अन्याय झाला असून यामुळेच मी आत्महत्या करण्यासाठी शिखरावर चढलो असल्याचे सांगितले. यानंतर परिसरात असणार्‍या नागरिकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान काही ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती पोलिस व प्रशासनाला दिली. यानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पोनि यशवंत काळे दहिवडी पोलिस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील, व कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीही कदम याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.\nमात्र, कदम हा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो काहीही करू शकतो या भीतीने शिखराच्या भोवती गाद्या टाकण्यात आल्या होत्या. हा प्रकार समजल्यानंतर मंदिर परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती. पोलिस व ग्रामस्थांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवून काही युवकांनी मंदिराच्या मागील बाजूने शिखराच्या बाजूने कूच केली. यातील काही युवकांनी कदम याला शिखरावरून खाली खेचले. त्याला वाचवताना काही अघटीत होऊ नये यासाठी हवेचा दाब असलेले बलून तयार करून ठेवण्यात आले होते. अखेरीस चार तासाच्या परिश्रमानंतर कदम याला शिखरावरून खाली घेण्यात यश आले.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/The-election-process-for-municipal-elections-will-be-cancel-in-solapur-corporation/", "date_download": "2018-11-17T02:23:39Z", "digest": "sha1:22JNG7PK37TVPBQJQ2DHMHB2WCUKAIFC", "length": 9763, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेनेला धक्‍का; भाजपची टळली नामुष्की | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सेनेला धक्‍का; भाजपची टळली नामुष्की\nसेनेला धक्‍का; भाजपची टळली नामुष्की\nउमेदवारी अर्ज भरताना गुरुवारी वादग्रस्त ठरलेली महापालिका सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया शनिवारी रद्द करण्यात येऊन नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामुळे सत्ताधार्‍यांमधील दुहीचा फायदा उठवू इच्छिणार्‍या शिवसेनेला जोरदार हादरा बसला. तर सत्ताधार्‍यांना मोठा दिलासा मिळाला. नव्या कार्यक्रमानुसार मंगळवारी उमेदवार अर्ज स्वीकारण्यात येतील व बुधवारी निवडणूक होणार आहे.\nभाजपची मनपात सत्ता आल्यापासून महापालिका खूप चर्चेत आहे. सत्ताधारी भाजपमधील ना. विजयकुमार देशमुख व ना. सुभाष देशमुख या दोन गटांतील गटबाजी\nनेहमीच चर्चेत असते. एकमेकांवर कुरघोडी, शह-काटशह, परस्परविरोधी भूमिका, असे प्रसंग वेळोवेळी दिसून आले आहेत. मनपा सर्वसाधारण सभांचा अक्षरश: भातुकलीचा खेळ झाला असतानाच गुरुवारी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरुन प्रचंड गोंधळ झाला.\nनिवडणूक अर्ज भरण्यावरुन नगरसचिव कार्यालयात भाजपच्या दोन गटांत हमरीतुमरी झाली. शिवाय अर्ज पळविण्याचा नाट्यमय प्रकारही घडला. सत्ताधार्‍यांमधील या दुहीचा फायदा घेण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला. या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या क्षणी गोंधळ घालत भाजपला अर्ज भरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या दोन अर्जांपैकी एक अर्ज पळविल्यानंतर दुसर्‍या पण अनुमोदकाची सही नसलेला अर्ज सादर करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. यावरुन झालेल्या वादामुळे ही निवडणूक वादग्रस्त ठरली. दरम्यान, याच गोंधळात शिवसेनेने ही निवडणूक अविरोध जिंकल्याचा दावा केल्याने गोंधळात आणखी भर पडली.\nअर्ज भरताना झालेल्या गोंधळाबाबतची पुराव्यानिशी माहिती नगरसचिवांनी विभागीय आयुक्तांना गुरूवारी सादर केली होती. याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करीत नवीन कार्यक्रम घेण्याचा आदेश काढला. त्यानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी शनिवारी मनपात स्थायी समिती सदस्यांच्या बैठकीत निवडणूक प्रक्रिया रद्द केल्याचे सांगून नवीन कार्यक्रम जाहीर केला. विरोधी पक्षनेते महेश कोठे, शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर यांनी भारुड यांच्यावर विविध प्रश्‍नांची सरबत्ती करीत या निर्णयाला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला; मात्र भारुड हे ठाम होते. भारुड यांच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेल्याचे तसेच सत्ताधार्‍यांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.\nबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भारुड यांनी गुरुवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया खुल्या, भयमुक्‍त वातावरणात न होता प्रचंड गोंधळात झाल्याने विभागीय आयुक्‍तांच्या मार्गदर्शनानुसार नवीन निवडणूक कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर केले. मंगळवार, 6 मार्च रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, तर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थित महापौर शोभा बनशेट्टी, नूतन सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक नागेश वल्याळ आदींनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाचे स्वागत केले. दिलेल्या मुदतीच्या वेळेत अर्ज भरण्यापासून रोखल्याने भाजप उमेदवारावर अन्याय झाला होता. मात्र याची दखल घेऊन प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे महापौरांनी सांगितले.\nदरम्यान, गुरूवारी झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती होऊ न��े म्हणून पोलिसांनी शनिवारी मनपात व बाहेर चोख बंदोबस्त ठेवला होता. स्थायी समिती सदस्यांनाच कौन्सिल हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-four-years-fadanvis-government-and-exclusive-interview-nilesh-khare-3642", "date_download": "2018-11-17T02:13:55Z", "digest": "sha1:RHZSKPX6MJN7TT7RMLHL2ULCVNXVXCOT", "length": 14900, "nlines": 131, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news four years of fadanvis government and exclusive interview by nilesh khare | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'मातोश्री'वर जाण्यात कमीपणा काय\n'मातोश्री'वर जाण्यात कमीपणा काय\n'मातोश्री'वर जाण्यात कमीपणा काय\n'मातोश्री'वर जाण्यात कमीपणा काय\n'मातोश्री'वर जाण्यात कमीपणा काय\nसोमवार, 29 ऑक्टोबर 2018\nEXCLUSIVE :: फडणवीस सरकारची चार वर्ष.. भाजपने काय कमावलं \nVideo of EXCLUSIVE :: फडणवीस सरकारची चार वर्ष.. भाजपने काय कमावलं \nमुंबई : शिवसेना-भाजपचे काही मुद्यावर निश्‍चितपणे मतभेद आहेत. त्यामध्ये गैर काही नाही. वेळ आल्यास मी मातोश्रीवरही जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडली.\nराज्य सरकारला येत्या 31 ऑक्‍टोबरला चार वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्‍वभूमी मुख्यमंत्री फडणवीस यांची विशेष मुलाखत सामचे संपादक निलेश खरे यांनी घेतली. यावेळी फडणवीस यांनी विविध मुद्याना स्पर्श केला.\nमुंबई : शिवसेना-भाजपचे काही मुद्यावर निश्‍चितपणे मतभेद आहेत. त्यामध्ये गैर काही नाही. वेळ आल्यास मी मातोश्रीवरही जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडली.\nराज्य सरकारला येत्या 31 ऑक्‍टोबरला चार वर्षे पूर्ण होत असून त्���ा पार्श्‍वभूमी मुख्यमंत्री फडणवीस यांची विशेष मुलाखत सामचे संपादक निलेश खरे यांनी घेतली. यावेळी फडणवीस यांनी विविध मुद्याना स्पर्श केला.\nमुख्यमंत्री म्हणाले, \"राजकारणात जादू चालत नाही तर वस्तुस्थिती चालते. प्रत्येक पक्षाला अस्तित्व महत्त्वाचे असते. काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. आमचे दोन उमेदवार लढले तर गोंधळ होऊ शकतो. विभाजनामुळे शिवसेना-भाजपचे नुकसान होऊ शकते. काही मुद्‌द्‌यावर शिवसेनेशी मतभेद आहेत. शिवसेना मतभेदावर बोलते. राज्य एकमेकांवर चालले आहे.''\nशिवसेनेचा नेहमीच आग्रह असतो मातोश्रीवर येण्याचा या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, की मातोश्रीवर जाण्यात कमी पणा काय या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, की मातोश्रीवर जाण्यात कमी पणा काय मातोश्रीवर गेल्यामुळे पत्रकार वेगळा अंदाज काढतात. मात्र मातोश्रीवर गेले की तेथे गप्पा होतात, जेवण होते. मातोश्री हे काय जेल आहे. यापुढेही मातोश्रीवर जर जावे लागले तर मी तेथे जाईन, कमीपणा नाही.\nवेगळ्या विदर्भ मुद्यावर गलत करण्याची गरज नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले, की देशात छोटी राज्य झाली पाहिजेत हे भाजप सातत्याने सांगत आहे. त्यामुळे आमचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे. शिवसेनेचा त्याला विरोध आहे. तो असू शकतो.\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे :\n- अरबी समुद्रात ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे त्याच ठिकाणी हे स्मारक उभारले जाईल.\n- काही राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्याच्या पत्नीला लक्ष्य करण्यासाठी टिम तयार केल्या आहेत\n- आमच्या सरकारने शिवस्मारकासाठी लागणाऱ्या परवानग्या आणल्या, आता स्मारक होत आहे तर काहींना पोटशूळ उठत आहे.\n- एखादा अपघात झाला म्हणून स्मारकाची जागा बदलण्याची गरज नाही, हा अपघात दुर्देवी आहे याबद्दल शंका नाही पण स्मारकाची जागा बदलण्याची गरज नाही.\n- पुतळ्याची उंची आणि चबुतऱ्याची उंची याबद्दलही गैरसमज पसरवण्याचे काम विरोधकांनी केले.\n- राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे\nभाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis fertiliser राजकारण politics काँग्रेस vidarbha अरबी समुद्र समुद्र राजकीय पक्ष political parties दुष्काळ\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. ग��रुवारी...\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\nशिवसेनेचा नेहमीच आग्रह असतो मातोश्रीवर येण्याचा या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, की मातोश्रीवर जाण्यात कमी पणा काय या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, की मातोश्रीवर जाण्यात कमी पणा काय मातोश्रीवर गेल्यामुळे पत्रकार वेगळा अंदाज काढतात. मात्र मातोश्रीवर गेले की तेथे गप्पा होतात, जेवण होते. मातोश्री हे काय जेल आहे. यापुढेही मातोश्रीवर जर जावे लागले तर मी तेथे जाईन, कमीपणा नाही.\nवेगळ्या विदर्भ मुद्यावर गलत करण्याची गरज नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले, की देशात छोटी राज्य झाली पाहिजेत हे भाजप सातत्याने सांगत आहे. त्यामुळे आमचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे. शिवसेनेचा त्याला विरोध आहे. तो असू शकतो.\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे :\n- अरबी समुद्रात ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे त्याच ठिकाणी हे स्मारक उभारले जाईल.\n- काही राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्याच्या पत्नीला लक्ष्य करण्यासाठी टिम तयार केल्या आहेत\n- आमच्या सरकारने शिवस्मारकासाठी लागणाऱ्या परवानग्या आणल्या, आता स्मारक होत आहे तर काहींना पोटशूळ उठत आहे.\n- एखादा अपघात झाला म्हणून स्मारकाची जागा बदलण्याची गरज नाही, हा अपघात दुर्देवी आहे याबद्दल शंका नाही पण स्मारकाची जागा बदलण्याची गरज नाही.\n- पुतळ्याची उंची आणि चबुतऱ्याची उंची याबद्दलही गैरसमज पसरवण्याचे काम विरोधकांनी केले.\n- राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-mp-supriya-sule-criticize-on-central-union-budget-2018-latest-update/", "date_download": "2018-11-17T02:39:18Z", "digest": "sha1:DH6JAKZ4QRXSIAGZNG3BWHIPX6OMCCZJ", "length": 8533, "nlines": 104, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ मोठ-मोठे आकडेच; हा तर 'भ्रम'संकल्प - सुप्रिया सुळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेंद्रीय अर्थसंकल्पात केवळ मोठ-मोठे आकडेच; हा तर ‘भ्रम’संकल्प – सुप्रिया सुळे\nटीम महाराष्ट्र देशा: वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज मोदी सरकारचा शेवटचा आणि महत्वपूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे नवीन भारताचा संकल्प असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. मात्र राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी हा तर ‘भ्रम’संकल्प असल्याच ट्विट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.\nअर्थसंकल्पात बड्या कर्जबुडव्यांच्या थकीत कर्जवसुलीसाठी काहीही नाही, तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारे पेट्रोलचे भाव कमी करण्यासाठी देखील काहीही नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. हे बजेट शेती आणि शेतकऱ्यासाठी असल्याच वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भाषणात सांगितले, याचाही समाचार घेत शेतीला कर्ज मिळण्याठी काही सोय करण्यात आली नाही केवळ मोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवल जात असल्याचेही सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहील आहे.\nबड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही…\nपेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही…\nशेतीला कर्ज मिळण्याची सोय काहीही नाही…\nबँकांचे चार्जेस कमी करायला काहीही नाही…\nमोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवायचं\nमध्यमवर्गीयांवर कराचा बोजा वाढवणार…\nआणि 250 कोटीची उलाढाल करणारे 'छोटे आणि मध्यम' उद्योजक\nहा तर 'भ्रमसंकल्प'… #Budget2018\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा ���बरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/new-zealand-prime-minister-jacinda-ardern-gives-birth-baby-girl-125189", "date_download": "2018-11-17T03:46:54Z", "digest": "sha1:WWMMP3VEMFGWGG4R2DGPROMYEPEZW24V", "length": 12762, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "New Zealand prime minister Jacinda Ardern gives birth to baby girl न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिला मुलीला जन्म | eSakal", "raw_content": "\nन्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिला मुलीला जन्म\nगुरुवार, 21 जून 2018\n''आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सुदृढ मुलगी जन्माला आली. तिचे वजन 3.31 किलो आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. ऑकलँड सिटी रुग्णालयाच्या पथकाचेही आभार मानतो''.\n- क्लार्क गेफोर्ड, पंतप्रधान जॅकिंडा अड्रेन यांचे पती\nवेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा अड्रेन यांनी आज (गुरुवार) मुलीला जन्म दिला. याबाबतची माहिती अड्रेन यांनी इंस्टाग्रामवर दिली. बाळ आणि जॅकिंडा हे दोघेही सुदृढ असल्याचे सांगितले.\n37 वर्षीय अड्रेन या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांनी मुलगी झाल्याचे सांगितले. ''आम्हाला मुलगी जन्माला आली. त्यामुळे आम्ही सगळे आनंदी आहोत. बाळ आणि जॅकिंडा हे दोघेही आरोग्यदायी आहेत. सर्वांचे मनापासून आभार''. मागील वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जॅकिंडा अड्रेन या पंतप्रधानपदी विराजमान झाल्���ा. जेव्हा त्यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. तेव्हा त्या सर्वात तरूण पंतप्रधान ठरल्या. तसेच त्या देशातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या.\n''आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सुदृढ मुलगी जन्माला आली. तिचे वजन 3.31 किलो आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. ऑकलँड सिटी रुग्णालयाच्या पथकाचेही आभार मानतो''.\nजॅकिंडा यांनी त्यांच्या पती आणि नवजात बालिकेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते सगळे स्मितहास्य करत असून, त्यांनी त्या बालिकेला वुलन ब्लँकेटमध्ये गुंडाळल्याचा फोटो शेअर केला आहे.\nदरम्यान, जॅकिंडा अड्रेन यांच्या प्रसुतीनंतर न्यूझीलंडच्या उपपंतप्रधान विन्स्टन पिटर पुढील 6 महिन्यांसाठी पंतप्रधानपदाचा कार्यभार पाहणार आहेत. याबाबतचा करारही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला होता.\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nरिलायन्स इंडस्ट्रीज बनली 'किंंग'; बाजारभांडवल 7.12 लाख कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) पुन्हा एकदा टीसीएसला मागे सारत सर्वाधिक बाजारभांडवल असणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी...\nशेअर बाजार अखेर सावरला\nमुंबई - खनिज तेलाच्या भावातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे शेअर बाजार गुरुवारी सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nरिक्षाचालकाने पळविले पाच लाख\nपुणे - पुण्यात घर घेण्यासाठी गावातील घर विकून आणलेले पाच लाख रुपये रिक्षा चालकाने रस्त्यामध्ये लंपास केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. या...\nशेअर बाजारात संंचारले तेजीचे वारे\nमुंबई - चलनवाढीची दिलासादायक आकडेवारी आणि रुपया वधारल्याने मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-police-maharshtra-cm-devendra-fadnavis-105407", "date_download": "2018-11-17T03:22:53Z", "digest": "sha1:3RP4BXCSW6Z75YSAYLH5MBVTQIGEJLT6", "length": 15289, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news police maharshtra CM Devendra Fadnavis प्रत्येक पोलिसाला हक्‍काचे घर - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक पोलिसाला हक्‍काचे घर - मुख्यमंत्री\nसोमवार, 26 मार्च 2018\nनागपूर - पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे यासाठी गृहमंत्रालय प्रयत्न करीत आहेत. 15 लाखांचे गृहकर्ज दोन दिवसांत उपलब्ध करून दिले जाईल. पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे निवासस्थाने बांधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nनागपूर - पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे यासाठी गृहमंत्रालय प्रयत्न करीत आहेत. 15 लाखांचे गृहकर्ज दोन दिवसांत उपलब्ध करून दिले जाईल. पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे निवासस्थाने बांधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nनागपूर पोलिस आयुक्‍तालयातील भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलिस महासंचालक डॉ. सतीश माथूर, पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌, सहआयुक्‍त शिवाजी बोडखे, महापौर नंदा जिचकार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर उपस्थित होत्या.\nकाळानुरूप पोलिसांचे आव्हाने बदलत आहेत. स्ट्रीट क्राईमसह व्हाईट कॉलर क्राईमवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मेहनत घ्यावी लागत आहेत. राज्य पोलिस दलाला आधुनिक शस्त्रास्त्रे व तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे. नागपूर शहर सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आले असून, पोलिसांचा \"तिसरा डोळा' म्हणून याचा वापर केला जात आहे. सीसीटीव्हीचा वापर आता वाहतुकीचे नियम भंग केल्यानंतर \"ई-चालान' देण्यासाठी करण्यात येईल. पोलिसांचा वचक कायम ठेवण्यासाठी दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यावर पोलिसांना भर द्यावा लागेल. \"ई-कम्प्लेंट'ची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर ही सेवा वापरणाऱ्यांत महाराष्ट्र पोलिस देशात प्रथम क्रमांक राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संचालन पोलिस उपायुक्‍त राहुल माकणीकर यांनी केले. सहआयुक्‍त बोडखे यांनी आभार मानले.\nपोलिस विभागातील पोलिस कर्मचारी वाहनातून पेट्रोल-डिझेल चोरतात. झाडाखाली पोलिस वाहन उभे करून डबकीत डिझेल काढतात, अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मारली. त्यामुळे हास्याचे फवारे उडाले. परंतु, अनेक पोलिस कर्मचारी एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहत होते. त्यावर गडकरी म्हणाले, इथेनॉल, बायोडिझेलवर वाहन असल्यास पोलिसांना ते चोरता येणार नाही, पोलिस विभागाचे लाखो रुपये वर्षाला वाचतील.\nचार सेवानिवृत्त पोलिस आयुक्तांची उपस्थिती\nपोलिस मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला नागपूर शहराला लाभलेले चार माजी पोलिस आयुक्‍तांना बोलावण्यात आले होते. त्यात डॉ. अंकुश धनविजय, उल्हास जोशी, टी. शृंगारवेल आणि रणजित शर्मा यांचा समावेश होता.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने के��ी. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/ohe-between-asangaon-and-kasara-tower-wagon-derailed-restoration-work-going-3090", "date_download": "2018-11-17T02:21:32Z", "digest": "sha1:YLRLNTBYVD5V4G5244CHRFPLQHPKE73S", "length": 8568, "nlines": 113, "source_domain": "www.saamtv.com", "title": "OHE between Asangaon and Kasara tower wagon derailed restoration work is going | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nOHE टॉवर वॅगन घसरल्याने टिटवाळा ते कसारा वाहतूक ठप्प\nOHE टॉवर वॅगन घसरल्याने टिटवाळा ते कसारा वाहतूक ठप्प\nOHE टॉवर वॅगन घसरल्याने टिटवाळा ते कसारा वाहतूक ठप्प\nOHE टॉवर वॅगन घसरल्याने टिटवाळा ते कसारा वाहतूक ठप्प\nशुक्रवार, 14 सप्टेंबर 2018\nओएचई टॉवर वॅगन घसरल्याने टिटवाळा ते कसारा वाहतूक ठप्प\nVideo of ओएचई टॉवर वॅगन घसरल्याने टिटवाळा ते कसारा वाहतूक ठप्प\nमध्यरात्री 12.30 च्या सुमारास ओव्हरहेड वायरची देखभाल करणारी व्हॅन, कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रुळावरुन घसरली. त्यामुळे, मध्य रेल्वेवरील कसारा ते टिटवाला स्थानकादरम्यान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.\nसकाळी कामासाठी स्थानकावर आलेल्या प्रवाशांना, या खोळंब्याचा सर्वाधिक फटका बसला. एकही लोकल न सुटल्याने, कसारा आणि वासिंद स्थानकावर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.. आणि रुळावर उतरून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवला.\nमध्यरात्री 12.30 च्या सुमारास ओव्हरहेड वायरची देखभाल करणारी व्हॅन, कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रुळावरुन घसरली. त्याम���ळे, मध्य रेल्वेवरील कसारा ते टिटवाला स्थानकादरम्यान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.\nसकाळी कामासाठी स्थानकावर आलेल्या प्रवाशांना, या खोळंब्याचा सर्वाधिक फटका बसला. एकही लोकल न सुटल्याने, कसारा आणि वासिंद स्थानकावर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.. आणि रुळावर उतरून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवला.\nमध्य रेल्वेच्या खोळंब्याचा फटका लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना बसला असून, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक मेल एक्स्प्रेस इगतपूरी आणि नाशिक स्थानकावर रोकण्यात आल्या आहेत.\nरेल्वे लोकल local train नाशिक nashik\nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार\nकार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nउद्या मध्य आणि ट्रान्सहार्बर मेगाब्लॉक..\nउद्या म्हणजेच रविवारी मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3...\nश्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर\nराज्यात पाणी प्रश्न तीव्र झाला झालाय. श्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर...\nजायकवाडीला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ शिर्डीत शेतकऱ्यांचं आंदोलन\nVideo of जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ शिर्डीत शेतकऱ्यांचं आंदोलन\nमहाराष्ट्रात पाणीप्रश्न पुन्हा पेटणार.. \nनाशिक आणि नगर जिल्ह्यातील 9 टिएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. जलसंपत्ती...\nनाशिक, नगर जिल्ह्यातील 9 टीएमसी पाणी जायकवाडी ला सोडण्याचे आदेश. पुन्हा पाणी पेटणार\nVideo of नाशिक, नगर जिल्ह्यातील 9 टीएमसी पाणी जायकवाडी ला सोडण्याचे आदेश. पुन्हा पाणी पेटणार\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-17T02:19:47Z", "digest": "sha1:F4D6DQOK5EOZU6X22BVSUCZVNXLEOPAL", "length": 12367, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आरोग्यसेवेची उत्साहवर्धक कामगिरी | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत ���ेजस पुरस्कार (मुलाखती)\nमुंबईच्या ससून रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रुग्ण बाबासाहेब जाधव हे सातारा जिल्ह्यातील तारळे गावचे रहिवासी आहेत. त्यांना यकृताचा त्रास होता. त्यावर प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असल्याचा सल्ला त्यांना मिळाला. खासगी रुग्णालयात त्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च जाधव कुटुंबियांना पेलवण्यासारखा नव्हता.\nत्यामुळे त्यांनी सरकारी रुग्णालयाचा आधार घेतला. सरकारी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि रुग्ण व त्याच्या कुटुंबियांचा विश्वास सार्थ ठरवला. राज्याच्या आरोग्यसेवेबाबत तक्रारीचे सूर नेहमीच उमटतात. तथापि यकृत प्रत्यारोपणासारखी अवघड शस्त्रक्रिया अगदी कमी खर्चात यशस्वी करून सरकारी आरोग्यसेवेला मोठे श्रेय ‘ससून’च्या डॉक्टर व रुग्णसेवकांनी मिळवून दिले आहे.\nतो विश्वास सामान्य जनतेचे मनोबल वाढवणारा व रुग्णांना दिलासा देणारा ठरेल. आदिवासी समाजाचे आरोग्य व बालमृत्यूंचा अभ्यास करण्यासाठी शासनाने डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार राज्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी सार्वजनिक आरोग्यसेवेवर अवलंबून आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना सरकारी आरोग्यसेवेचाच आधार असतो. तथापि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या अनेक समस्या आहेत. वेळोवेळी अनेक आरोग्य योजना जाहीर होतात.\nत्यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली जाते. तथापि योजनांच्या अंमलबजावणीचा तपशील सहसा जनतेला कळत नाही. सरकारी आरोग्यसेवेतील सेवकांची अनास्थासुद्धा जनतेच्या रोषाचे कारण बनते. अनेक ग्रामीण आरोग्य केंद्रे तर विनोदाचा विषय बनली आहेत. डॉक्टर व सेवकांची अनुपस्थिती रुग्णसेवेबाबत नाराजीचे कारण बनते. काही तालुका व उपजिल्हा रुग्णालयेदेखील सेवकांची अनास्था आणि औषधांच्या कमतरतेने गाजत असतात.\nउपलब्ध असूनही यंत्रसामुग्री नादुरूस्त असणे किंवा ती यंत्रे व्यवस्थित हाताळणार्‍या तंत्रज्ञांची अनुपलब्धतासुद्धा रुग्णसेवेला तापदायक ठरते. ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार शासनाने केला असावा. आरोग्य व्यवस्थेतील उणिवा हेरण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. आरोग्यसेवेत कामचुकारपणा करणार्‍या सेवक व वैद्यकीय अधिक��र्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी तंबी नुकतीच देण्यात आली आहे.\nउपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधितांना त्वरित निलंबित केले जाईल, असेही सांगितले गेले आहे. तथापि ‘ससून’मधील अवघड शस्त्रक्रिया सफल झाल्यामुळे सरकारी आरोग्यसेवेतील सर्व संबंधितांचा उत्साह वाढेल व कार्यक्षमतेत अनुकूल बदल दिसू लागतील अशी आशा जनतेने करावी का\nPrevious articleशिक्षण दिनाच्या औचित्यावर बुध्दिमंथन व्हावे का\nNext articleव्रताची चतुर्थ तपपूर्ती\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/wednesday-fasting-day-beed-22349", "date_download": "2018-11-17T03:35:31Z", "digest": "sha1:4R5OJTIPTU7Z7PPI37XX5GB6J52RG6SH", "length": 20812, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "wednesday is fasting day in beed बीड जिल्‍ह्यात बुधवार ठरला उपोषण वार | eSakal", "raw_content": "\nबीड जिल्‍ह्यात बुधवार ठरला उपोषण वार\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nबीड - बीडसह जिल्ह्यातील केज, माजलगाव आणि वडवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी बुधवारी (ता. २१) वेगवेगळ्या प्रश्‍नांसाठी आंदोलने केली. त्यामुळे जिल्ह्यासाठी बुधवार हा आंदोलन वार ठरला. दरम्यान, केज येथे नागरिकांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.\nकेज - राष्ट्रीयकृत व नागरी बॅंकांना मुबलक चलन पुरवठा करण्यात यावा आणि सर्व एटीएम सुरू करावेत यासह इतर मागण्यां���ाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकेसमोर हालगी नाद आंदोलन करण्यात आले.\nबीड - बीडसह जिल्ह्यातील केज, माजलगाव आणि वडवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी बुधवारी (ता. २१) वेगवेगळ्या प्रश्‍नांसाठी आंदोलने केली. त्यामुळे जिल्ह्यासाठी बुधवार हा आंदोलन वार ठरला. दरम्यान, केज येथे नागरिकांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.\nकेज - राष्ट्रीयकृत व नागरी बॅंकांना मुबलक चलन पुरवठा करण्यात यावा आणि सर्व एटीएम सुरू करावेत यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकेसमोर हालगी नाद आंदोलन करण्यात आले.\nशहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद आदी राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेसमोर हे आंदोलन करण्यात आले.\nया वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील घोळवे म्हणाले, ‘‘नोटबंदीच्या निर्णयापूर्वी सरकारने नियोजन व पर्यायी चलनाची व्यवस्था करायला पाहिजे होती; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आता रोकडटंचाईमुळे एटीएम बंद आहेत. बॅंकेत गर्दी वाढत असून, नागरिकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे व्यापार मंदावला असून, शेतमालाचे भाव पडत आहेत’’, असे ते म्हणाले. दरम्यान, इतर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गदळे, मच्छिंद्र जोगदंड, रविकांत नांदे, लिंबराज फरके, अनंत शिंदे, अतुल इंगळे, काका जाधव, राजाभाऊ आगे, मुन्ना चाळक, शरद इंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nराष्ट्रीयीकृत व नागरी बॅंकांना मुबलक चलन पुरवठा करण्यात यावा\nसर्व एटीएम सुरू करावेत\nबॅंकेत चलन देवाणघेवाणीसाठी जादा कक्ष सुरू करावे.\nबॅंकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी.\nएटीमच्या रांगेत महिला व वृद्धांच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी.\nरांगेतील ग्राहकांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची व्यवस्था करावी.\nउमरी रस्त्याप्रश्‍नी केज येथे ‘रास्ता रोको’\nकेज - शहरातून जाणाऱ्या उमरी रस्त्यावरील अतिक्रमण काढून ३३ फुटांचा रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी बुधवारी (ता.२१) शहरातील शिवाजी चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.\nशहरातील शिक्षक कॉलनी, अहिल्यादेवीनगर, गणेशनगर, समतानगर, सहयोगनगर आदी वसाहतींच्या रहदारीसाठी उमरी रस्ता हा एकमेव मार्ग आहे. मात्र, येथील शिवाजी चौकातून उमरीकडे निघणाऱ्या रस्त्याचे तोंड अतिक्रमणांमुळे अनेक वर्षांपासून बंद आहे. पंचायत समितीचे प्रवेशद्वारा बंद केल्यामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चारचाकी वाहने रस्त्यावरून जात नसल्याने अत्यावश्‍यक सेवासुद्धा बंद पडल्या. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या वाहनांचीसुद्धा अडचण आहे. शहरवासीयांनी आंदोलनाच्या माध्यमातून अनेकवेळा पाठपुरावा केला; मात्र प्रत्येक वेळी आश्‍वासन देऊन प्रशासनाने वेळकाढू धोरण स्वीकारले. त्यामुळे बुधवारी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्यासह या भागातील महिला, नागरिकांनी शहरातील शिवाजी चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करून संताप व्यक्त केला. तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देऊन ३१ डिसेंबरपर्यंत हा प्रश्‍न निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात बाळासाहेब गाढवे, अंगद गाढवे, अमोल बहिरे यांच्यासह शेकडो महिला, नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनामुळे कळंब, मांजरसुंबा, अंबाजोगाई या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दुपारपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.\nग्रामपंचायतीच्या मनमानीविरुद्ध सुर्डीनजीक ग्रामस्थांचे उपोषण\nटाकरवण - सुर्डीनजीक (ता. माजलगाव) ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असून विविध योजनांअंतर्गत बोगस कामे झाली आहेत. बुधवारपासून (ता.२१) येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.\nरोजगार हमीअंतर्गत केलेल्या पाणीपुरवठा विहिरीची पहिल्याच पावसात पडझड झाली आहे. त्या विहिरीचा पंचनामा करावा व नव्याने काम सुरू करावे, १३ वा आणि १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत आलेल्या निधीचा हिशेब ग्रामसभेत द्यावा, गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, गावातील जुन्या व जीर्ण विद्युत तारा बदलून नवीन टाक्‍यावत, पारधी वस्तीवर नवीन सिंगलफेज रोहित्र द्यावे, ग्रामसेवक मनमानी कारभार करीत असून नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी नागरिकांची अडवणूक केली जाते. संबंधित ग्रामसेवकावर कार्यवाही करावी आदी मागण्या परमेश्‍वर गरड, रामधन पवार, बाबू पवार, शेख उस्मान, आसाराम गरड, गणपत भिक्कम या उपोषणकर्त्यांनी केली.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22043", "date_download": "2018-11-17T02:46:15Z", "digest": "sha1:3J72QM5SGH5QLE4JKKZBD3RB25OJ7Q3E", "length": 3699, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बंदूक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमा��बोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बंदूक\nदहशतवाद आणि त्याची मानसिकता\nमानवाने आपल्यातील विचार करण्याच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करून स्वतःची सुरक्षितता सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. परंतु असे असूनही आजचा आधुनिक मानव पूर्णपणे सुरक्षित आहे का, की तो अधिकच असुरक्षित झालेला आहे अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव अधिक सुरक्षित वाटत असला तरी आज माणसाच्या सुरक्षिततेला सर्वात मोठा धोका हा माणसापासूनच आहे.\nRead more about दहशतवाद आणि त्याची मानसिकता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Award-for-Outstanding-Performance-by-Vasco-Police-Station/", "date_download": "2018-11-17T02:24:36Z", "digest": "sha1:DIZWOI7Y5YKMHB6TVX7VFCQLNYVA5URK", "length": 6667, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वास्को पोलिस स्थानकाला उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › वास्को पोलिस स्थानकाला उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार\nवास्को पोलिस स्थानकाला उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार\nवास्को पोलिस स्थानकाला 2017 या वर्षासाठीचा उत्कृष्ट पोलिस स्थानकाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्‍त झाला. पणजी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस रेजिंग दिनानिमित मंगळवारी आयोजित कार्यक्रमात पोलिस महासंचालक डॉ. मुक्‍तेश चंदर यांनी हा पुरस्कार प्रदान केला.\nपणजी पोलिसस्थानकाला उत्कृष्ट पोलिस स्थानकाचा दुसरा तर डिचोली पोलिसस्थानकाला तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्‍त झाला. उत्कृष्ट सेवा बजावल्याबाबत 21 पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.\nपोलिस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर म्हणाले की, यावर्षी पोलिस खात्याची तपासाची टक्केवारी 82 असून मानवी तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 60 हून अधिक पीडितांची सुटका करण्यात आली.वाहतूक पोलिस खात्याकडून सुरू करण्यात आलेली ‘ट्राफीक सेंटीनल’ योजना ही उत्कृष्टपणे राबवली जात असून यामुळे वाहन चालक तसेच पादचार्‍यांच्या सुरक्षेची हमी मिळणार आहे.\nअमलीपदार्थ विरोधी पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली असून यावर्षी पथकाने आता पर्यंत 159 धडक मोहिमा राबवून 81 किलो अमलीपदार्थ साठा जप्‍त केला आहे. यावर्षी पोलिस खात्यातील 211 कर्मचार्‍यांना बढती देण्यात आली आहे. वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे दोन विभाग कार्यान्वित करण्यात आले असून लवकरच अन्य विभागही सुरू केले जाणार आहेत,असे डॉ. चंदर यांनी सांगितले. उत्कृष्ट पोलिसस्थानकाचे पुरस्कार संबंधित पोलिसस्थानकाच्या पोलिस निरीक्षकांनी स्वीकारले. पणजी पोलिसस्थानकाला सलग तिसर्‍या वर्षी उत्कृष्ट पोलिसस्थानकाचा पुरस्कार प्राप्‍त झाला आहे.\nम्हादईच्या पाण्यासाठी कर्नाटकचे पर्रीकरांना साकडे\n‘बोंडला’त वाघाचे जोडपे आणा\nआरोप रद्द करण्याची तेजपाल यांची याचिका फेटाळली\nकेंद्राचे ‘आर्थिक निराकरण विधेयक’ जनतेच्या बँक खात्यांवर दरोडा\nबनावट पोर्तुगीज नागरिकत्व देणार्‍या चौघांना लिस्बनमध्ये शिक्षा\nगोमेकॉत तीन वर्षांत दीड हजार ‘ओपन हार्ट’शस्त्रक्रीया\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kini-bank-employee-killed/", "date_download": "2018-11-17T02:54:04Z", "digest": "sha1:TEE75TZLZFIRYPDKDASMQC5YPDHDA3DS", "length": 3449, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घुणकीजवळ अपघात; बँक कर्मचारी ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › घुणकीजवळ अपघात; बँक कर्मचारी ठार\nघुणकीजवळ अपघात; बँक कर्मचारी ठार\nकिणी/ कोल्हापूर : प्रतिनिधी\nघुणकीनजीक अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत मदन दत्ताजीराव भोसले (वय 46, रा. त्यागी कॉलनी, संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. मदन भोसले राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट बँकेत क्लार्क म्हणून नोकरीस होते. कराडजवळील पाली येथे खंडोबाच्या दर्शनाला तसेच बँकेच्या कामानिमित्त शनिवारी सकाळी ते बाहेर पडले. वारणा नदी पुलापासून काही अंतरावर त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने ठोकरले. खांद्याला, डोक्याला गंभीर दुखापत झा��्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. सीपीआर आवारात नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Kankavli-Nagar-Panchayat-Elections-Result-Live-Update/", "date_download": "2018-11-17T02:27:14Z", "digest": "sha1:NK2XXOS2AEA6OTJLCBHYSVZTQESN2DLN", "length": 4630, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमानची सत्ता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमानची सत्ता\nकणकवली नगरपंचायतीवर राणेंच्या स्वाभिमानची सत्ता\nसंपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्‍वाभिमान पक्षाची सत्‍ता आली आहे. येथील तहसील कार्यालयात मतमोजणीला गुरुवारी सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. त्यासाठी सहा टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक फेरीत सहा प्रभाग अशा तीन फेरींत ही मतमोजणी पूर्ण करण्यात आली.\nपहिल्या सहा प्रभागांचे निकाल जाहीर\nपहिल्या फेरीत पाच जागा जिंकत स्वाभिमान-राष्ट्रवादी युतीचे उमेदवार आघाडीवर\nप्रभाग १ - कविता राणे (स्वाभिमान), प्रभाग २ - प्रतीक्षा सावंत (स्वाभिमान ), प्रभाग ३ - अभिजित मुसळे (स्वाभिमान), प्रभाग ४ - आबिद नाईक (राष्ट्रवादी), प्रभाग ५ - मेघा गांगण (स्वाभिमान), प्रभाग ६ - सुमेधा अंधारी (भाजप)\nप्रभाग 7 : सुप्रिया नलावडे - स्वाभिमान\nप्रभाग 8 : उर्मी जाधव - स्वाभिमान\nप्रभाग 9 : मेघा सावंत - भाजप\nप्रभाग 10 : माही परुळेकर - शिवसेना\nप्रभाग 11 : विराज भोसले - स्वाभिमान\nप्रभाग 12 : बंडू हर्णे - स्वाभिमान\nप्रभाग - 13 - सुशांत नाईक - शिवसेना\nप्रभाग - 14 - रुपेश नार्वेकर - भाजप\nप्रभाग - 15 - मानसी मुंज - शिवसेना\nप्रभाग - 16 - संजय कामतेकर - स्वाभिमान\nप्रभाग 17 - रवींद्र गायकवाड - स्वाभिमान\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Turtle-went-to-the-sea/", "date_download": "2018-11-17T03:28:39Z", "digest": "sha1:KFF6AVHCK3XLQY2HPD2TOEDYYXVD6NMC", "length": 5366, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सागराच्या कवेत विसावली चिमुरडी कासवे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सागराच्या कवेत विसावली चिमुरडी कासवे\nसागराच्या कवेत विसावली चिमुरडी कासवे\nमंडणगड तालुक्यातील वेळास येथील कासव संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून संरक्षित करण्यात आलेल्या ऑलीव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अंड्यातून 19 मार्च रोजी एकूण 79 पिल्ले सागराकडे झेपावली...आणि हा..हा म्हणता सागराने त्यांना आपल्या कवेतही घेतले.\nकासवांचे गाव अशी ओळख असलेल्या वेळास येथे कासव महोत्सव फेब्रुवारी महिन्यात होणार होता. मात्र, वातावरणातील बदलांमुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे नुकतीच या महोत्सवास सुरुवात झाली आहे. यावर्षी वेळास येथे सर्वाधिक 18 घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. या अठरा घरट्यांमध्ये 2124 अंडी संरक्षित करण्यात आली असल्याची माहिती हेमंत सालदूरकर यांनी दिली.\nगेल्या अनेक वर्षांपासून वेळास येथे ऑलिव्ह रिडले जातीची कासवे वेळास किनारी अंडी घालण्यासाठी येत आहेत. प्रथम गावचे तरूण या कासवांची अंडी हॅचरिजमध्ये संरक्षित करीत असत. त्यानंतर काही वर्षे सह्याद्री मित्र चिपळूण ही संस्था या कामामध्ये सहभागी झाली होती. सध्या वेळास गावचे कासव मित्र मंडळ स्वतः हे काम करीत आहेत. यामध्ये विजय सालदूरकर, प्रदीप महाडिक, सुरेंद्र पाटील, प्रमोद भाटकर, किशोर सावंत, नाना तोडणकर, नंदकिशोर पाटील, प्रीतम पाटील, देवकर आदी कासवप्रेमी मेहनत घेत आहेत.\nकासव महोत्सव पाहण्यासाठी मुंबई- पुण्यासह परदेशी पर्यटकांची वेळास गावी गर्दी होत आहे. 19 मार्च रोजी एकूण 79 पिल्ले सागराकडे झेपावली असून उर्वरित पिल्लेही अल्पावधीतच समुद्राच्या आपल्या अधिवासात जाण��र असल्याचे हेमंत सालदूरकर यांनी सांगितले.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5509541081204896068", "date_download": "2018-11-17T02:12:06Z", "digest": "sha1:ISUYL4IKGETWABRRTWRKMVLCJWEYNH7T", "length": 3930, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nमाेबाईल फोनप्रमाणेच मोटारगाड्याही स्मार्ट व स्वयंचलित व्हाव्यात यासाठी इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाचा अधिक विकास व प्रसार करण्यासाठी इस्रायलची राजधानी तेलअविव येथे नुकतीच स्मार्ट मोबिलिटी समीट ही परिषद झाली ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5734518039051973207", "date_download": "2018-11-17T02:30:47Z", "digest": "sha1:OV2N4JQ7FNSSU7EHF7S5UO3LUZ6KNVO6", "length": 3826, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nमराठासमाजाच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार येत्या १५ दिवसांत शिक्षण व नोकऱ्यांमध्ये राज्यात मराठाआरक्षण लागू होईल... ...\nप्रासंगिक विशेष प्रतिनिधी समीर कर्वे Ank 33 Prasangik अंक ३८ प्रतिनिधी Mumbai Sameer Karve अंक ३५\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/tag?tagname=Ank%2032", "date_download": "2018-11-17T02:12:46Z", "digest": "sha1:MTNOGEQEC6P7W2SKFJAXQIDSRPZ6ZORG", "length": 3908, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nगुंतवणूकदार बनून अमेरिकेचे ग्रीनकार्ड\nअमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी आल्यानंतर व्हिसाचे नियम अधिक कठोर करण्यास सुरुवात झाल्यामुळे आता गुंतवणूकदार व रोजगारनिर्माते बनून अमेरिकेचे ग्रीनकार्ड मिळवण्याचा नवा मार्ग भारतीयांनाही रुचला आहे. तब्बल ५ लाख अमेरिकन डॉलर भरून व ...\nविशेष प्रतिनिधी अंक ३७ Ank 32 अंक ३६ Ank 27 ank 36 अंक ३५ अंक ३८ अंक ४५ अंक ४६\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/road-khodun-mns-movement/", "date_download": "2018-11-17T02:38:08Z", "digest": "sha1:S6TZPXOTHNFDNFZ2PMO7ZSBCT3TJ7UOK", "length": 7126, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन\nमुंबई : जागोजागी पडलेल्या खड्डयावरून मनसे चांगलीच आक्रमक झालीय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोरील रस्ता खोदत आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळं काही वेळ गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र अशा पद्धतीन मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. सोमवारी रात्री मनसैनिकांनी हे आंदोलन केले.\nमुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवलीमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनाही व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.\nपीव्हीआरच्या मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या किशोर शिंदेंना अटक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदा��� ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-jaydatta-kshirsagar-on-meet-with-cm-devendra-fadnavis/", "date_download": "2018-11-17T02:40:00Z", "digest": "sha1:M5UILEIT3BLFCKUE6MYGNXPCM2XGDQLL", "length": 6846, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमी भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जयदत्त क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण\nटीम महाराष्ट्र देशा – आपण भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलंय.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी क्षीरसागर यांच्यासोबत बीडपर्यंत विमानप्रवास केला. एवढंच नव्हे तर क्षीरसागर यांच्या घरी जाऊन चहापानही केलं. त्यामुळं क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालीय.\nमात्र, मुख्यमंत्री केवळ चहापानासाठी आले होते. त्यांच्यासोबत कसलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं क्षीरसागरांनी स्पष्ट केलंय. मी पक्षावर नाराज आहे की नाही हा नंतरचा भाग… असं सांगतानाच योग्य ठिकाणी आपली नाराजी व्यक्त करेन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/nasha-a-poem/", "date_download": "2018-11-17T02:56:48Z", "digest": "sha1:RQG7ND5GOWJKJ5C74ZXSY6PB45AMEV4T", "length": 7191, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नशा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] अंतर्मुख शिवरंजनी\tनियमित सदरे\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\nAugust 17, 2018 श्वेता संकपाळ कविता - गझल\nनशा नशिली तूझ्या प्रेमाची,\nशृंगारले मन हे माझे,\nजेव्हा तू घट्ट मिठी मारली \nदिवानी मी तुझीच प्रियकरा,\nकवेत तू माझ्या अथांग,\nमी तुला घट्ट कवटाळले,\n‘ मिलन ‘ पीयुष पिण्यास,\nउतावीळ मी, अधीर झाले \nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/mstd-helpdesk", "date_download": "2018-11-17T03:20:46Z", "digest": "sha1:5FO54T2HYHPVWR453INIWW55X6O24CKZ", "length": 4000, "nlines": 78, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "विक्रीकर विभाग मदतकक्ष | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nविक्रीकर विभाग मदतकक्ष टोल फ्री क्रमांक ''१८०० २२५ ९००'' आणि ई-मेल आयडी \"helpdesksupport@mahavat.gov.in''.\nविक्रीकर विभागाच्या सर्व कार्यालयातील मदतकक्ष अधिकाऱ्यांना संपर्क करण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा.\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-243555.html", "date_download": "2018-11-17T02:33:55Z", "digest": "sha1:JQLRQZXCUSYTGUNI32SO5QWMDCUZPQD6", "length": 11558, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मध्य रेल्वेचा खोळंबा कायम,दोन तासानंतर गाड्या पूर्ववत", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला मा���ितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nमध्य रेल्वेचा खोळंबा कायम,दोन तासानंतर गाड्या पूर्ववत\n05 जानेवारी : विक्रोळीजवळ लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला होता. पण आता हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येतेय.\nहा तांत्रिक बिघाड आता दुरुस्त झाला असला तरी धीम्या आणि जलद दोन्ही मार्गावर गाड्या उशिरानं धावत आहेत. शिवाजी टर्मिनसहून ठाणे,कल्याण, कसारा,कर्जतकडे जाणाऱ्या गाड्यांनाही यामुळे फटका बसला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: central railwayतांत्रिक बिघाडमध्य रेल्वेवाहतूक\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-1706.html", "date_download": "2018-11-17T02:06:32Z", "digest": "sha1:4HPON25FH2VS4CKKYCM6WS5VHBDOCV6I", "length": 9622, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "साईसंस्थान शिर्डी स्वच्छतेसाठी देणार ३५ लाख. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Shirdi साईसंस्थान शिर्डी स्वच्छतेसाठी देणार ३५ लाख.\nसाईसंस्थान शिर्डी स्वच्छतेसाठी देणार ३५ लाख.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहराच्या स्वच्छतेसाठी साईबाबा संस्थान व्यवस्थापन मंडळाने दरमहा ३५ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली असून राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यास अखेर यश आले आहे. दि. १ डिसेंबरपासून शहराच्या स्वच्छतेचा ठेका बीव्हीजी कंपनीस देण्यात आला असून शहरासह सर्व प्रभागांची स्वच्छता केली जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष योगिता अभय शेळके यांनी दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nप्रसिद्धीपत्रकात नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी म्हटले की, शिर्डी शहराच्या स्वच्छतेसाठी साईबाबा संस्थानकडून निधी मिळावा यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थान व्यवस्थापन मंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्याशी चर्चा केली होती. अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सर्व विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत नगरपंचायतला स्वच्छतेसाठी दरमहा ३५ लाख रुपये देण्यास मान्यता दिली आहे.\nशहराची साफसफाईची जबाबदारी बीव्हीजी (भारत विकास ग्रुप) या नामांकित कंपनीला ५ वर्षांसाठी दिली असून नगरपंचायत व या कंपनीत तसा करार झाला आहे. येत्या १ डिसेंबरपासून ही कंपनी स्वच्छतेच्या कामास सुरुवात करणार आहे. साईसंस्थानचे ३५ लाख व शिर्डी नगरपंचायत ७.५ लाख रुपये असे एकुण दरमहा रुपये ४२.५ लाख खर्च करुन शिर्डी स्वच्छ व सुंदर ठेवण्यात येणार आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nशहरातील सर्व १७ वॉर्डात १७ घंटागाड्या घरोघरी जाऊन कचरा विलगीकरण करून गोळा करणार आहे. यातील ५ घंटागाड्या २ शिफ्टमध्ये काम करणार आहेत. दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या ५ घंटागाड्या शहरात व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा कचरा थेट ते करत असलेल्या व्यवसायाच्या ठिकाणाहून गोळा करणार आहेत.\nशिर्डी शहरातील सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंटचा कचरा गोळा करण्यासाठी ५ ट्रॅक्टर पहिला शिफ्टमध्ये व ३ ट्रॅक्टर दुसऱ्या शिफ्टमध्ये असे एकूण ८ ट्रॅक्टर उप्लब्ध असणार आहेत. शिर्डी शहर साफसफाई करण्यासाठी सुमारे ३० कर्मचारी संपूर्ण २४ तास शहरातील मुख्य परिसर झाडु मारून स��ाई करणार आहेत. शहरातील ८० किलोमीटर इतक्या अंतराचे प्रमुख रस्ते ट्रक माउंटेड रोड स्वीपर या मशिनद्वारे साफ करणार आहेत.\nशहरातील प्रत्येक वॉर्डमधील उपनगरांची सर्वत्र साफसफाई व्हावी, म्हणून १९ स्वच्छता कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शहराबरोबरच उपनगरांमधील परिसराची साफसफाई होण्यास मदत होणार आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, शिर्डी शहर व परिसरात साथीचे आजार उद्भवू नयेत, शहरात सर्वत्र वेळोवेळी औषध फवारणी नियमितरीत्या व्हावी, यासाठी तसा करारदेखील करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-vs-south-africa-3-1629521/", "date_download": "2018-11-17T02:45:01Z", "digest": "sha1:LLA6RCX5NRD4HAWKUIEOSGTQ7PEVXLJQ", "length": 15361, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India vs South Africa | भारताचे लक्ष्य.. ऐतिहासिक विजय आणि अग्रस्थान! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nभारताचे लक्ष्य.. ऐतिहासिक विजय आणि अग्रस्थान\nभारताचे लक्ष्य.. ऐतिहासिक विजय आणि अग्रस्थान\nएबी डी’व्हिलियर्सचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन\nआज चौथ्या एकदिवसीय लढतीत एबी डी’व्हिलियर्सचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन\nदक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर चौथ्या लढतीसह प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या ईष्रेने भारतीय संघ आता सज्ज झाला आहे. याशिवाय आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थानही त्यांना खुणावते आहे. मात्र धडाकेबाज फलंदाज एबी डी’व्हिलियर्स परतल्यामुळे शनिवारी होणा��्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताचे वर्चस्व झुगारण्यासाठी उत्सुक आहे.\nभारताने एकदिवसीय मालिकेत ३-० अशी आघाडी मिळवली असल्यामुळे मालिका जिंकण्यासाठी त्यांना एकमेव विजयाची आवश्यकता आहे. २०१०-११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आधी २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र नंतर ती मालिका २-३ अशा फरकाने गमावली होती.\nतिसऱ्या कसोटीपासून भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. तिसऱ्या सामन्याआधी शिखर धवनने आम्ही आता प्रत्येक सामना जिंकण्याच्या दृष्टीने खेळणार आहोत, असे स्पष्ट केले होते. तिसऱ्या लढतीत विराट कोहलीने ३४वे एकदिवसीय शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने मिळवलेल्या ३० बळींपैकी २१ बळी हे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी मिळवले आहेत. त्यामुळे भारताच्या यशात कुलदीप-युजवेंद्र यांचा महत्त्वाचा वाटा आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.\nभारताच्या मनगटी फिरकी गोलंदाजांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना न्यूलँडस येथे पाच स्थानिक गोलंदाजांचा पुरेसा सराव देण्यात आला. उर्वरित तीन सामन्यांसाठी डी’व्हिलियर्स उपलब्ध असल्यामुळे आफ्रिकेचा संघ बळकट झाला आहे. डी’व्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, तर जेपी डय़ुमिनीला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल. त्यामुळे डेव्हिड मिलर किंवा खायेलिहले झोंडो यापैकी एकालाच अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळेल. मात्र नेतृत्वाची धुरा एडीन मार्करामकडेच राहणार आहे.\nदक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने मायदेशातील हा सामना महत्त्वाचा असणार आहे. कारण स्तनांच्या कर्करोगासंदर्भातील जागृतीकरिता गुलाबी एकदिवसीय सामना म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. २०११ पासून हा सहावा सामना होत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी परिधान करणार आहेत. डी’व्हिलियर्सने या गुलाबी दिवसांवर चांगले वर्चस्व राखल्याचे आकडेवारी सांगते. २०१५ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ४४ चेंडूंत १४९ धावा केल्या होत्या. त्याआधी २०१३ मध्ये त्याने ४७ चेंडूंत ७७ धावा काढल्या होत्या.\nरोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेत ११ एकदिवसीय सामने खेळला आहे. मात्�� तीन वेळा द्विशतके झळकावणाऱ्या रोहितला १२.१०च्या सरासरीनेच येथे धावा काढता आल्या आहेत. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरेल. मात्र रोहितला संघातील स्थान गमवावे लागणार नाही. मालिका जिंकण्यासाठी कोहली संघात कोणताही बदल करण्याची सुतराम शक्यता नाही.\nया मैदानावर भारताने सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर चार गमावले आहेत. याच ठिकाणी २००३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला होता. जानेवारी २०११ मध्ये येथे भारताने दक्षिण आफ्रिकेवर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला होता. त्या सामन्यात मुनाफ पटेलने २९ धावांत ४ बळी मिळवले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/narendra-modi-likely-be-president-commonwealth-118041700012_1.html", "date_download": "2018-11-17T02:50:07Z", "digest": "sha1:ND3R4ICTTYWY4OX4WNNAQINSWOEGE2CY", "length": 11056, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी\nराष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रवाना झाले आहेत. या राष्ट्रकुल अध्क्षयपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड होणची शक्यता आहे.\nइंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ या पदावरुन आता निवृत्त होण्याचा विचार करत आहेत. 92 वर्षांच्या एलिझाबेथ यांनी या पदावरुन बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता नवे राष्ट्रकुलप्रुख कोण असतील यावर विचार होणार आहे. एलिझाबेथ यांच्यानंतर राष्ट्रकुलच्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nभारताचे पंतप्रधान 2009 नंतर पहिल्यांदाच या सभेला जात आहेत. यापूर्वी माल्टा येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान मोदी उपस्थित राहू शकले नव्हते. भारताचे इंग्लंडमधील उपउच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी यांच्या मतानुसार, भारताचा विविध धोरणात्मक संस्थांमध्ये वावर वाढला आहे आणि कॉमनवेल्थही त्यापैकीच एक आहे. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची भूमिका हवीच आहे आणि इंग्लंडलाही भारताने कॉनमवेल्थमध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी असे वाटते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात उत्साहात\nमोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती\nपंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा उपवास करणार\nपंतप्रधान मोदींवर शिवसेनेची टीका : मोदी तुम्ही कुठे आहात\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nगज चक्रीवादळ : ३ जणांचा ��ृत्यू , ८१,००० लोक विस्थापित\nगज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...\nJio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप\nJio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Coaching-operations-will-be-at-the-excavation-site/", "date_download": "2018-11-17T03:04:33Z", "digest": "sha1:BK5V2VTLDBYOBBCQ4KOKTGRIBUB2LXBD", "length": 7562, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उत्खननस्थळी होणार कोम्बिंग ऑपरेशन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › उत्खननस्थळी होणार कोम्बिंग ऑपरेशन\nउत्खननस्थळी होणार कोम्बिंग ऑपरेशन\nजिल्हाभरात बेकायदा वाळूउपसा आणि वाहतूक मोठया प्रमाणात सुरु आहे. महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांवर हल्‍ला करण्याचे प्रकार देखील सर्रास सुरु आहेत. वाळूतस्करांच्या या वाढत्या प्रकारला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल, पोलिस, आरटीओ आदी विभागांच्या संयुक्‍त पथकांव्दारे कारवाई केली जाणार आहे. वाळू उत्खननासाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलले जाणार आहे.\nबेकायदा वाळूउपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.14) नियोजन भवनात महसूल, पोलिस व आरटीओ अधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, मुख्य सरकारी वकील सतीश पाटील, मुख्य शासकीय संचालक ��िधी आनंद नरखेडकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांची उपस्थिती होती.\nयावेळी जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी बेकायदा वाळूतस्करीबाबत सर्वच अधिकार्‍यांकडून बारीक-सारीक घटनांची माहिती जाणून घेतली. महसूल पथकांनी वाळूतस्करांची पकडून आणलेली वाहने चोरीला जातात. वाळूतस्करांविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात विलंब होतो. अशा तक्रारी महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांनी यावेळी केल्या.\nवाळूतस्करांवर मोक्का, एमपीडीए या कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जावेत. या गुन्ह्यात वारंवार सहभागी असणार्‍यांवर तडीपारीची कारण्यात यावी. वाळू तस्करीच्या घटनांत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करताना विलंब होणार नाही, याची दक्षता पोलिस विभागाने घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी दिल्या. वाळू तस्करीच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वच यंत्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.\nवाळू उत्खननासाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून छापे टाकले जातील. संबंधित परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्‍तींकडून वाळू उत्खननास पाठबळ मिळते. अशा संशयित व्यक्‍तींवर देखील कारवाई केली जाणार आहे. यासाठी महसूल, पोलिस व आरटीओ आदी यंत्रणांचे संयुक्‍त पथके तयार केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Loss-of-sugarcane-bills-resulted-in-debt-relief/", "date_download": "2018-11-17T02:25:33Z", "digest": "sha1:DF5ZIGDBXAQPQGSVRXVG6OO5F3AEYH7H", "length": 5583, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उसाची बिले थकल्याने कर्जवसुलीवर परिणाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उसाची बिले थकल्याने कर्जवसुलीवर परिणाम\nउसाची बिले थकल्याने कर्जवसुलीवर परिणाम\nमुंबई : चंद्रशेखर माताडे\nसाखर उद्योग अडचणीत असल्याने उसाची बिले थकली आहेत.ही बिले थकल्याने त्याचा बँका व सोसायट्यांच्या कर्जवसुलीवर होणार आहे. ऊस बिले मिळाल्यानंतर साधारणपणे उसासाठी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड ही 30 जुनपर्यंत केली जाते. मात्र यंदा 30 जुनपूर्वी बिले मिळण्याची शक्यता कमी असल्याने बँका व सेवा सोसायट्या थकबाकीत जाणार आहेत. तर ऊस उत्पादकही थकबाकीत गेल्याने त्याला नव्याने कर्ज मिळण्यात अडचण येणार असुन साखर कारखान्यांचीही पूर्वहंगामी कर्जासाठी कोंडी होणार आहे.\nसाखर उद्योगाची अवस्था ही दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्याचा परिणाम हा या उद्योगावर अवलंबून घटकांवर होत आहे. त्याचा पहिला फटका हा बँका व सेवा सोसायट्यांना बसणार आहे. देशातील साखर उद्योग संकटात असल्याने देशभरातील ऊस उत्पादकांचे 19 हजार कोटी रूपये थकले आहेत. तर महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचा 5 हजार कोटी रूपये थकले आहेत. दसर्‍या बाजुला ऊस उत्पादक शेतकरीही थकबाकीदार होणार आहेत.ऊसाचे पैसेच न मिळाल्याने बँका व सेवा सोसायट्यांची कर्जे कशी भागवायची हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. बँका व सोसायट्यांच्या थकबाकीच्या बरोबरीने शेतकरीही थकबाकीदार ठरेल. तो थकबाकीदार ठरल्याने त्याला पुढच्या हंगामासाठी कर्ज मिळण्यात अडचणी येणार आहेत.\nगळीत हंगामासाठी विशेष उपाययोजनांची गरज\nया सगळ्याचा परिणाम हा पुढील गळीत हंगामावर होणार आहे. बँका व सेवा सोसायट्या थकबाकीदार, ऊस उत्पादक थकबाकीदार, साखर कारखाने थकबाकीदार मग गळीत हंगाम सुरू कसा करायचा हा मोठा प्रश्‍न आहे. पुढील वर्षी कारखाने सुरू करायचे तर सरकारला विशेष पावले टाकावी लागणार आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Income-Tax-Departments-Clerk-Suicide/", "date_download": "2018-11-17T03:30:45Z", "digest": "sha1:ICGWXZSVBRDSM6RY2BKFRZZHOR6URULM", "length": 5644, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयकर विभागाच्या लिपिकाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आयकर विभागाच्या लिपिकाची आत्महत्या\nआयकर विभागाच्या लिपिकाची आत्महत्या\nआकुर्डी येथील आयकर विभागात काम करणार्‍या लिपिकाने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ‘भगवान अभ भी नही चाहते मै ठिक हूँ, मुझे सोसायटी और कार्यालयीन साथियोने बहुत हेल्प किया, मै जो कदम उठा रहा हूँ उसे कोई जिम्मेदार नही है’ अशी चिठ्ठी पोलिसांना आढळुन आली आहे. हा प्रकार आकुर्डी येथील आयकर कॉलनीमध्ये रविवारी संध्याकाळी घडला.\nबबलु कुमार चंद्रेश्‍वर प्रसाद (32, रा. आकुर्डी आयकर वसाहत) असे आत्महत्या केलेल्या लिपीकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबलु हे त्यांच्या आईसोबत आयकर कॉलनीमध्ये राहत होते. रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी जाऊन पाहणी व चौकशी केली. बबलु यांना आजाराने ग्रासले होते. या आजारामुळेच त्यांचा पाय काढावा लागला. तेव्हापासून ते नैराश्यात होते. यातच अनेक ठिकाणांहून पैसे उचलून कर्ज केले होते. अनेक ठिकाणचे कर्ज फेडले होते. मात्र, नातेवाईकांचे कर्ज बाकी होते. यामुळे बबलु हे नेहमी नैराश्यात असायचे.\nरविवारी आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहले आहे. मी अनेकांचे कर्ज घेतले होते त्यापैकी काही नातेवाईकांचे कर्ज राहिले असून ते फेडायचे आहे असे म्हटले आहे. मला आजारपणात राहत असलेल्या सोसायटीमधील तसेच कार्यालयीन सहकार्‍यांनी चांगली मदत केली. मात्र भगवान आताही मला व्यवस्थित करण्यास तयार नाही, असे चिठ्ठीमध्ये लिहले आहे. या प्रकरणाचा तपास निगडी पोलिस करत आहेत.\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार\nआरक्षणाचा अधिकार ��ाज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/The-format-will-no-longer-be-postponed-for-voter-lists/", "date_download": "2018-11-17T02:26:24Z", "digest": "sha1:FVZNLTRLW74BJZ6PV74ES3HJNW2TS5BR", "length": 6390, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रारूप मतदार याद्या पुन्हा लांबणीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › प्रारूप मतदार याद्या पुन्हा लांबणीवर\nप्रारूप मतदार याद्या पुन्हा लांबणीवर\nमहापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्धी पुन्हा गुरुवारपर्यंत (दि. 7) लांबणीवर गेली. यासंदर्भात सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. यामध्ये गुरुवारी प्रारूप याद्या प्रसिद्ध होणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मतदारांच्या हरकती व सूचनेनंतर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी दि. 2 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता बळावली आहे.\nमहापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रशासनाने प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर केली. आता मतदार याद्या निश्‍चितीचे काम सुरू आहे. यानुसार मंगळवारी मतदार याद्या प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्याचे आदेश आयोगाने यापूर्वी दिले होते. त्याप्रमाणे मनपा प्रशासनाने दि. 21 मेपर्यंत अस्तित्वात असलेले मतदार ग्राह्य धरून प्रभागनिहाय याद्यांचे विभाजन केले. ही यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती.\nप्रशासनाने तयार केलेल्या याद्यांची निवडणूक आयोगाने ऑनलाईन तपासणी केली होती. त्यामध्ये अनेक नावे दुबार आढळली होती. काही तांत्रिक त्रुटी होत्या. या त्रुटी निवडणूक आयोगाने दूर केल्या आहेत. त्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार झाली आहे. एकूणच यामुळे मतदार याद्यांचा कार्यक्रम लांबत आहे. त्यामुळे आयोगाने प्रारूप मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या गुरूवारी प्रसिध्द होणार आहेत.\nया मतदार याद्यांवर दि. 7 ते 18 जूनअखेर मतदारांना हरकती सूचना दाखल करता येणार येणार आहे. हरकती व सूचनांचा विचार घेवून अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या दुरूस्तीसह दि. 29 जूनला प्रसिध्द केल्या जाणार आहेत. मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार याद्या दि. 2 जुल���ला प्रसिध्द होणार आहेत. त्यानुसार मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम पूर्ण झाले आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या गुरूवारी महापालिकेत व महापालिकेच्या निवडणूक वेबसाईडवर प्रसिध्द होईल.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-174/", "date_download": "2018-11-17T02:03:48Z", "digest": "sha1:5QOSZKFPUMK7LHWB5ISLOSWRAJ7OF2TU", "length": 9400, "nlines": 167, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुक्ताईनगर येथे स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमुक्ताईनगर येथे स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन\n वार्ताहर- मुक्ताईनगर येथे भाजपा जेष्ठ नेते, कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन दि. 2 रोजी करण्यात आले. प्रसंगी दर्शन घेवून आदरांजली वाहतांना माजी महसुल मंत्री आ.एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे,\nआ. संजय सावकारे, भाजपा जिल्हा सरचिटणीस व जेडीसीसी बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणीताई खडसे-खेवलकर, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जि. प. उपाध्यक्ष नंदु महाजन, जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ.सुनील नेवे, विधानसभाक्षेत्र प्रमुख रमेश ढोले,\nजि.प.माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, बोदवड तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, बाजार समिती सभापती निवृत्तीपाटील, मुक्ताईनगर पं.स. सभापती शुभांगीताई भोलाणे, बोदवड पं.स. सभापती गणेश पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे,\nजिल्हा चिटणीस राजु माळी, मनोज तळेले, अनिलवराडे, जळगाव दूध संघ संचालक मधु राणे, जगदीश बढे अनिलपाटील, रामदास पाटील, जि. प. सदस्य जयपाल बोदडे,\nनिलेश पाटील, वैशालीताई तायडे, वनीताताई गवळे, वर्षाताई पाटील, भानूदास गुरचळ, पं.स. सदस्य विकास पाटील, विनोद पाटील, राजूभाऊ ���वळे, किशोर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleचौंडीतील वाद चिघळण्याची चिन्हे\nNext articleप्रशासनाच्या लेखी आश्वासनाने ‘लाँगमार्च’ स्थगित\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nनंदुरबार ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Gauri-Lankesh-Narendra-Dabholkar-Two-murderers-with-a-single-pistol/", "date_download": "2018-11-17T03:03:44Z", "digest": "sha1:ZUOCZUQI6YBMMVVCXXWOLEO7QUABB7F7", "length": 15101, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकाच पिस्तुलाने दोघांची हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एकाच पिस्तुलाने दोघांची हत्या\nएकाच पिस्तुलाने दोघांची हत्या\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने 7.65 एमएमचे देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे सचिन अंदुरेला दिली होती. अंदुरेने हे पिस्तूल व काडतुसे मेहुण्याला दिली. हे पिस्तूल व काडतुसे रेगेच्या घरातून जप्त केली होती. ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करण्यासाठीही 7.65 एमएम या पिस्तुलाचाच वापर झाला होता. त्यामुळे या दोन्ही हत्यांसाठी एकाच पिस्तुलाचा वापर झाला काय, यादृष्टीने सीबीआयचा तपास सुरू आहे.\nगौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमोल काळे, अमित दिगवेकर यांच्यासह एकाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागा���े (सीबीआय) केलेल्या तपासामध्ये उघड झाले आहे. लवकरच तिघांना दाभोलकर हत्याप्रकरणी अटक करून त्यांच्याकडे तपास करण्यात येणार असल्याची माहिती (सीबीआय) सूत्रांनी दिली. त्यामुळे गौरी लंकेश हत्या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या कनेक्शन उघड होण्यास मदत होणार आहे.\nदरम्यान, सचिन अंदुरेकडे डॉ. दाभोलकर हत्येच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी त्याला 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सचिन अंदुरेला अटक झाल्यानंतर त्याला रविवारपर्यंत पोलिस कोठडी (26 ऑगस्ट) सुनावण्यात आली होती. त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला रविवारी दुपारी सीबीआयने न्यायालयात हजर केले.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी ओंकारेश्‍वर पुलावर हत्या झाली होती. त्या अनुषंगाने सचिन अंदुरेकडे केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण बाबी उघड झाल्या असल्याचे सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयाला सांगितले.\nगौरी हत्येतील आरोपीने अंदुरेला दिले पिस्तूल\nगौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने 7.65 एमएमचे कन्ट्रीमेड पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे सचिन अंदुरेला दिली होती. 11 ऑगस्ट 2018 रोजी अंदुरेनेही हेच पिस्तूल आणि काडतुसे त्याचा मेहुणा शुभम सुरळेला औरंगाबाद येथे दिले. दरम्यान, सीबीआयने सुरळेच्या घरी तपास केल्यानंतर पिस्तूल आणि तीन काडतुसे त्याने त्याचा मित्र रोहित राजेश रेगे याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे आढळले. ते पिस्तूल सीबीआयने रोहित रेगेच्या विघ्नहर्ता बिल्डिंग, धावणी मोहल्ला, औरंगाबाद येथून जप्त केल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. ढाकणे यांनी केला.\nदोघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर\nदाभोलकर यांच्यावर हल्ला करण्यासाठीही 7.65 एमएम या पिस्तुलाचा वापर झाला होता. दरम्यान, रेगे याच्या घरातून जप्त करण्यात आलेले पिस्तूलही 7.65 एमएमचे असून बॅलेस्टिक अहवालानंतरच डॉ. दाभोलकर हत्येमध्ये या पिस्तुलाचा वापर झाला की नाही हे स्पष्ट होण्यासाठी मदत होणार असल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.\nदोनही प्रकरणात काही आरोपी समान\nशरद कळसकर हा सध्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीत असून, त्याला मुुंंबई येथील न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सीबीआयलाही डॉ. दाभोलकर यां���्या हत्येचा तपास करण्यासाठी शरद कळसकरचा ताबा हवा आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याकडे एकाच वेळी तपास करायचा आहे. तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ज्या आरोपींचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सहभाग आहे, त्यांच्याकडेही सीबीआयला तपास करायचा असून, त्यांना या गुन्ह्यात अटक करायची आहे. गौरी लंकेश हत्या प्रकणातील काही आरोपी अंदुरे व डॉ. दाभोलकर हत्येशी संबंधित असल्याचे रिमांड अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे अंदुरेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली.\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत काहीच तपास झालेला नाही. सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात सारंग अकोलकर, विनय पवार यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे नमूद केले होते. जतनेचा रोष कमी करण्यासाठी सीबीआयने नवीन थिअरी मांडली आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी केला.\nसुरुवातीला नागोरी, खंडेलवाल आणि त्यानंतर वीरेंद्रसिंह तावडेबरोबर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांचा संबंध जोडण्यात आला. परंतु, त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. सीबीआयच्या म्हणण्यानुसार संजय साडविलकर यांच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या समोरील साक्षीतही दाखविलेली छायाचित्रे त्यांनी ओळखली होती. ती छायाचित्रे विनय पवार आणि सारंग अकोलकरची असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या साक्षीमागे त्यांच्या सह्या होत्या, असा युक्तिवाद करून अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी अंदुरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याची मागणी केली.\nअंदुरेला भेटण्याची वकिलांना परवानगी\nअंदुरेला कोठडीत असताना कुटुंबीय आणि वकिलाला भेटू दिले नाही, असा आरोप अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी केला. असे कृत्य करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान केल्यासारखे आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यांचा हा मुद्दा अ‍ॅड. ढाकणे यांनी खोडून काढला. दरम्यान, वकिलांना अंदुरे याला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. परंतु, त्यांनी प्रत्यक्ष येऊन कार्यालयाला भेट देण्यापेक्षा फोनवर संभाषण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अ‍ॅड. ढाकणे म्हणाले.\nदुसरा गोळी झाडणारा शरद कळसकरच\nदाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे व शरद कळसकर यांनी रेगे याच्याकडून सीबीआयने जप्त केलेले 7.65 एमएमचे पिस्तूल वापरल्याचा दावा केला जात आहे. त्याबरोबरच सीबीआयने दुसरी गोळी झाडणारा हा शरद कळसकर असल्याचे त्यांच्या रिमांड अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलचा शोध घेण्याचा प्रयत्न सीबीआय करीत आहे, असे म्हटले आहे.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/win-shop-owner-s-3-and-half-lakh-rupees-stolen/", "date_download": "2018-11-17T02:26:03Z", "digest": "sha1:VQGQADMGUZ22TDHNR4KIGOXDQBMERSXG", "length": 3609, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाईन शॉप चालकाला अडवून साडे तीन लाखाची रोकड पळवली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वाईन शॉप चालकाला अडवून साडे तीन लाखाची रोकड पळवली\nवाईन शॉप चालकाला अडवून साडे तीन लाखाची रोकड पळवली\nवाईन शॉप बंदकरून दुचाकीवर निघालेल्या वाईन शॉप चालकाच्या दुचाकीसमोर गाडी आडवी लावून साडे तीन लाख रुपयांची रोकड पळविल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला. याप्रकरणी व्यकंट रमण (59) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली.\nरमण यांचे लष्कर भागात वाईन शॉपचे दुकान आहे. ते रात्री दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी बनगार्डन रोड ते पेट्रोल पंप चौकादरम्यान पाठीमागुन आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकीच्यासमोर गाडी आडवी मारली. ते थांबल्यानंतर दुसऱ्या दुचाकीवर आलेल्यांनी पाठीला अडकवलेली साडे तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युव���ाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nपालिकेचे जाहिरात होर्डिंग धोरण तयार\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Dhoom-Style-theft-on-gold-jewelry/", "date_download": "2018-11-17T02:40:23Z", "digest": "sha1:RJWQIODCBD3KPDLJZ5R66DS7DTF3M5KH", "length": 5038, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वटपौर्णिमेसाठी जाताना 7 तोळ्यांचे गंठण लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › वटपौर्णिमेसाठी जाताना 7 तोळ्यांचे गंठण लंपास\nवटपौर्णिमेसाठी जाताना 7 तोळ्यांचे गंठण लंपास\nशाहूपुरीतील एलआयसी कॉलनीत बुधवारी सकाळी महिलेच्या गळ्यातील तब्बल 7 तोळ्यांचे 1 लाख 45 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या गंठणावर धूमस्टाईलने आलेल्या दोघांनी डल्‍ला मारला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संतापाची लाट उसळली आहे.\nसोनाली विजय शिंदे (वय 45, सध्या रा. एलआयसी कॉलनी मूळ रा. किन्हई ता. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. वटपौर्णिमा असल्याने सकाळपासून महिलांची वडाच्या झाडाला पूजण्यासाठी व दर्शनाला जाण्यासाठी गडबड सुरू होती. सोनाली शिंदे या किन्हईच्या असल्याने त्या गावी निघाल्या होत्या. घरातील आवरल्यानंतर गेटजवळ दुचाकी आणली. दुचाकीवर बसताच समोरुन दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले. संबंधित महिलेने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र धूम स्टाईलने चोरटे पसार झाले.\nमहिलेने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. गंठण हिसकावल्याचे सांगितल्यानंतर चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला. मात्र चोरटे दुचाकीवरुन गायब झाले होते. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. संशयितांचे वर्णन घेवून तत्काळ नाकाबंदी करण्यात आली.\nआंध्र पाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला अटकाव\nतालीम मंडळांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर : डॉ. प्रतापसिंह जाधव\nअमोल काळेनेच रचला पानसरे हत्येचा कट\nधारदार शस्त्राने 14 वार करून युवकाचा खून\nएल्गार परिषदप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली\nआरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच\nसागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक बोटी\nकोस्टल रोडच्या भूतांत्रिक चाचणीला अखेर सुरुवात\nमार्डचा पुन्हा राज्यव्यापी संपाचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/killing-more-terrorists-not-succes-says-omar-125693", "date_download": "2018-11-17T03:25:49Z", "digest": "sha1:DBL4MDUBT726EBGA2WYGCP2OL2D4AAYQ", "length": 12745, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Killing more terrorists is not a succes says Omar अधिक दहशतवादी मारणे म्हणजे यश नव्हे : उमर | eSakal", "raw_content": "\nअधिक दहशतवादी मारणे म्हणजे यश नव्हे : उमर\nशनिवार, 23 जून 2018\n\"यूपीए' सरकारपेक्षा आपल्या सरकारने जम्मू आणि काश्‍मीरमध्ये अधिक दहशतवादी मारले, हे सांगण्याचा \"एनडीए' सरकार आटापिटा करत आहे. मात्र, यामुळे काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद आणि हिंसाचार वाढण्यास त्यांच्या कालावधीत कसा हातभार लागला, हेच ते सांगत आहेत,' अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आज केली. हे यश नव्हे, लाजिरवाणे आहे, असेही उमर म्हणाले.\nश्रीनगर : \"यूपीए' सरकारपेक्षा आपल्या सरकारने जम्मू आणि काश्‍मीरमध्ये अधिक दहशतवादी मारले, हे सांगण्याचा \"एनडीए' सरकार आटापिटा करत आहे. मात्र, यामुळे काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद आणि हिंसाचार वाढण्यास त्यांच्या कालावधीत कसा हातभार लागला, हेच ते सांगत आहेत,' अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आज केली. हे यश नव्हे, लाजिरवाणे आहे, असेही उमर म्हणाले.\nएनडीए सरकारच्या कालावधीत अधिक प्रमाणात दहशतवादी मारले गेल्याचा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकताच केला. त्यावर जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उमर यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. \"मंत्रीसाहेब, खरे म्हणजे तुमच्या काळात तुम्ही काश्‍मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार कसा वाढू दिला, याचीच कथा तुम्ही सांगत आहात. दहशतवाद्यांना मारण्याचे प्रमाण वाढणे हे काही यश नाही. काश्‍मीरमध्ये संघर्ष वाढला याबद्दल तुम्ही खजिल व्हायला हवे होते,' असे उमर यांनी म्हटले आहे.\nदहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी श्रीनगर आणि इतर मुख्य शहरांमधील सुरक्षा वाढविली आहे. कोणताही दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून तपासणी नाक्‍यांवर कडक तपासणी होत आहे. कोणत्याही वाहनाची कधीही तपासणी होत असून, ओळखपत्र दाखविणे आवश्‍यक करण्यात आले आहे.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pil-filed-case-mineral-transport-goa-105972", "date_download": "2018-11-17T02:52:20Z", "digest": "sha1:5JY5R22YE5OGB5UDBHNDGKUFOE3GSEKZ", "length": 13955, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "PIL filed in the case of mineral transport in goa खनिज वाहतूक प्रकरणी जनहित याचिका; गोवा खंडपीठाचा सरकारला दणका | eSakal", "raw_content": "\nखनिज वाहतूक प्रकरणी जनहित याचिका; गोवा खंडपीठाचा सरकारला दणका\nबुधवार, 28 मार्च 2018\nखाणकाम बंद झाल्यानंतरही राज्यातील खनिज वाहतूक सुरू राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याची होती हे प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट करावे. खाणींच्या सुरक्षिततेसंदर्भातही खंडपीठाने आज खाण सरसंचालकांनाही उत्तर देण्यास सांगितले आहे.\nपणजी - राज्यातील खाण व्यवसाय 16 मार्च 2018 पासून बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही खनिज वाहतूक सुरू असल्याने मुंबई उच्च न्यायालय गोवा खंडपीठाने आज खनिज वाहतूक त्वरित बंद करण्याचा अंतरिम आदेश देत सरकारला दणका दिला. गोवा फाऊंडेशनची जनहित याचिका दाखल करून घेऊन गोवा सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास दोन आठवड्याची मुदत दिली. पुढील सुनावणी येत्या 18 एप्रिलला ठेवली आहे.\nखाणकाम बंद झाल्यानंतरही राज्यातील खनिज वाहतूक सुरू राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याची होती हे प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट करावे. खाणींच्या सुरक्षिततेसंदर्भातही खंडपीठाने आज खाण सरसंचालकांनाही उत्तर देण्यास सांगितले आहे. सरकारने दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र तयार केल्यानंतर त्याची प्रत जनहित याचिकादार गोवा फाऊंडेशननला द्यावी व त्यानंतर एका आठवड्यात याचिकादाराने प्रत्युत्तर सादर करावे असे खंडपीठाने स्पष्ट केले.\n7 फेब्रुवारी 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात गोवा सरकारने केलेल्या 88 खाणपट्ट्यांचे नुतनीकरण तसेच खाणपट्टेधारकांनी मिळविलेला पर्यावरण परवाना बेकायदा ठरवून ते रद्द ठरविले होते. 15 मार्च 2018 पर्यंत खाण कंपन्यांना उत्खनन केलेल्या खनिज मालाची वाहतूक, खाणपट्ट्यांमध्ये असलेली मशिनरी तसेच खाणींच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी मुदत दिली होती. 16 मार्च 2018 नंतर राज्यातील पूर्ण खाण व्यवसाय बंद करावा. खाणपट्ट्यांना नव्याने पर्यावरण परवाना घेऊन नुतनीकरण करण्याचे किंवा लिलाव करण्याचे आदेश दिले होते. मात्र खाणकाम बंद होऊनही खाणपट्ट्यांच्या क्षेत्राबाहेरील खनिजाची वाहतूक सुरूच ठेवल्याने गोवा फाऊंडेशनने उच्च न्यायालयात याचिका सादर करून ती त्वरित थांबवण्याचा आदेश सरकारला द्यावा अशी विनंती केली होती.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पु���्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-marathi-features-development-popatrao-pawar-101002", "date_download": "2018-11-17T03:41:31Z", "digest": "sha1:KVCCKJUEOQK4H3M7LOEXZRHC5G5EVCXS", "length": 23609, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Saptarang Marathi features Development Popatrao Pawar चौदावा वित्त आयोग : संधी व समस्या (पोपटराव पवार) | eSakal", "raw_content": "\nचौदावा वित्त आयोग : संधी व समस्या (पोपटराव पवार)\nरविवार, 4 मार्च 2018\nग्रामपंचायतींना अधिकार आले. चौदाव्या वित्त आयोगामुळं आर्थिक क्षमता निर्माण झाली. गावातल्या समस्यांच्या आधारे अर्थसंकल्प करून मंजुरीचे आणि अंमलबजावणीचे अधिकार संरपंचांना मिळाले. मात्र, प्रत्यक्ष चौदाव्या वित��त आयोगाचा निधी लोकसंख्येच्या आधारे देण्यात आला. त्यामुळे अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण झाल्या.\nग्रामपंचायतींना अधिकार आले. चौदाव्या वित्त आयोगामुळं आर्थिक क्षमता निर्माण झाली. गावातल्या समस्यांच्या आधारे अर्थसंकल्प करून मंजुरीचे आणि अंमलबजावणीचे अधिकार संरपंचांना मिळाले. मात्र, प्रत्यक्ष चौदाव्या वित्त आयोगाचा निधी लोकसंख्येच्या आधारे देण्यात आला. त्यामुळे अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण झाल्या.\nग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी 73 व्या घटनादुरुस्तीमुळं पंचायतींना अधिकार आले. चौदाव्या वित्त आयोगानं आर्थिक क्षमता निर्माण झाली. ग्रामपंचायतींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. गावातल्या योजनांसाठी कुणाच्या मागं पळावं लागणार नाही. गावातल्या समस्यांच्या आधारे अर्थसंकल्प करून मंजुरीचे आणि अंमलबजावणीचे अधिकार सरपंचांना आले. त्यानुसार शिवारफेरी करून नियोजनही झालं; परंतु प्रत्यक्ष चौदाव्या वित्त आयोगाचा निधी लोकसंख्येच्या आधारे देण्यात आला. प्रत्यक्ष अंमलबवाजणी करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या.\nग्रामपंचायतींनी दहा लाख रुपयांचं काम घेतलं तर पहिल्या वर्षी प्रत्यक्षात पाच लाख मिळाले. त्यातही 41 टक्के निधी हा विविध घटकांसाठी आरक्षित आहे. 59 टक्के निधीमध्ये एखाद्या मोठ्या कामाचं नियमन करावं लागतं व 'आपले सरकार' संगणक परिचालकांनाही त्यातून अर्धा निधी जातो. त्यामुळे प्रत्यक्ष मोठं काम करताना आराखड्यामध्ये बदल करून एकच काम दोन किंवा तीन वर्षांमध्ये प्रस्तावित करण्याची वेळ येते. त्यानंतर ते कधी पूर्ण होणार हा प्रश्न असतो. त्यामुळेच या आराखड्यात बदल करण्याची नितांत गरज आहे. ग्रामपंचायतींना अधिकार देताना अशा काही अडचणींमुळे गावपातळीवरची काम करणं अवघड होऊ लागलं आहे.\nमहाराष्ट्रात पाचशे लोकसंख्येच्या छोट्या गावांनाही ग्रामपंचायत आहे. महाराष्ट्रात 28 हजार ग्रामपंचायतींपैकी 22 हजार ग्रामपंचायती या तीन हजार लोकसंख्येपर्यंतच्या आहेत. त्यामुळं त्यांना मिळणाऱ्या निधीचे प्रमाण कमी आहे. साहजिकच एखादी अंगणवाडी किंवा रस्ता दोन किंवा तीन वर्षांच्या नियोजनात पूर्ण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हा परिषद, ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडून एकरकमी निधी मिळून ती कामं पूर्�� व्हायची. आता मात्र तीन हजार लोकसंख्येच्या आतील ग्रामपंचायतींना मोठी कामं, इमारत बांधकाम घेणं शक्‍य नाही आणि स्थानिक विकास निधी व जिल्हा परिषदेत निधी नसल्यामुळं आता पंचायतींना वेगळा निधी मिळू शकत नाही, अशा संकटात ग्रामपंचायती सापडल्या आहेत.\nचौदाव्या वित्त आयोगासाठी निधी येऊनही मनुष्यबळाऐवजी छोट्या ग्रामपंचायतींना कामाची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. पूर्वी संग्राम (संगणकीकृत महाराष्ट्र) या संस्थेंतर्गत ग्रामपंचायतींना संगणक परिचालक दिला गेला. त्याला आठ हजार रुपये मानधन होतं. त्यापैकी साडेचार हजार रुपये त्यांना मानधन मिळायचे. प्रती-एंट्री दहा रुपयांप्रमाणे हे मानधन मिळत असे. मात्र डिसेंबर 2015 चं मानधन अद्यापही मिळालेलं नाही आणि आता 'आपले सरकार' हे सेवाकेंद्र (संस्थेचे) सुरू झालं. त्यानुसार अकरा प्रकारच्या संगणक अज्ञावलींमध्ये ग्रामपंचायतीकडं नमुने, माहिती भरणं व 19 प्रकारचे दाखले देणं बंधणकारक आहे; परंतु संगणक परिचारकाचं मानधन वेळेवर होत नसल्यानं संगणक परिचारक कामावर येत नाहीत. पर्यायानं कामं होऊ शकत नाहीत. साहजिकच मनुष्यबळाच्या अडचणीमुळं कामांमध्ये सुसूत्रता येत नाही.\nलोकसेवा हक्क अध्यादेशानुसार 19 प्रकारचे दाखले विहित मुदतीत ऑनलाईन देणं बंधणकारक आहे; परंतु परिचालकाचं मानधन मिळत नसल्यानं तो कामावर येत नाही, तसंच स्टेशनरी व हार्डवेअरच्या दुरुस्तीसाठी 2700 दरमहा कपात केली जाते; पण प्रत्यक्षात वेळेवर साहित्य उपलब्ध होत नाही, तसंच इंटरनेटच्या अपुऱ्या नेटवर्कमुळे ऑनलाईन दाखले देता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. चौदाव्या वित्त आयोगामध्ये संगणक परिचालक मानधनाचा कुठंही उल्लेख नसताना ग्रामपंचायतींकडून मात्र ते आगाऊ धनादेशाद्वारे घेतलं जातं आणि प्रत्यक्षात मात्र पारिचालकाला पाच महिने ते सहा महिनेही ते मिळत नाही. त्यामुळं तो कामावर येत नाही. साहजिकच सुविधा देता येत नाहीत व तो कामावर येत नसल्यामुळं पंचायतींनी त्याला मानधन का द्यावं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच ऑनलाईनचा बोजवारा उडाला असल्यानं प्रत्येक जिल्ह्यात चौदाव्या वित्त आयोगाचा निधी पडून आहे. ही त्रुटी दूर करणे अत्यंत आवश्‍यक आहे.\nआदर्श गाव हिवरे बाजार ग्रामपंचायतीनं संगणक परिचालकाच्या मानधनाची जून 2018 पर्यंतची एक लाख 47 हजार 972 रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे संबंधित यंत्रणेकडं जमा केली आहे; परंतु सहा महिने मानधन न मिळाल्यामुळं संबंधित कर्मचारी काम करण्यास उत्सुक नाहीत. हीच परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी आहे. याबाबत सरपंचमेळाव्यात चर्चाही झाली. हा निधी ग्रामपंचायतीकडून घेतला जातो, मग तो परत संबंधित कर्मचाऱ्याला का मिळत नाही, याबाबत विचार होण्याची गरज आहे. चौदाव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून 40 टक्के खर्च परिचालकाच्या निधीवर खर्च होताना दिसला, तर उर्वरित 60 टक्के निधीत विकासकामं कशी होतील, हा महत्त्वाचा विषय आहे. ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करायचं की 'आपले सरकार सेवा केंद्र' आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करायचं, हे आधी ठरवावं लागेल.\nही समस्या सोडवायची असेल, तर पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या निधीचा निकष हा पाच हजारपेक्षा कमी लोकसंखेच्या ग्रामपंचायतींना लोकसंखेच्या आधारे निधी न देता, पाच हजार लोकसंख्येएवढा निधी सगळ्यांना देण्यात यावा. तसंच छोट्या ग्रामपंचायतींना गावातल्याच संगणक परिचालकाला मानधन देण्यासाठी संबंधित ग्रामपंचातींनाच अधिकार दिला जावा; जेणेकरून सरपंच आणि ग्रामसेवक संगणक परिचालकाकडून कामं करून घेऊ शकतील. असं झालं तरच छोट्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना निधी विकासकामांपुरता निधी उपलब्ध होईल. त्यासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या आर्थिक निकषांत बदल करायला हवा. तरच सक्षम ग्रामपंचायती व स्वावलंबी गाव निर्माण होऊ शकेल.\n'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nडॉन ब्रॅडमन यांना भेटल्याची अनुभूती\nपुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो...\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bmc-swach-mumbai-mission/", "date_download": "2018-11-17T02:05:09Z", "digest": "sha1:NTS5LP5JFIZNL2YLVJXAKWHEEL2CJDYN", "length": 19485, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई महापालिका हागणदारीमुक्त | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nसफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना साप���ली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nवेब न्यूज : झुकरबर्ग विरुद्ध टीम कुक\nलेख : माओवाद, बुलेट आणि बॅलट\nआजचा अग्रलेख : अयोध्येच्या वाटेवर हिंदुत्वाचा शंख, तुतार्‍या, विजयी रणवाद्ये\n– सिनेमा / नाटक\nहाऊसफुल्ल : मला एक सांगायचंय – सांगण्याच्या ओघात कृतीचा अभाव\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nचटक मटक अडई डोसा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nमुंबई — महापालिका हागणदारीमुक्त झाल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. तसे पत्रच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी राज्याचे नगरविकास खाते व शहरी भागासाठीचे ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे राज्याचे संचालक यांना लिहून कळविले आहे.\nऑक्टोबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार पालिकेच्या २४ विभागांमध्ये ११८ ठिकाणी हागणदारी होत असल्याचे निदर्शनास आले होते. स्वच्छ भारत अभियानातील निकषांनुसार हागणदारी होणार्‍या भागात ५०० मीटरच्या परिसरात सर्वत्र शौचालये उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. तशी ती आता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता हे सर्व विभाग ‘हागणदारीमुक्त’ झालेले असून जेथे शौचालयांचे बांधकाम सुरू आहे तेथे फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पश्‍चिम व मध्य रेल्वेच्या रुळालगत होणारी हागणदारी थांबविण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दोन्ही विभागांच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून या भागात आवश्यक असणारी शौचालये उभारण्यासाठी सहकार्य करण्याचीही विनंती केली आहे.\nमुंबईत आतापर्यंत १ हजार ६४१ आसनांची नवीन शौचालये बांधण्यात आली असून ३ हजार ८७७ आसनांच्या शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. यापूर्वी महापालिका क्षेत्रात ८ हजार ४१५ शौचालयांमध्ये सुमारे ८० हजार आसने आहेत. जेथे शौचालयांचे बांधकाम सुरू आहे किंवा काही अडचणींमुळे शौचालयाचे बांधकाम करता आले नाही अशा ठिकाणी सुमारे ८०० आसनांची फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संबंधितांनी या शौचालयांचा वापर करावा यासाठी पालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष हागणदारीच्या ठिकाणी संबंधितांना शौचालयांचा वापर करण्याबाबत विनंती करण्यासोबतच या भागात होर्डिंग्स, पोस्टर, बॅनर्सही उभे करण्यात आले आहेत. याशिवाय या भागात प्रबोधनासाठी पथनाट्यांचे प्रयोगही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हागणदारी जेथे होत होती त्या भागात ‘क्लीनअप मार्शल’ची नियुक्ती करण्यात आली आहे. ते संबंधितांना त्या भागात असलेल्या शौचालयाचा वापर करावा अशी विनंती करीत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगोरेगाव येथे साकारणार प्रभाकर पणशीकर नाट्यगृह\nपुढीलसोलार सायकलवरुन ७९ दिवसांत ७४२४ किलोमीटर प्रवास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभामरेंचे ‘गोटे’मार; भाजपनेच तुम्हाला पवित्र केले\nशिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार\nएसी डब्यांतून 14 कोटींचे टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांची अभ्रे चोरीला\nविक्रीकर भवनातील बाबासाहेबांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप, आंबेडकरी जनता संतप्त\nशिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना प्रतिआव्हान\nकुडाळ पंचायत समितीने एकाच दिवसात बांधले 719 बंधारे\nचर्चेची वेळ निघून गेली, कायदा आणून राममंदिर बनवावे: बाबा रामदेव\nआहारात तृणधान्याचे प्रमाण वाढविणे गरजेच: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nजकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…\nशिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे\nओमान एअरच्या प्रवाशाकडून दाबोळीवर 450 ग्राम सोने जप्त\nशिर्डी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nपाणी प्रश्नावरून राम शिंदे व शिवाजी कर्डीले यांच्या पुतळ्याचे दहन\nदुष्काळाचा वणवा पेटला, उपाययोजनांसाठी लेकरं, गुरे ढोरांसह कोरड्या तलावात ठिय्या\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\n12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nमाध्यमांवर सेन्सॉरशिप अशक्य: केंद्रीय मंत्री अरुण जेटली\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.thestoodent.com/2012/02/10/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-11-17T02:12:20Z", "digest": "sha1:CEU4EN4ZXRK4FZSJWL74HSBQYLILQF2L", "length": 14933, "nlines": 110, "source_domain": "www.thestoodent.com", "title": "आजची बचत उद्याची कमाई!!!! - The Stoodent", "raw_content": "\nआजची बचत उद्याची कमाई\nलेखक : आकाश तावरे\nलेखकाची माहिती : मी S Y B Com शिकत आहे. मला नाटकाची फार ओढ आहे.\nआयुष्यात थोडी –थोडी बचत करणारे, काटकसरीने खर्च करणारेच यशस्वी\nहोतात. मी काही जणांना पाहिले आहे ते कार मधून , मोटार सायकल वरून येतात\nआणि वाहनांवारुंच ते भाजीवाल्याला “हे द्या, ते द्या ” म्हणतात. भाजीवाला\nजेवढे पैसे सांगतो तेवढे देऊन निघून जातात , यांना काटकसर करणे जमणारच\nनाही , आणि काहीजण भाजीच्या दुकानात खूप भाजीवाल्याशी बोलतात ,”भाजी\nचांगली आहे का ” बघतात आणि भाजीची किंमत पण कमी करूनच घेतात . हि लोक\nखूप काटकसर करतात म्हणून भाजीवाला पण त्यांना जास्त पैसे नाही लावत .\nमला असे वाटते की जे लोक जास्त काटकसर करतात किंवा चौकशी करून मगच\nकोणती तरी वस्तू खरेदी करतात तेच लोक जीवनात यशस्वी होतात . काटकसर\nकरणे म्हणजे जवळ पैसे नाही असे नाही . खर्च करताना काटकसर हा गुण अंगी\nआला की मनुष्य जास्त खर्च करत नाही , पैसे बचत करण्याचा प्रयत्न करतो.\nकाही जणांना बचत करण्याची सवयच नसते ,जेवढे पैसे आहेत तेवढे खर्च\nकरण्याची सवय असते ,आजचे भागले म्हणजे झाले , उद्याचा विचारच नाही\nकरायचा .असे लोक पैसे शिल्लक टाकत नाहीत . माझ्या माहिती ची काही लोक\nआहेत त्यांनी कार्यक्रमासासाठी कर्जाची रक्कम काढलेली आहे . काही जण\nमात्र आहे त्या पैसा मध्ये कार्यक्रम पार पडतात , ते कुठलेच कर्ज काढत\nमाझ्या मते सर्वात सुखी कोण असेल त��� कर्ज न घेणारा माणूस , जशी आपण\nपैशाची बचत करतो. जशी त्या लोकांना बचत करण्याची सवय असते त्यांच्या\nमध्ये पण भर पडते.\nबचत करण्यासाठी शिकणे फार गरजेचे आहे . जो बचत करत नाही तो काहीच करू\nशकत नाही . आपण कोणताही खर्च करताना अगोदर थोडा विचार करावा, या\nखर्चाची आवश्यकता आहे का याचा विचार करूनच खर्च करावा जेवढे आवश्यक\nआहे तेवढेच पैसे खर्च केले पाहिजे. खर्च विचार करून करणे म्हणजे अनावश्यक\nखर्च होणार नाही याची काळजी घेणे. असा खर्च झाला नाही तर बचत आपोआप\nआपण जर अशी थोडी-थोडी बचत करत गेलो तरी एक दिवस आपण नक्की खूप पुढे\nजाऊ आणि इतरांनाही बचतीची सवय लाऊ शकतो…..\nआयुष्यात थोडी –थोडी बचत करणारे, काटकसरीने खर्च करणारेच यशस्वी होतात. मी\nकाही जणांना पाहिले आहे ते कार मधून , मोटार सायकल वरून येतात आणि वाहनांवारुंच ते\nभाजीवाल्याला “हे द्या, ते द्या ” म्हणतात. भाजीवाला जेवढे पैसे सांगतो तेवढे देऊन निघून\nजातात , यांना काटकसर करणे जमणारच नाही , आणि काहीजण भाजीच्या दुकानात खूप\nभाजीवाल्याशी बोलतात ,”भाजी चांगली आहे का ” बघतात आणि भाजीची किंमत पण कमी\nकरूनच घेतात . हि लोक खूप काटकसर करतात म्हणून भाजीवाला पण त्यांना जास्त पैसे\nनाही लावत . मला असे वाटते की जे लोक जास्त काटकसर करतात किंवा चौकशी करून\nमगच कोणती तरी वस्तू खरेदी करतात तेच लोक जीवनात यशस्वी होतात . काटकसर करणे\nम्हणजे जवळ पैसे नाही असे नाही . खर्च करताना काटकसर हा गुण अंगी आला की मनुष्य\nजास्त खर्च करत नाही , पैसे बचत करण्याचा प्रयत्न करतो.\nकाही जणांना बचत करण्याची सवयच नसते ,जेवढे पैसे आहेत तेवढे खर्च करण्याची\nसवय असते ,आजचे भागले म्हणजे झाले , उद्याचा विचारच नाही करायचा .असे लोक पैसे\nशिल्लक टाकत नाहीत . माझ्या माहिती ची काही लोक आहेत त्यांनी कार्यक्रमासासाठी\nकर्जाची रक्कम काढलेली आहे . काही जण मात्र आहे त्या पैसा मध्ये कार्यक्रम पार\nपडतात , ते कुठलेच कर्ज काढत नाहीत .\nमाझ्या मते सर्वात सुखी कोण असेल तर कर्ज न घेणारा माणूस , जशी आपण पैशाची बचत\nकरतो. जशी त्या लोकांना बचत करण्याची सवय असते त्यांच्या मध्ये पण भर पडते.\nबचत करण्यासाठी शिकणे फार गरजेचे आहे . जो बचत करत नाही तो काहीच करू शकत\nनाही . आपण कोणताही खर्च करताना अगोदर थोडा विचार करावा, या खर्चाची आवश्यकता\nआहे का याचा विचार करूनच खर्च करावा जेवढे आवश्यक आहे तेवढेच पैसे खर्च केले\nपाहिजे. खर्च विचार करून करणे म्हणजे अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घेणे.\nअसा खर्च झाला नाही तर बचत आपोआप होते.\nआपण जर अशी थोडी-थोडी बचत करत गेलो तरी एक दिवस आपण नक्की खूप पुढे जाऊ\nआणि इतरांनाही बचतीची सवय लाऊ शकतो…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T02:51:17Z", "digest": "sha1:TFX44BJZHNKNEDGP6AZ5COV22LX23V5S", "length": 10966, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुर्की- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्ण���ाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n'Forbes India Tycoons of Tomorrow'मध्ये होणार देशातल्या 'फ्यूचर आयकॉन्स'चा सन्मान\n'फोर्ब्स इंडिया टायकुन ऑफ़ टुमॉरो' या मासिकात गेल्या वर्षभरात झळकलेल्या कलाकारांचा 25 सप्टेंबर रोजी मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे.\nजगभरातील पासपोर्टच्या या 4 रंगांचा हा आहे अर्थ \nअनुपम खेर, राम माधव आणि स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाऊंट हॅक\nआयसीसमध्ये भरती झालेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू\nपाटणा फिल्म फेस्टिवलमध्ये नाना पाटेकरांना जीवनगौरव\nस्पेशल रिपोर्ट : ट्रम्प हे करून दाखवतील का \nअमेरिकेत 'ट्रम्प' पर्वाला सुरुवात\nतो तिमूर,आमचा तैमूर - सैफ अली खान\nआयसिसनेच घडवला इस्तंबूलमध्ये बॉम्बस्फोट\nइस्तंबूल हल्ल्यात दोन भारतीयांसह 39 मृत्यूमुखी\nरशियाच्या राजदूताची तुर्कीत हत्या\nतुर्कीत रशियन राजदुताची गोळ्या घालून हत्या, चकमकीत हल्लेखोर ठार\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T03:04:01Z", "digest": "sha1:YEGVST36767NIS7VE6QWCFUAGYVGWIAY", "length": 11501, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मलकापूर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्य�� कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मार��ी कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअकोल्यात बँकेत अग्नीतांडव, 8 ते 10 लाख रुपये जळून खाक\nविदर्भ ग्रामीण बँकतील कॉम्प्युटरला अचानक आग लागली, ही आग इतकी भयंकर होती संपूर्ण बँकेत ही आग पसरली.\nलाज कशी वाटत नाही, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी\nपीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला बेड्या\nपीक कर्जासाठी बँक मॅनेजरची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी\nदेशातली पहिली दृष्टिहीन उपजिल्हाधिकारी प्रांजल पाटील\nमुनगंटीवार साहेब, जरा इकडे बघा; झाडांची कत्तल करून केला जातोय कोळसा \nअकोल्यातील बिल्डर अमित वाघ पत्नी आणि दोन मुलांसह साताऱ्यातून बेपत्ता\nपश्चिम महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी\nबुलडाण्यातील लोखंड व्यापाऱ्याला 4 कोटींच्या रक्कमेसह अटक\nनगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले\nबुलडाण्यातही मराठा समाजाचा विराट मोर्चा\nअलमपूरमध्ये गेल्या 25 वर्षांपासून आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीला विरोध\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-newsgram-today-main-headline-20/", "date_download": "2018-11-17T02:20:55Z", "digest": "sha1:SWSLI5PDEEHECSR5LNK2O4MBHKO3JSNA", "length": 8395, "nlines": 183, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPrevious article‘आशा’ स्वयंसेविकांची कामे, मिळणारा निधी ऑनलाईन करा : अर्थमंत्री मुनगंटीवार\nNext articleमहाराष्ट्र राज्य शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nनाशिक, दिंडोरी, धुळे मतदारासंघावर काँग्रेसचा दावा\nधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nनिरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम\nपुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा\nब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\n‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार\nगोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले\nकुकडीचे आवर्तन श्रीगोंद्यात दहा दिवस लांबणीवर\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/railway-station-garbage-crime-fine-128377", "date_download": "2018-11-17T02:45:54Z", "digest": "sha1:CB55CAVBNM7APOCISDABPXXIGKHHCYDQ", "length": 12671, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Railway Station Garbage Crime Fine रेल्वे स्थानकात कचरा टाकताय, सावधान! | eSakal", "raw_content": "\nरेल्वे स्थानकात कचरा टाकताय, सावधान\nगुरुवार, 5 जुलै 2018\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक चकाचक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांना आता पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. यासाठी ‘तेजस टीम’ निर्माण करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत गाडी पार्क करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.\nपुणे - पुणे रेल्वे स्थानक चकाचक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांना आता पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. यासाठी ‘तेजस टीम’ निर्माण करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत गाडी पार्क करणाऱ्यांवरही कारव���ई करण्यात येणार आहे.\nरेल्वे स्थानकावर कचरा टाकणे, पान आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी प्रशासनाने पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘तेजस टीम’ तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही सफाई कामगारांचीही नियुक्ती केली आहे. स्थानक स्वच्छ ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी, प्रवाशांनी खाद्य पदार्थांच्या पिशव्या, पाकिटे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या कुठेही टाकतात. त्यामुळे स्थानक परिसरात अस्वच्छ होतो. हे टाळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे रेल्वे स्थानकाचे स्टेशनमास्तर ए. के. पाठक यांनी केले. रेल्वे कोर्टाला वीस रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार आहे. रेल्वे प्रशासनाने पाचशे रुपये दंड आकारण्याची परवानगी रेल्वे कोर्टाकडून घेतली आहे का, असा प्रश्‍न रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी उपस्थित केला.\nरेल्वे स्थानक नेहमी स्वच्छ राहिले पाहिजे. मात्र, त्यासाठी प्रवाशांकडून पाचशे रुपये दंड आकारणे योग्य आहे का, हा प्रश्‍न आहे. तसेच ‘तेजस टीम’ला दंड आकारण्याची परवानगी देणेदेखील कितपत योग्य आहे. याबाबत फेरविचार होण गरजेचे आहे.\n- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वा���ांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA/all/page-25/", "date_download": "2018-11-17T02:24:29Z", "digest": "sha1:RDPSKIPW3KLJR4VLATGQEMSBIE7XUT6C", "length": 10340, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संप- News18 Lokmat Official Website Page-25", "raw_content": "\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\n\"अश्विनी बिद्रे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देऊ नका\"\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nबेस्ट पाठोपाठ रिक्षाचालकांचाही संपाचा इशारा\nमुंबईत बेस्टच्या कर्मचार्‍यांनी पुकारला संप\nबँक कर्मचारी संपावर, सर्वसामान्य उघड्यावर\nबारावीच्या परीक्षा होणार, शिक्षकांचा संप मागे\n'बारावीच्या परीक्षा वेळेवरच होणार'\nअंगणवाडी ताईंचा संप मागे\n‘आंदोलन’वार,शिक्षकांचा बहिष्कार ते मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या \nतासाभराच्या संपानंतर मध्य रेल्वे ट्रॅकवर, प्रवाशांचे हाल\nअंगणवाडी सेविका आक्रमक, अर्धातास रास्ता रोको\n'मार्ड'च्या डॉक्टरांचा संप मागे\n'मार्ड'चे निवासी डॉक्टर्स संपावर\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nबहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/irrfan-khan/", "date_download": "2018-11-17T03:09:02Z", "digest": "sha1:54IUDXK7UFISHUSOLPIISO66NW4OH5XP", "length": 10513, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Irrfan Khan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nतनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा\nरणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता\nजेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स\nदीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nटोमॅटोला भावच नाही, हताश शेतकऱ्यानं शेतात सोडली गुरं\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णध��राचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकुन मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nइरफानच्या तब्येतीत सुधार, लवकरच भारतात परतणार\nइरफानच्या या निर्णयामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे\nकॅन्सरवर मात करून इरफान करणार 'या' चित्रपटातून कमबॅक\nमृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो- इरफान खान\nअनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे, इरफाननं चाहत्यांना लिहिलं वेदनादायी पत्र\nइरफाननं घातली साद, म्हणतोय 'मला तुमचा हात द्या'\nअखेर इरफानच्या आजाराचं गूढ उकललं\n'मदारी'च्या निमित्ताने निशिकांतशी बातचीत\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेबांची पुण्यतिथी ते मोदींचा विदेश दौरा, या बातम्या वाचल्या का\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\n'हा' नवा पाहुणा कोण, गावकरी म्हणाले हा तर...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-4121/", "date_download": "2018-11-17T03:19:38Z", "digest": "sha1:K2AQLUUEKXTWPWZGSYSIUBWOFRM4ZSF7", "length": 9396, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अमळनेरच्या हशमजी प्रेमजी शॉपींग सेंटरमधील आईस्क्रिम पार्लवर पोलिसांची धाड : अभद्र चाळे करणार्‍या प्रेमी युगलांना घेतले ताब्यात/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअमळनेरच्या आईस्क्रिम पार्लरवर पोलिसांची धाड : प्रेमी युगलांना घेतले ताब्यात\nअमळनेर : प्रतिनिधी | शहरातील स्टेशन रोड वरिल हशमजी प्रेमजी शॉपींग सेंटर मधील व त्या परिसरातील काही आईस्क्रीम पार्लर दूकानांवर पो नि अनिल बडगूजर व सहकारी पोलीसांनी आज अचानक धाड टाकून काही तरूण व तरूणींना अभद्र चाळे करित असतांना रंगेहात पकडले.\nयात ८ ते १० मूलींना त्याच ठिकाणी ताकीद देवून सोडून देण्यात आले तर टारगट मूलांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवले आहे. घटनेची माहिती मिळताच पालक व पाहणाऱ्या नागरिकांनी गर्दि केली.\nया ठिकाणी पालकांनी देखील गर्दी केली यात दोन दूकानांची तोडफोड करण्या��� आली. प्रेमी यूगलांना शांततेत बसण्यासाठी या दूकानात विशेष व्यवस्था करण्यात येत असे. तासावर पैसे घेतले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंबटशौकींनासाठी ही जागा ठरलेली होती.\nयाच भागात मोठ्या प्रमाणात मूली मुलांच्या शिकवण्यांचे क्लासेस भरतात त्यामूळे या परिसरात दहावी पासून ते महाविद्यालयात शिकणारे मूले मूलींचा राबता असतो पोलीसांच्या या कार्यवाहीचे अनेकांनी स्वागत केले आहे.\nPrevious articleIPL Blog : आज ईडन गार्डन्सवर काय होणार दिल्लीचे\nNext article# Breaking News # अडावद व धानोरा येथे झन्ना मन्ना जुगारावर धाड : 45 जणांना घेतले ताब्यात\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nइफ्फीत सांगलीच्या शेखर रनखांबेची ‘पॅमप्लेट’ लघुपटाची निवड\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\nकुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे\nकुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा\nमहसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन \nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nमिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T02:53:15Z", "digest": "sha1:2SLERHON264GN3DCNINBSGT3LXND7FQM", "length": 91502, "nlines": 1000, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम <% if ( total_view > 0 ) { %> <%= total_view > 1 ? \"total views\" : \"total view\" %>, <% if ( today_view > 0 ) { %> <%= today_view > 1 ? \"views today\" : \"view today\" %> no views today\tNo views yet", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्य�� दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nYou are here: Home » संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nसंस्था रजिस्ट्रेश�� / नवीन संस्था सुरु करणे\nसेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.\nसंस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे\n१.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन\n२.नियम व नियमावलीची सत्य प्रत\n३.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र\n४.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र\n५.संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र\nरु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.\n६.अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.\n८.संस्था स्थापनेची ठराविक प्रत\n१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.\n११.सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.\nजी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.\nसंस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव ण देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.\nसंस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.\nव्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी उदा.७,९,११.\nसंस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.\nजास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.\nदरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.\nशासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित लागतात.\nपतसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन पतसंस्था सुरु करणे.\nसहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था व पतसंस्था सुरु करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागतात.\nनवीन व शहरी / नागरी व ग्रामीण पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सभासदांची मर्यादा व किमान भागभांडवल पात्रता:-\nप्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभां���वल\nमहानगरपालिका एक वार्ड / प्रभाग २५०० २० लाख\nनगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग २५००० १० लाख\nग्रामीण एक गाव १००० ४ लाख\nदुर्बल घटकांसाठी एक वार्ड / प्रभाग / गाव १००० २ लाख\nप्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल\nमहानगरपालिका एक वार्ड / प्रभाग ५०० ५ लाख\nनगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग ४०० २.५० लाख\nग्रामीण एक गाव ३५० १ लाख\nदुर्बल घटकांसाठी एक वार्ड / प्रभाग / गाव २०० १ लाख\nअंध व अपंग व्यक्तीच्या पतसंस्थेसाठी\nप्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल\nमहानगरपालिका एक वार्ड / प्रभाग ४०० ५ लाख\nनगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग ३०० २ लाख\nग्रामीण एक गाव २०० १ लाख\nकंपनी रजिस्ट्रेशन / नवीन कंपनी सुरु करणे.\nस्वरूप आकारमान इ. बाबतचा विचार करून शॉप,लघु उद्योग किंवा कंपनी व्यवसाय सुरु करता येतो.१.अत्यल्प भाडे तत्वावर जागा २.उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे सवलतीच्या दरात उपलब्धता ३.शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान.४.मोठ्या स्वरूपातील कर्ज व त्यावरील सबसिडी.५.एम.आय.डी.सी/ उद्योग समुहासाठी आरक्षित जागा पाणी,विद्युत पुरवठा इ.सेवा सवलतीचा लाभ घेता येतो.कंपनीच्या बाबत १.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २. पब्लिक लिमिटेड कंपनी असे प्रकार पडतात.बहुतांशी कंपन्या ह्या प्रायव्हेट लिमिटेड असतात.प्रत्येक राज्यात कंपनी रजि.साठी कार्याक्षेत्रानुसार कार्यालय आहेत.सदर कार्यालय कंपनीची नोंदणी / रजि.करणे कंपन्या नियमाने कार्य करतात कि नाही हे पहाणे.त्याचे आर्थिक लेखापरीक्षण,नाव बदल,कंपनी विरुद्ध कार्यवाही या बाबत कार्यक्षम असते.\nप्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशनसाठी\nप्रा.लि.कंपनी करिता कमीत कमी २ व्यक्ती व्यवस्थापन मंडळात / संचालक बॉडीत असाव्यात त्यांचे पॅन कार्ड , आयकर भरला असल्यास,संचालक बॉडीचे नाव,पत्ता,पुराव्यासह सादर करावे.\nपसंती क्रमांकानुसार किमान कंपनीचे पाच नाव.\nनोंदणी करिता दिलीली नावे हि इतर कंपनीशी जुळती मिळती नसावी.\nउचित स्टॅम्प वर सामान्य नियमावली व बाह्य नियमावली जी वकील व सी.ए.यांच्याकडून कायद्याच्या चाकोरीत बसणारी असावी.\nकंपनीचे उत्पादन ठिकाण प्रमाणित करणारे कागदपत्रे व मालकाची ओळख पत्ता प्रमाणित करणारे दस्तऐवज द्यावेत.\nडीजीटल प्रमाणित स्वाक्षरी, पॅन कार्ड ,कर भरला असल्यास,प्रमाणित नियमावली इ.बाबींची पूर्तता करून,कंपनी मान्���ता दिली जात. यात नजीकचे कर सल्लागार सी.ए.यांचे सहकार्य घेता येईल.\nकंपनी स्थापनेनंतर प्रत्येकवर्षी सी.ए.यांचे कडून ओडीत करून घेणे व त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाला सादर करणे.\nप्रती वर्षी डिजिटल स्वाक्षरी प्रामाणित करून घेणे.\nआय कर भरल्या संबंधित कामे प्रती वर्षी करावे लागतात.\nप्रती तिमाही आर्थिक व्यवहाराचे विवरण संबंधित कार्यालयात सादर करणे.\nमला नविन पतसंथा सुरु करायची तर मला काय काय कागदपत्र पुरता कराा लागणार त्याची यादी माहिती मिळावी\nमला नवीन पतसंस्था काढायची आहे\nथोडा मदत हवी आहे\nआम्ही एकाच मार्गावर दररोज एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एक संघटना बनविली आहे. आमच्या रोजच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करून सर्वांचा रोजचा प्रवास कसा सुखकर करता येईल याबाबत आमची संघटना काम करते. मात्र आमचे कोठेही कार्यालय वगैरे नाही. हि संघटना आम्ही निंदणीकृत करू शकतो का\nमाला सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी सोसायटी बनवाइची आहे कशे सुरुवात करू माला मार्गदर्शन करा 9766101011 7020605612\nमला सेवा भावी संस्था नोंदणी करायची आहे\nमला नवीन मंडळाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे तर काय कागदपत्रे लागतील आणि ती कुठे जमा करावी लागतील\nमला खाजगी शिकवणी रजिस्टर करावयाची आहेे प्लिज मार्गदर्शन करावे\nमला शासकीय नोकरी आहे. मला सेवा भावी संस्थेचा अध्यक्ष होता येत का\nरघुनाथ काळे ,रा. हिंगोली ( मराठवाडा )\nHi मी आप्पासाहेब मुंबई तुन\nमला नवीन संस्था बनवायची आहे , मी नाटक क्षेत्रात काम करतो मला आमच्या ग्रुप च्या नावावर संस्था उभी करायची आहे\nतर मला सविस्तर माहिती द्या\nकिंव्हा मोबाईल नंबर द्या\nHi mi उद्ध म्हस्के आम्हाला गावात मुलाचे सामाजिक मंडळ स्थापन करायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे\nमला नवीन बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुरू करायची आहे याबद्दल माहीती मिळावी\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही नम्र विनंती\nसंस्थेने महिलांना साठी काय करावे व ते जसे कार्य करावे कोणता व्यवसाय करावा त्याच्यासाठी कुठे अनुदान मागावे हि माहिती मला दयावी ही विनंती\nसाहेब आमची पुणे जिल्हा तालुका इंदापूर हायवे जवळ आमची 11 ऐकर जागा आहे जागा डेव्हलपमेंट नाही जागा शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या नावावर आहे संस्था 1990 ची रजिस्टर आहे . पुर्ण ऑडीट आहे संस्था व जागा दयेची आ���े. कोणी इनव्हसमेंट करीता किंवा संस्था सुरू करण्याकरिता इन्टरेस्टिंग असेल तर संपर्क साधावा. मो. 9011619135\nनविन शाळा ईग्रजी ग्रामीन भागात चालु करने अाहे तरी याचा प्रस्थाव कधी निगेल व तो कसा निघेल हे कळवा लवकर कारन मि गेली दोन वर्ष वाट बगतो अाहे .plz\nमला नविन सहकारी पतपेढी सुरू कराणार आहे मला महिती हवी आहे\nग्रामिन भागात नविन ईग्रजी शाळा चालु करणे अाहे\nतरी याचे प्रस्थाव कधी निगते ते सांगा व ते कसे करावे याची महीती सांगा plz\nत्याचे प्रस्ताव निघत नसतात.इग्रंजी शाळा सुरू करुन संस्थेची माहीती व शाळेची माहीती लेखी स्वरूपपात बिडीओला द्यावी.\nग्रामिन भागात नविन ईग्रजी शाळा चालु करणे अाहे\nतरी याचे प्रस्थाव कधी निगते ते सांगा व ते कसे करावे याची महीती सांगा plz\nसर मला सामाजिक कार्य करणारी संघटना काढायची काढायची आहे .मला सविस्तर माहिती हवी आहे नम्र विनंती\nसर, मला माझ्या घटनेची xerox पाहिजी आहे.\nमाझी घटना हरवली आहे,\nकार्यालयातून कशी मिळवावी ते सांगा..\nप्रशांत पवार रा. अंबाजोगाई\nमला सेवा भावी संस्था नोंदणी करायची आहे\nमला जुनी बहुउधेशिय सेवाभावी संस्था विकत घय्यायची आहे तरी कृपया मला काय कराव लागेल सविस्तर माहिती द्या…9766416980\nजुनी स्स्था बघामाझ्याकडे आहे संपर्क 9403817548\nआश्रम शाळा गोर गरिब मुला मुलींची निवासी शाळा सुरू करावी अशी आमची संस्था आहे 9011619135\nमला सामाजिक संस्था सुरूकरायचची आहे मला काही माहीती द्यावे ही विनंती.\nसर मला गोशाळा सुरू करायची आहे तरी त्या साठी काही कागदपत्रे लागत असेल तर मला सांगा\nमला वन मजूर सहकारी संस्था नोंदणी करायची आहे त्या साठी काय कागदपत्रे लागतात याची माहिती मिळावी\nमला पत संस्थेची दुसरी ब्रॅच काढावयाची आहे कृपया मार्गदर्शन करावे.\nसर मला बिगर शेती सहकारी स्वस्था काढायची आहे माहिती मिळेल का\nनविन शाखा सुरू करणे करता सदर प्रस्ताव निबंधक कायाॕलयात सादर करावा . तसेच सलग तिन वषेॕ संस्थेस नफा असावा . तसेच लेखापरिकक्षिन वगॕ अ आसावा\nशासनमान्य संस्था म्हणजे काय अशी शासनमान्य संस्था कशी चालु करता येईल\nआॕडीटर ला भेटा ते तुम्हाला पुर्ण माहीती देतील जिल्हाच्या ठीकाणी असतात ते\nसर मला नवीन संस्था नोंदणी कराची आहे आणि या संस्थेचा फायदा सर्वच क्षेत्रात झाला पाहिजे यावर मार्गदर्शन द्यावे…\nमला दिशा फाऊंडेशन भू\nया नवाने रजिस्टर करायची आह���\nमला दिशा फाऊंडेशन भू\nया नवाने रजिस्टर करायची आहे\nबचत गट रजिस्टर करता येतो का\nबचट गट रजिस्टर करता येतो, ग्रामिण भागात असला तर पंचायत समिती स्तरावर किवा ताल्युक्याच्या ठिकाणी असेल तर नगरपालीकेच्या ठिकाणी रजिस्टर करता येते\nमाला नवीन सेवाभावी संस्था सुरु करायची आहे तरी माहिती मिळावी\nआम्हाला औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करायची आहे कोणी मदत करेल का\nमला मजूर सहकारी संस्था स्थापन करावयाची आहे प्लिज माहिती घ्या\nसंघटना स्थापन​ करण्यासाठी आवश्यक माहिती,नियम कोनकोनते पेपर बनवावे लगतील व नोंदणी कुठे करण्यात येते. याची सविस्तर माहिती देण्यात हवी.\nराजश्री काकासाहेब जायभाय - June 14th, 2017 at 8:01 pm\nमला सेवाभावी संस्थ काढायची आहे मार्गदर्शन करा\nमला सेवाभावी संस्थ काढायची आहे मार्गदर्शन करा\nआम्हाला नविन शेतकरी संघटना स्थापन करायची आहे\nत्याच्या नावामधे अखिल,भारतीय ,परिषद हे शब्द चालत नाहीत असे ऐकलं होते\nहे खरे आहे का\nआम्हाला महिला सामाजिक संस्था निर्माण करायचीआहे. Please guide us\nसर मला बहुउदेसीय सेवाभाव संस्था करण्यासाठी नोंदणी कोठे करावी लागेल व ऑफचे नांव कोणते\nसर मला बहुउदेशीय सेवाभावी संस्था करण्यासाठी नोंदणी कोठे करावी लागेल त्यासाठीचे अ॑॑॑टी व शती काय आहेत.\nमला प्रा. ली. कंपनी स्थापन करायची आहे काेनत्या काय्रयालयात नाेंदनी करु\nआम्हाला भंगार उत्पादन सहकारी संस्था स्थापना करायची आहे कृपया सला हावा\nभंगार कंपनी एस टीइतर\nतालुका कार्यक्षेत्र महिला पतसंस्था करीता किती सभासद आवश्यक आहे\nमला सेवाभावी संस्था चालू करून सुशिक्षशीत बेरोजगार/बेरोजगार तरुण-तरुणी यांच्या साठी उद्योग याव्यसाय चालू करणारी संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन द्या व कार्य क्षेत्र या संबंधी तपशील द्या.\nमला प्र.ली. काढायची आहे. काेनत्या काय्रालयाला भेट देवु\nमला प्र.ली. काढायची आहे. काेनत्या काय्रालयाला भेट देवु\nकाही माहिती दिली का मला कळवा\nमला युवा मंच स्थापन करायचा आहे पन वरील माहिती वाचुन माझे समाधान नाही झाले\nमला प्र.ली. काढायची आहे. काेनत्या काय्रालयाला भेट देवु\nसर मला नवीन संस्था नोंदणी कराची आहे आणि या संस्थेचा फायदा सर्वच क्षेत्रात झाला पाहिजे यावर मार्गदर्शन द्यावे…\nमहिला सक्षमीकरण संस्था सुरू करण्यासाठी मदत व माहिती हवी आहे\nमला संस्था पाहीजे,कोणाकडे असेल तर कळवा,कोणी संस्था वापरत नसेल तर मला कळवा,9766229629,शैक्षणिक संस्था पाहीजे,please call /sms 95112255082\nमला पतसंस्था स्थापन करायची आहे.माहिती द्यावी….\nमला पतसंस्था स्थापन करायची आहे. माहिती द्यावी..\nकृपया मला नवीन पतसंस्था सुरू करावयाची आहे मला मार्गदर्शन करावे माझा मोबाईल फोन 9922901280 आहे\nनवीन संस्था रजिस्टर झाली आहे की नाही हे को ठे पहा वायस मिळेल\nमी डॉ सावंत मला संस्था नोंदणी कारायाची असून त्यासंदर्भात सविस्तर माहिती कोणाकडे मीळेल व त्या माध्यमातून कोणते कामे करू शकतो व प्रस्थाव दाखल करतांना कसा असला पाहिजे माझा मो नो . ९८८१९७१६४९ MAIL PARTHCLINIC@REDIFFMAIL.COM\nकृपया मला नवीन पतसंस्था महिला पतसंस्था सुरू करावयाची आहे मला मार्गदर्शन करावे माझ्या कडे पाचशे महिला सभासद आहेत माझा मोबाईल फोन 8237568620 आहे\nमला माझ्या गावासाठी गृहद्योग सुरु करायचा आहे\nगावातील कोणताच व्यक्ती रोजगराविना राहिला नाही पाहिजे हीच एक अपेक्षा आहे\nतरी मला मदत करावी हि विनंती\nरजिस्टर संस्थेचं नाव बदलता येते का \nमला नवीन मंडळ/संस्था (देवस्थानचे) नोंदणी करावयाचे आहे त्यासाठी ऑनलाईन सेवा उपलबध आहे काय असल्यास कोणती ,2. दोन देवदेवतांच्या नावाची एक संस्था नोंदणी असेल तर ती संस्था वेगवेगळया दोन देवतांच्या नावाचे संस्था करावयाची असल्यास करु शकतो काय ,3. अगोदरच संस्था नोंदणी आहे परंतु ती कोणतेच कार्य करीत नाही , त्या संस्थेवर विश्वस्त लावून शांत बसलेले आहेत, परंतु मंदिरातील देवदेवतांच्या वार्षिक कार्यक्रम कोणतेही करीत नाही त्यामुळे त्या विश्वस्तांना त्या पदावरुन काढू शकतो काय 4.असल्यास कोणती कार्यवाही करावी लागेल.\n5. एक विश्वस्त वंशपरंपरेन म्हणून लागलेले आहे त्यांची मुले बाहेर गावी असतात त्यामुळे मंदिराकडे लक्ष देत नाही किंवा त्यांनाकाही देणेघेणे नाही, बाहेर गावी असल्याने आम्ही तिथपर्यंत पोहचू शकत नाही अशा वेळी त्यांना वंशपरंपरेने काढायचे असेल तर काय करावयाचे या उपरोक्त गोष्टीचे मार्गदर्शन व्हावे.\nमाझ्या गावात ग्रामपंचायतच्या जागेवर असलेल्या मंदिराचे ट्रस्ट ग्रामस्था काही लोकांनी परस्पर करुन घेतले ते ट्रस्ट झाल्याचे 1वर्षात समजले ट्रस्ट रद्द करणे साठी मार्गदर्शन द्यावे ही विनंती\nमी सुनिल करंजुले मी अपंग आहे मला पतसंस्था स्थापन करायची आहे प्लिज मला योग्य ते मार्गदर्शन आण��� माहिती ची गरज आहे\nमला देवस्थान ट्रस्ट नोंदनीची माहिती हवी होती ती कोठे मिळेल\nआपणास माहिती मिळाली असल्यास मला सुद्धा पाठवावी\nमला ही माहीती कळवा\nपतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.\nआआम्ही एक बहुऊद्धेशीय व्यवसायीक संस्था रजीस्टर्ड करायचं ठरवीले आहे.त्या माध्यमातुन बंधीस्त बकरीपालन करण्याचे ठरविले आहे,तरी कृपया मार्गदर्षन करावे .\nसर माझे नाव विशाल पाटील आहे.मला हॉटेल चालवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आणि\nहॉटेल विषयी आजुन काही माहिती पाहिजे. प्लीज\nमला सामाजिक संस्था निर्माण करावयाची आहे तरी त्यासाठी माहीत मिळावी\nनमस्कार मि प्रा़ लि़.कंपनी स्थापन केली आहे तरी मला सफाईकामगार सुरशा रकछक व लेबर पुरवणे या कामासाठी नोंदनी करण्यासाठी आपली मदत मिळावी हि विनंती\nमी प्लंबर आहे मला प्लंबरच लायसन्स काढायची माहिती पाहिजे\nलघु उद्योग केंद्राचे रजीस्टेशन.कुठे व कोणाकड़े\nकरावे.व त्या साठी लागनारे पेपर सवीस्तर महीती मिळावी.ही विनंती\nशंकर कुचेकर.ता जावली जि.सातारा.पीन 415514\nस.नमस्कार , आमच्या मिसेस घरगुती साड़ी विक्री व्यवसाय करत आहे. त्यासाठी शॉप एक्ट परवाना काढायचा आहे, किंवा तो काढ़ने गरजेचा आहे का तिचे व्यवहार बैंक मार्फत आहेत , गरज असल्यास परवाना कसा काढावा.\nमला शासकीय कर्मचारी तसेच त्यामध्ये अपंग व्यक्ती चा समावेश करून एक गृह निर्माण सोसायटी स्थापन करावयाची आहे. तरी मला योग्य ते सहकार्य मिळावे\nनिलेश शिंदे- तासगाव जिल्हा.सांगली.\nSir मला नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती\nपतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.\nमला नविन स्वयम सेवाभावी बहूद्देशिय संस्था रजिस्ट्रेशन करायची आहेमला मराठीत माहिती पाहीजे .\nमला महिलांं विषयी कार्य करायचे आहे\nमला मुंबई उपनगर विखुरलेले आदिवासी पावरा समासमाजासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजनीतिक कार्य करण्यासाठी संस्था स्थापन करायची आहे.\nमाला नवीन सेवाभावी संस्था सुरु करायची आहे तरी माहिती मिळावी\nमला गोशाळा रजिस्टर करायची असुन ति कुठे करावी लागेल या विषयी माहीती मिळावी व पत्ता मिळावे\nलघु उद्योग व्यवसाय परवाना साठी कोठे व कसा अजँ करावा याबाबत माहीती हवी आहे\nलघु उद्योग व्���वसाय परवाना साठी कोठे व कसा अजँ करावा याबाबत माहीती हवी आहे\nलघु उद्योग व्यावसाय परवाना कोठे आणि कसा मिळवता येईल\nमला थिनर बनावन्याचा उद्योग सुरु करवायाचा आहे , कृपया मला मराठी मधून माहिती द्यावी , तसेच परवाना आणि कच्चा माल याची ही माहिती द्यावी .\nनवीन वाचनालय सुरु करायचे आहे तर काय करावे लागेल\n9689917222 मला फोन करा मी देतो\nमाझी ओम साई बहुउदेषीय सेवाभावी संस्था मी नोदणी केलेली आहे पण अताप्रयंत मी कुठले हि उपक्रम राबवलेले नाही मी कोणते उपक्रम राबवावे याची मला मरठीत माहिती मिळावी हि विनंती\nममला शेती उद्योग संस्था स्थापन करायची आहे कृपया योग्य मार्गदर्शन हवे आहे\nनवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजेकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंतीपतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.\nसंस्था नोंदणी करण्यासाठी माहिती पाहिजे हि विनंती .\nबंदिस्त शेळी पालन व्यवसाय नोंदणी कशी करावी \nगोशाळा नोंदणी कशी करावी\nआमची गीता गजानन सामाजिक संस्था कार्यरत असून आम्हाला नवीन विवाह संस्था सुरु करायची आहे ,माहिती,प्रोसिजर मिळावी हि विनंती .\nमला लोकांच्या दैनंदिन घरात लागणारे सर्व प्रकारची सेवा देणारे उदा. सुतार,पेंटर,प्लंबर,घर दुरुस्ती,वायरमेन,\nसंगनक दुरुस्ती व सेवा, वगैरे सेवा देणारे पुरवणे करीता\nप्रा.लि. कंपनी स्थापन करणे करीता मार्गदर्शन मिळावे\nपोपट खरात मु.पो़ बिदाल ता.माण जि.सातारा पिन को.४१५५०८ - December 29th, 2016 at 9:14 pm\nसर नमस्कार मि प्रा़ लि़.कंपनी स्थापन केली आहे तरी मला सफाईकामगार सुरशा रकछक व लेबर पुरवणे या कामासाठी नोंदनी करण्यासाठी आपली मदत मिळावी हि विनंती\nमला सेवाभावी संस्था चालू करून सुशिक्षशीत बेरोजगार/बेरोजगार तरुण-तरुणी यांच्या साठी उद्योग याव्यसाय चालू करणारी संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन द्या व कार्य क्षेत्र या संबंधी तपशील द्या.\nमि समाजकार्य कर्ता आहे मला सेवाभावी संस्था स्थापन करून महिला सशक्तिकरणाचे कार्ये करायचे आहे मला मार्गदर्शन करा\nबंदिस्त शेळी पालन व्यवसाय नोंदणी कशी करावी \nसंस्था नोंदणी करण्यासाठी माहिती पाहिजे हि विनंती .\nनवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती\nपतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.\nमला न���ीन संस्था सुरू करण्याबाबत माहिती व लिंक मिळावी विनंती.\nSir मला नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती\nपतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.\nमला नवीन संस्था सुरु करण्याबाबत माहिती व लिंक मिळावी\nपतसंस्था व गृहनिर्माण संस्थांकरीता सेवा सुविधा पुरवीत असुन आपणांस कोणत्याही प्रकारे आमचे\nसहकार्य हवे असल्यास ते मिळू शकेन.\nमला माहिती हवी आहे,\nमला नवीन बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुरू करायची आहे याबद्दल माहीती मिळावी\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही नम्र विनंती\nनवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती\nपतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी\nप्रिय सर /मॅडम ,\n“दादासाहेब चिखलीकर अँड चिखलीकर ग्रुप बहूउद्धेशीय संस्था चिखली ”\nकाढायची आहे काय करावं लागेल\nसंस्था नोंदणी करण्यासाठी सल्ला सांगणे हि विनंती.\nसर मी शेतकरी असून मला शेतकऱ्यासाठी शेती सामुहीक पदधतीने करण्यासाठी शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था सुरू करायची आहे त्यात आपला पण संस्था निर्माण करून देण्यांत मोलाचा वाटा राहील ही अपेक्षा तूमचा आभारी आहे\nनविन पक्ष Rajistesan करु पहिजे\nनविन पक्ष स्थापना विषयी मीहीती\nमला पतसंस्था रजिस्टर करायची आहे किती सभासद लागतील आणि कागदपत्रे काय लागतील याची माहिती मराठीतून मिळेल का\nबंदिस्त शेळी पालन व्यवसाय नोंदणी करायची आहे.ती कोठे करावी\nसर मला नविन कंपनी रजि. करण्यासाठी माहीती हावी\nविविध सहकरि सोसा.संबधित माहीती मिळावी\nमला नवीन उद्योग चालू करायचा आहे तरी सर मला मदत करावी नम्र विनंती\nमला सेवा व्यवसाय कंपनी नोदणी कशी करावा याची माहिती हवी आहे\nमला नवीन बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुरू करायची आहे याबद्दल माहीती मिळावी\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही नम्र विनंती\nमाझी रजिस्टर सामाजिक संस्था असून मला वेबसाइड\nआमची 1 बहुउद्देशीय संस्था रजिस्टर आहे . तिच्या अंतर्गत आम्हाला मायक्रो फायनान्स चालू करावयाचे आहे ते रजिस्टर करण्यासाठी कुठे जावे लागेल\nसर मला स्वतः चे प्रकाशन हक्क मिळवायचा आहे. मार्गदर्शन करावे..\nआमचे धार्मिक मंडल आहे जे महादेव नागद्वार यात्रेत यात्री ना महाप्र���ाद व इतर सेवा देतात आम्हाला मंडला चे रजिस्ट्रेशन करायचे आहे रजि. करण्याकरिता काय करावें लागेल\nमला कामगारांची सहकारी सोसायटी स्थापन करायची आहे त्या बद्दल माहिती हवी आहे 7875119996\nमाझी बहूद्देशिय संस्था असुन मला नवीन सहकरि संस्था स्थापन करायची आहे मार्गदर्शन करवे हि विनंती दीपक वाघ\nमला संगीताचे कार्यक्रम घेवायाचे तरी मला मार्गदर्शन करावे\nसंस्था नोंदणी करण्यासाठी सल्ला सांगणे हि विनंती.\nमाझी सेवाभावी संस्था आहे 2011 चे रजिस्ट्रेशन आहे तरी मला संस्थेवर विविध योजने विषयी माहिती हावी आहे.\nबहुउद्देशिय संस्थेकरीता पावती चा नमूना तसेच सदस्य नोंदणीचा नमूना पाहीजे आहे. कृपया मार्गदर्शन करावे.\nमला वाचनालय सुरू करनयाचे आहे तरी मला माहिती देने\nमजुर संस्था नोंदणी कशी करायची कृपया मदत करा\nमाझी बहुउद्देशिय सामाजिक संस्था आहे.\nमला मार्गदर्शन हवे आहे.\nमला संपर्क करा ई जनसेवा केन्द्र यांनी\nमला पतसंस्था रजिस्टर करायची आहे किती सभासद लागतील आणि कागदपत्रे काय लागतील याची माहिती मराठीतून मिळेल का\nगणेश चव्हाण ता बारामती\nसंस्था नोंदणीकृत आहे, परंतु निश:क्रिय सभासदांत बदल करायचा आहे. मार्गदर्शन करावे.\nसंस्था नोंदणीकृत आहे, परंतु निश:क्रिय सभासदांत बदल करायचा आहे. मार्गदर्शन करावे.\nसंस्था नोंदणीकृत आहे, परंतु त्यातील निशक्रिय सभासदांत बदल करावयाचे आहे. मार्गदर्शन करावे.\nमला संघटना स्थापन करायची आहे त्या साठी माहीती हवी\nश्रमजीवी बहु.सा.२०१५ ला रजी. केली आहे.कृपया मला प्रोजेटविषयी माहीती हवी आहे सर\nबंदिस्त शेळी पालन व्यवसाय नोंदणी कशी कोठे करावी\nमला सामाजिक संघटना नोंदणी ची माहीती हवी आहे\nनाशिक येथे लोकसमाश्रय दुर्मषण मानवाधिकार संस्था नोंदणी साठी टाकली पण नाव मिळत नाही\nरजि. करण्याकरीता जास्तीत जास्त कीति व्यक्ती हवेत ५१ चालतील का\nमला पतसंस्था स्थापन करैयच आहे माहिती ज्या मो.नं. 9921384825\nनवीन कंपनी सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे\nआम्ही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व् विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय निवासी शाळांवर शिक्षक म्हणून कार्यरत आहोत आम्हाला आमची राज्यव्यापी संघटना स्थापन करायची आहे . आमचा परिवीक्षाधीन कालावधी 3 वर्षाचा असून आम्ही तो पूर्ण केला आहे परंतु अद्याप कायमचा आदेश आणि नियमित वेतन श्रेणी लागू झाली नाही तरी आम्हाला आ��च्या हककांसाठी लढन्यासाठी संस्था स्थापन करता येईल काय\nपतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.\nआम्हाला लघु उद्योग अंतर्गत घरगुती वस्तू विक्री वाढ योजना नोंदणी करायची आहे. …\nनवीन संस्थ नोंदणी साठी माहिती हवी आहे.\nसंस्था नोंदणी फॉर्म word format मध्ये पाठवू शकतात का व त्या साठी काही फी अकारली जातीय का याबाबत माहिती मिळावी.\nQuestion / प्रश्न – आपल्याला ज्या विषयी अधिक माहिती हवी आहे, तसेच कुठलेही शासकीय कामकाज / कागदपत्रे / दाखले / जमीन खरेदी विक्री / संस्था नोंदणी इत्यादी संबधी आपला प्रश्न सविस्तर टाईप करून पाठवा. ईजनसेवा अधिकृत संपर्क प्रतिनिधी आपल्या ईमेल वर / फोनवर आपल्याला योग्य माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज नमुना तो कुठे कसा भरावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतील. आपले शासकीय काम कमी वेळात कमी खर्चात योग्य पद्धतीने होण्यासाठी आम्ही आपणास मदत करू. यासाठी आपणास १०० /- रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने पुढील पेजवर भरायचे आहे. त्यानंतरच आपल्याला आमच्याकडून संपर्क केला जाईल.नवीन संस्था सुरु करणे त्याविषयी कोणत्याही प्रकारची अधिक माहितीसाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता. आपले नाव इमेल मोबाईल आपण आमच्याकडे पाठवा आमचा अधिकृत प्रतिनिधी आपल्याला संपर्क करतील. सर्व महाराष्ट्र राज्यातून असंख्य फोन माहितीसाठी आमच्याकडे येत आहेत तरी सर्वाना विनामुल्य माहिती मार्गदर्शन करणे शक्य नाही म्हणून आम्ही नाममात्र शुल्क लागू केले आहे. आपली ऑनलाईन फी जमा झाल्यानंतर आपणास आमच्याकडून कॉल करून योग्य माहिती मार्गदर्शन करण्यात येईल. तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद. # प्रश्न येथे सबमिट करा\nनवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे\nमला नवीन बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुरू करायची आहे याबद्दल माहीती मिळावी\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही नम्र विनंती\nमला नवीन बहुउद्देशिय संस्था सुरू करायची आहे याबद्दल (मेमोरेंडम ऑफ असोसिएशन) माहीती मिळावी\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती\nमी खाजगी अनुदानित शाळेत शिक्षक आहे मला सेवा भावी सदस्य होवून अध्यक्ष होता येईल का.\nसर मी जातीने आदिवासी आहे मला का ही सवलत मिळेल का मला वस्तीग्रह टाकायचे आहे.माहीती सागु शकता का मला वस्तीग्रह टाकायचे आहे.माहीती सागु शकता का आनी कोन्या अकावूनंटवर पैसे टाकायचे.न.सागा.\nमला कामगारांची सहकारी सोसायटी स्थापन करायची आहे त्या बद्दल माहिती हवी आहे\nनवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे\nकृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती\nपतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.\nआपणांस सदर बाबतीत मी सहाय्य करू शकतो\nनवीन छोटी लघुउद्योग कंपनी नाव नोदंणी माहीती पाहीजेत\nनवीन कंम्पनी स्थापन करवयाची आहे कृपया माहिती व खर्च किती येते कळवा\nदुग्ध व्यवसायासाठी मार्गदर्शन पाहिजे mobile 9823400322\nकंपनी करण्यासाठी किती खर्च येतो.\nपती माँ माझी सेवा भावी संस्था आहे नवीन योजना ची माहिती पाहीजे ं\nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nजॉब पोर्टल – करिअर मार्गदर्शन\nआमच्या ऑफिस मध्ये कामासाठी जोब ओपनिंग आहे.\nकाम्पुटर आणि इंटरनेट [अनुभवी / फ्रेशर ] १२ +\nदिघी पुणे – जवळच्या उमेदवारांस प्राधान्य\nकामाचे स्वरूप आणि इतर माहिती प्रत्यक्ष मुलाखती मध्ये दिली जाईल.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nनवीन सरकारी योजना (2)\nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे (240)\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र (111)\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद (105)\nवारस नोंदी कशा कराव्यात (99)\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना (86)\nसर्व हक्क सुरक्षीत © 2018 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑\nआपणास काही मदत हवी आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-17T02:56:10Z", "digest": "sha1:JO2YYN3KIQZZB6WUWEC3YY7GGM7GRP7K", "length": 7080, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "योगी आदित्यनाथ यांचे अखिलेश यादवांना आव्हान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयोगी आदित्यनाथ यांचे अखिलेश यादवांना आव्हान\nसहारनपूर : उत्तरप्रदेशच्या कैराना लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार चालविला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. अखिलेश यादव यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सहारनपूरमध्ये प्रचार करून दाखवावा, त्यांचे हात मुजफ्फरनगर दंगलीच्या रक्ताने माखलेले असल्याचे योगींनी म्हटले.\nपश्चिम उत्तरप्रदेशबद्दल अखिलेश अफवा पसरवू शकतात, परंतु विकासकामांबद्दल विश्वास निर्माण करू शकत नाहीत. अगोदर येथून लोकांचे पलायन व्हायचे, परंतु आता येथे पलायन नव्हे तर गुंतवणूक होणार असल्याचे योगी म्हणाले.\nविकासाला कोणताही पर्याय नसतो, मागील सरकारांनी जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली होती. जातीयवाद, धर्म आणि तुष्टीकरणाचे राजकारण आता भाजपला रोखू शकत नाही. कैरानात विकासाच्या धोरणाचा विजय होईल, असे विधान योगींनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: युवकांच्या पॉकेटमनीला इंधनदरवाढीची झळ\nNext articleजेएनयूत इस्लामिक दहशतवाद अभ्यासक्रम ; आयोगाकडून नोटीस\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डि���ेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/11", "date_download": "2018-11-17T03:28:48Z", "digest": "sha1:ZAFG7SOA7J67SU732G4GPQ55LK6OIULN", "length": 9906, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 11 of 300 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपालिका कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन\nप्रतिनिधी/ सातारा नगरसेवक विशाल जाधव यांनी मुकादम दिलीप सकटे यांना दमबाजी केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने सकाळपासून काम बंद आंदोलन केले. तर पालिकेत सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. पालिकेत सर्वच विभागात सोमवारी शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी दुपारी साडेबारा वाजता पालिकेत नगराध्यक्षांच्या केबीनमध्ये संघटनेच्या ...Full Article\nजाधववाडी येथील श्री बिरोबा देवाची यात्रा उत्साहात\nशहर प्रतिनिधी / फलटण ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं’, विठ्ठलाच्या नावानं चांगभल, काशिलिंगच्या नांवान चांगभलं’ चा गजर आणि भंडाऱयाची उधळण करीत जाधववाडी, (ता. फलटण) येथील श्री बिरोबा देवाची तीन दिवसाची यात्रा ...Full Article\nप्रतिनिधी/ सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जाणारा राजवाडा आता जहिरातदारांच्या विळख्यात सापडलेला दिसत आहे. या राजवाडय़ावर नाटकांच्या प्रयोगाचे तसेच क्लासेसचे फ्लेक्स्विना परवानगी लावलेले आहेत. याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने ...Full Article\nऐतिहासिक प्रतापसिंह हायस्कूलचे रुपडे बदलणार\nचंद्रकांत देवरुखकर/ सातारा शाहूनगरीला ऐतिहासिक परंपरेचा वारसा आहे. याच शाहूनगरीत राजघराण्याने रयतेच्या मुलामुलींना शिक्षण मिळावे यासाठी स्वतःची इमारत शाळेसाठी दिली व तेथे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सुरु झाले त्याला ...Full Article\nबहात्तरच्या दुष्काळा पेक्षा या वर्षी सर्वात मोठय़ा दुष्काळाची माणवासीयांना चाहुल\nएल के सरतापे / म्हसवड दुष्काळी माण तालुक्यात यंदाचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळा पेक्षा भयंकर होणार असून 72 चा दुष्काळ हा अन्न धान्याचा होता. त्यावेळी पाण्याची कमतरता नव्हती, यावर्षी ...Full Article\nमतदार नेंदणीत सातारा तालुका सबसे आगे\nप्रतिनिधी/ सातारा सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिलेल्या सुचनेनुसार सातारा जिह्यात मतदार नोंदणी अभियान सुरु आहे. ��्याच अभियानातंर्गत रविवारीही मतदार नोंदणी अभियान सुरु होते. सातारा शहरात मतदार नोंदणी केंद्रावर ...Full Article\nशहरातील 109 नोंदणीकृत कचरा वेचकांवर बेकारीची कुऱहाड\nप्लास्टिक बंदीचा झटका, प्लास्टिक वापर थांबेना गोळा केलेले प्लास्टिक कोणी घेईना प्रतिनिधी/ सातारा टीचभर पोटासाठी चाळीतो कचरा…सापडे प्लास्टिक सुख आयुष्याचे मोल ते…पाठीवर आमच्या बारदान विचरा…तहानभुख हरवे नसे मान आम्हा ते… ...Full Article\nपालकमंत्र्यांचे क्रिडा क्षेत्राकडे दुर्लक्ष\nप्रतिनिधी/ सातारा सातारा शहर व जिह्यातून अनेक जलतरणपट्टू घडत आहेत. शहरात असलेला एकमेव जलतरण तलाव हा क्रीडा संकुलात आहे. त्या तलावासंदर्भात अडचणी आहेत. त्या सोडविण्याबाबत पालकमंत्री विजय शिवतारे यांचे ...Full Article\n‘अवकाळीचा पाऊस’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nप्रतिनिधी/ वडूज ऍड. शुभदा कुलकर्णी यांच्या ‘अवकाळीचा पाऊस’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कविवर्य मा. प्रमोद कोपर्डे यांच्या हस्ते व श्री. कटारिया, विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सुपनेकर हॉल, सातारा येथे ...Full Article\n‘किसन वीर’ परिवाराने दिला दिनानाथसिंहाना मदतीचा हात\nवार्ताहर/ भुईंज किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले कुस्ती खेळाला न्याय देत असताना राज्यपातळीवर कुस्तीगिरांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील हिंदकेसरीना उशिरा का ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/22", "date_download": "2018-11-17T03:01:52Z", "digest": "sha1:BORJARYGJRDMCZRBMAOPHKFFLPJEBCWX", "length": 9425, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 22 of 652 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nभारत अ महिला संघाचा एकतर्फी मालिका विजय\nवृत्तसंस्था/ मुंबई यजमान भारत अ महिला संघाने ऑस्ट्रेलिया अ महिला संघाविरूद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. या मालिकेतील झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात भारत अ महिला संघाने ऑस्ट्रेलिया अ महिला संघाचा 37 धावांनी पराभव केला. या शेवटच्या सामन्यात भारत अ महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 154 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ...Full Article\nवृत्तसंस्था/ चित्तगाँग यजमान बांगलादेशने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा 3-0 असा ‘व्हाईटवॉश‘ केला. शुक्रवारी येथे झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने झिम्बाब्वेचा 7 गडय़ांनी पराभव केला. शतकवीर सौम्या सरकारला ...Full Article\nआनंदची बाजी, अभिजीत गुप्ता मात्र पराभूत\nवृत्तसंस्था/ आयल ऑफ मॅन Rभारताचा अनुभवी ग्रँडमास्टर, माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने येथील आयल ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत जर्मनीच्या डॅनिएल फ्रिडमनला पराभवाचा धक्का दिला. मात्र, आनंदचा ...Full Article\nभारतापुढे 284 धावांचे आव्हान\nऑनलाईन टीम / पुणे : तिसऱया एकदिवसीय सामन्यात विंडीजने भारतापुढे 284 धावांचे आव्हान दिले आहे. शाय होपच्या 95 धावा आणि नर्स, हेटमायर व होल्डर यांच्या धडाकेबाज खेळीवर विंडीजने ही मजल मारली. नाणेफेक ...Full Article\nभारत-वेस्ट इंडीजमध्ये आज काटय़ाची टक्कर\nपुणे / प्रतिनिधी भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी पुण्यातील गहुंजे मैदानावर रंगणार आहे. टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असली, तरी यासाठी वेस्टइंडीज संघाने दुसरा ...Full Article\nपूजाला कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपचे कांस्य\n57 किलोग्रॅम वजनगटात भारताला यश, रितू फोगट, साक्षी मलिक मात्र अपयशी, ग्रीको-रोमन गटातही निराशा वृत्तसंस्था/ बुडापेस्ट पूजा धांडाने 57 किलोग्रॅम वजनगटात कांस्य जिंकल्यानंतर भारताने येथे सुरु असलेल्या 2018 कुस्ती ...Full Article\nसौरव कोठारी उपांत्य फेरीत\nवृत्तसंस्था/ लीड्स भारताच्या सौरव कोठारीने इंग्लंडच्या मार्टिन गुडविलचे कडवे आव्हान मोडून काढत डब्ल्यूबीएल विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. कोठारीने गुडविलवर 933-551 असा विजय मिळविताना 378 गुणांचा सर्वात ...Full Article\nसिंधूची पुन्हा दुसऱया स्थानी झेप\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑलिम्पिक व जागतिक रौप्यजेत्या पीव्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा एकदा दुसऱया स्थानी झेप घेतली आहे. तैपेईची तेई तेजु यिंग क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. शुक्रवारी ताजी ...Full Article\nसायनाचे आव्हान संपले, तेईकडून पराभूत\nवृत्तसंस्था/ पॅरिस पेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे आव्हान अखेर संपुष्टात आले. शुक्रवारी तैपेईच्या अग्रमानांकित तेई तेजु यिंगने पुन्हा एकदा सायना नेहवालला पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता ...Full Article\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरनने इटलीच्या तिसऱया मानांकित थॉमस फॅबियानोला पराभवाचा धक्का देत चीनमध्ये सुरू असलेल्या लियुझोयू चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. गेल्या आठवडय़ात निंगबो ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vrishabha-rashi-bhavishya-taurus-today-horoscope-in-marathi-06092018-122679596-NOR.html", "date_download": "2018-11-17T02:07:24Z", "digest": "sha1:EWUOH2AWY7CFCQCPP4XF25UOIB2J4K27", "length": 8385, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वृषभ आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 6 Sep 2018 | 6 Sep 2018: काहीशी अशी राहील वृषभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n6 Sep 2018: काहीशी अशी राहील वृषभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nTaurus Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे वृषभ राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज वृषभ राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे\nवृष राशिफळ, (6 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक आज आळशीपणामुळे काही कामे अपूर्ण सोडू शकतात. आज तुम्हाला तुमच्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही कामामध्ये पक्षपातीपणा करू नये. आज 6 Sep 2018 तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.\nपॉझिटिव्ह - विश्वास ठेवा आणि विनम्रपणे पुढे जा. बहुतांश समस्यांचा तोडगा लवकरच मिळेल. प्रवासाचा योग आहे. असपासच्या ठिकाणी प्रवासाला जाऊ शकता. काही कामे वेळेत पूर्ण होतील. पैशांच्या प्रकरणांत मित्रांचे सहकार्य मिळेल. मुले आणि कुटुंबाचे सहकार्यही मिळत राहील. फायद्याच्या संधी मिळतील.\nनिगेटिव्ह - काही कामांत तुम्हाला लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. काही कामांत नशीब साथ देणार नाही. त्यामुळे कामात अडथळे निर्माण होतील. परिश्रमाचे फळ मिळणार नाही. काही कामांमध्ये इच्छा नसतानाही तडजोड करावी लागेल. काम आणि परिश्रमही जास्त राहील. तुम्हाला कामाच्या तुलनेत कमी मोबदला मिळेल.\nकाय करावे - विष्णुला तुलसीपत्र अर्पण करा.\nलव्ह - प्रेमाचे उत्तर प्रेमाने मिळेल. कोणाला प्रपोज करायची इच्छा असेल तर करा, नव्या संबंधांची सुरुवातही होऊ शकते.\nकरिअर - करिअरमध्ये नवी संधी मिळू शकते. ती सोडू नका. खालच्या स्तरातील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नव्या योजना समोर येतील. अनुभवी लोकांकडून सल्ला घेऊनच काही करायला हवे. विद्यार्थी परीश्रम करतील तरी योग्य फळ मिळणार नाही.\nहेल्थ - लहान आजारांतील रोगांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. नाक, कानात समस्या निर्माण होऊ शकते.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार\nप्रत्येक कामात 100 टक्के यश प्राप्त करण्यासाठी फॉलो करा हे शास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/old-age-women-suffering-various-problems-131580", "date_download": "2018-11-17T03:43:12Z", "digest": "sha1:UJZWSIF32U7AVD2EBDQ65ZGEOAYJJLVT", "length": 13367, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Old Age Women Suffering Various Problems चूल पेटवण्यासाठी आजीबाई करतेय धडपड | eSakal", "raw_content": "\nचूल पेटवण्या��ाठी आजीबाई करतेय धडपड\nबुधवार, 18 जुलै 2018\nकोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनात हे चित्र पाहिल्यानंतर करुणा उत्पन्न होईल. मात्र ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची केले. अशा नातलगांकडून हेळसांड झाल्यानंतर वृध्दापकाळ म्हणजे कठीण समय येता कोण कामास येते याची प्रचिती देणारा ठरतो.\nशेवगांव : आयुष्याची संध्याकाळ असलेल्या वृध्दापकाळी सुखाने दोन घास मिळावेत यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो. मात्र, काही व्यक्तींच्या बाबतीत हे सुखही पोरके असते. पोटात आगीचा डोंब उसळलेला असताना या वयातही चूल पेटवण्यासाठी धडपड करावी लागते.\nगरीब, दरिद्री कुटुंबातील व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना असल्यातरी शेवटच्या गरजवंत कुटुंबापर्यंत त्याचा लाभ मिळत नाही. ढवार गल्ली शेव येथील लक्ष्मीबाई शाहूराव वडागळे या महिला आपल्या पतीसह ६०० रुपये भाड्याच्या खोलीमध्ये त्या राहतात. त्यांना आपत्य नसल्यामुळे तसेच पती वयोवृध्द असल्यामुळे या वयातही धुणी, भांडी करुन घर चालवतात. ज्या वयात स्वत:च शरीर साथ देत नाही. डोळयांची नजर क्षीण होते. अशा असहाय्य अवस्थेत दोन घास खायला मिळावेत यासाठी घराची चूल पेटावी म्हणून जळाणासाठी सरपण गोळा करुन अशा स्थितीत नेण्यासाठी कसरत करावी लागते. त्याचे बोलके उदाहरण शेवगांव येथील पाथर्डी रस्त्यावरील गाडगेबाबा चौकात वडागळे या सरपणाचा भार उचलत नसल्याने दोरी बांधून ते ओढताना पहायला मिळाले.\nकोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनात हे चित्र पाहिल्यानंतर करुणा उत्पन्न होईल. मात्र ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची केले. अशा नातलगांकडून हेळसांड झाल्यानंतर वृध्दापकाळ म्हणजे कठीण समय येता कोण कामास येते याची प्रचिती देणारा ठरतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांमधून राहण्यासाठी हक्काचा निवारा, उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन, वृध्दापकाळ निराधार पेन्शन अशा सुविधा मिळत असल्यातरी नेमके खरे वंचित त्यापासून दूर असतात.\nशासनाच्या विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे या योजनांचा लाभ मिळण्यासाठी वेगेवगळ्या कार्यालयांचे हेलपाटे व दलालांचे चक्रव्यूह भेदण्याची ताकद या वयात नसल्यामुळेच अशा पध्दतीने असहाय्य कष्टप्रद जगणे या माऊलीच्या वाट्याला आले आहे.\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nशेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क\nपुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...\nमुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-17T02:25:05Z", "digest": "sha1:HCERB2OLM2T7GQO3AE6QGK4KOQBEIKH3", "length": 7638, "nlines": 103, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "लोकराज्य – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nलोकराज्य मार्च 2016 महिला विशेष highlight स्वरूपात\nलोकराज्य मार्च 2016 महिला विशेष लिंक 1——DOWNLOAD लिंक 2——DOWNLOAD लिंक 3——DOWNLOAD Mpsc simplified चा टेलिग्राम चॅनेल सामील व्हा JOIN\nलोकराज्य मासिक नोव्हेंबर २०१५(highlighted)\nलोकराज्य एक authentic document आहे. महाराष्ट्रात होणार्या सर्वच परीक्षाकरिता हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे. शासनाची धोरणे, नविन योजना,नविन प्रकल्प,कार्यक्रम,काही यशस्वी झालेली उदाहरणे (success stories),UPSC तील यशवंताच्या मुलाखती,आणि बरेच काही नोव्हेंबरचा अंक हा खुप महत्वपूर्ण अंक आहे. जो महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा करिता उपयोगी आहे.मि तो highlights स्वरूपात देत आहे. खाली दिलेल्या लिंक वर click करा DOWNLOAD अजित थोरबोले परि.उपजिल्हाधिकारी भेट द्या …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/gst-refund-status-3", "date_download": "2018-11-17T02:48:54Z", "digest": "sha1:R6JX5MJCKLKTNQH7ES2X7JRYMU26YWMJ", "length": 4727, "nlines": 89, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "जीएसटी परतावा स्थिती. | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nयुआरएल फॉर - सिम्पलीफाईड जीएसटी प्... 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nव्हॅट विवरणपत्रे न भरणारे व्यापारी\nकेंद्रीय कर विवरणपत्रे न भरणारे व्यापारी\nकमी कराचे व्हॅट विवरणपत्रे भरणारे व्यापारी\nकमी केंद्रीय कराचे विवरणपत्रे भरणारे व्यापारी\nई - ऑडिट नमुना न भरणारे व्यापारी\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nआपणास मदत हवी का \nसमर्थन करतो : फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/09/news-1607.html", "date_download": "2018-11-17T03:12:23Z", "digest": "sha1:NIZXIVCBHP3JIIUAM6II4V432HRATBFH", "length": 7546, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "वाहतूक सुरळीत होण्यासाठी सचिन जगतापांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी बुजवले खड्डे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Ahmednagar South Shrigonda वाहतूक सुरळीत होण्यासाठी सचिन जगतापांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी बुजवले खड्डे.\nवाहतूक सुरळीत होण्यासाठी सचिन जगतापांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी बुजवले खड्डे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगावातून जाणाऱ्या सोलापूर हायवेवर अरुंद पुलावर पडलेल्या मोठ्या-मोठ्या खड्यांमुळे अवजड वाहने तसेच प्रवासी वाहतूकीवर परिणाम होत आहे. काल शुक्रवारपासून या मार्गावरील वहातुक ठप्प होत आहे. आज सकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बांधकाम विभाग तरीही शांतच असल्याने माजी जि.प सदस्य सचिन जगताप, ग्रामपंचायत सदस्य व गावातील तरुण आणि आसपाच्या गावातील लोकांनी एकत्र येत त्या ओढ्यावर पडलेली खड्यांना मुरूम टाकून बुजविण्याचे काम सुरू केले.\nघोगरगाव येथील नगर-सोलापूर रस्त्यावर दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प होत आहे. तेथील ओढ्याच्या पुलावर खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी तरीही शांत असल्याने घोगरगाव व आसपासच्या गावातील तरुण श्रमदान करीत रस्त्यावर मुरूम टाकत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी गावकरी झटत आहेत.\nअरुंद पुलावरून एका वेळी एकाच बाजूने येणारे अवजड वाहने झुलत-झुलत जाताना अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ येत असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे .\nमाजी जि.प सदस्य सचिन जगताप यांनी आज स्वतः JCB वर बसत मुरूमाचे सुमारे ८-१० ट्रॅक्टर टाकून पुलावरील खड्डे बुजवले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. याप्रसंगी गावकऱ्यांनी त्यांचा नागरी सत्कार करत लवकरच अरुंद पुलासंबंधी ठोस उपाययोजना करण्याबाबत सचिन जगताप यांच्यासोबत चर्चा केली.गावकऱ्यांचे प्रश्न यामागेही मार्गी लावलेत आणि यापुढेही मी त्यासाठी तत्पर आहे. चर्चा आणि एकमेकांना साथ देत भविष्यात असेच काम करण्यासंबंधी सर्व कार्यकर्त्यांना सचिनभाऊ जगताप यांनी सूचना दिल्या.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nवाहतूक सुरळीत होण्यासाठी सचिन जगतापांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी बुजवले खड्डे. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, September 16, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/alu-kari-116052300018_1.html", "date_download": "2018-11-17T02:16:21Z", "digest": "sha1:362VHGLH6LBQAFXYXF5XQMGRDUIDDDDL", "length": 9941, "nlines": 159, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अळू करी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य: अळूची पाने, डाळीचे पीठ, चिंच कोळ, मीठ, आले, हिरवी मिरची, पुदिना, पनीर, साखर, कांदे, लसूण, टोमॅटो, गरम मसाला.\nकृती: मिरच्या, आले, पनीर वाटून घ्यावे. डाळीच्या पिठात वाटलेले मिश्रण एकत्र करून जाडसर मिश्रण तयार करावे व अळूच्या पानाला लावून गुंडाळन वाफवून घ्यावे. गार झालवर वड्या कापाव्यात. तेल गरम करून जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो घालावे. मीठ, गरम मसाला, साखर घालून उकळावे. अळूवड्या, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.\nयावर अधिक वाचा :\nअळू करी अळूच्या वड्या\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nडॉक्टरांकडून जाणून घ्या सेक्स पॉवरशी जुळलेल्या 11 कामांच्या ...\nअनेकदा चुकीच्या समजुतीमुळे अनेकांची सेक्स लाईफ उद्ध्वस्त होते. नीम-हकीम यांच्या गुंतून तर ...\nऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस\nआपल्या सर्वांना चांगले ड्रेस घालणे आवडते पण जेव्हा गोष्ट ऑफिसची येते तेव्हा आपल्याला ...\nयशस्वी व्हायचे असेल तर या पाच गोष्टी कुणालाही सांगू नका\nजीवनाचा उद्देश अनेक लोकं आपला ध्येय ऐकून आपल्याला निराश करतील की हे शक्य नाही किंवा ...\nथंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे\nथंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://zeemarathidisha.news/Section/?SectionId=5020422375424862363", "date_download": "2018-11-17T02:46:37Z", "digest": "sha1:ZHK2PVGWZCLR2K2BAKNLAAZLUIY54BPI", "length": 3940, "nlines": 90, "source_domain": "zeemarathidisha.news", "title": "ZEE Marathi Disha - नव्या तजेल्याचं आठवडापत्र", "raw_content": "\nचांद्रमोहीम ५० वे वर्ष\nमाेबाईल फोनप्रमाणेच मोटारगाड्याही स्मार्ट व स्वयंचलित व्हाव्यात यासाठी इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाचा अधिक विकास व प्रसार करण्यासाठी इस्रा��लची राजधानी तेलअविव येथे नुकतीच स्मार्ट मोबिलिटी समीट ही परिषद झाली ...\nपरदु:ख शीतल पालकत्वाचा ‘अभ्यास’ लक्ष्मी नवरसांची अनुभूती देणारी लोककला 'यक्षगान' भूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध कॉरिना टार्निटा गणिती जीवशास्त्रज्ञ ट्वेंटी ट्वेंटी\nभूशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-is-the-ncp-bharuch-bjp/", "date_download": "2018-11-17T02:36:44Z", "digest": "sha1:POMBKM222U45GNZYGCPZ2WRSMY6FKDB5", "length": 9472, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हे तर राष्ट्रवादी प्रेरीतच भाजप..!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहे तर राष्ट्रवादी प्रेरीतच भाजप..\nशेवगाव मध्ये भाजपात भूकंप...\nअहमदनगर : शेवगाव मध्ये भाजपचे नेते व भाजपचे मा. पंचायत समिती सभापती ऍड. अविनाश मगरे यांनी शिवसेना दक्षिण प्रमुख शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत शेवगाव मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेवगाव येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी पार पडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा प्रवेश झाला आहे.\nप्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेपेक्षा जनतेच्या प्रश्नाला व समस्यांना प्राधान्य क्रम देण्याचे धोरण सतत घेतलेले आहे. शिवसेनेचे बोट धरून केंद्र व राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने जनतेचा भ्रम निरास चालविल्याने येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढविण्याचा निर्धार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण असल्याने शेवगाव शहरासह तालुक्यात शिवसेनेची संघटना भर भक्कम होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाढे यांनी व्यक्त केली.\nऍड.मगरे बोलताना म्हणाले की स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा भाजप आता राहिला नाही. हे तर राष्ट्रवादी प्रेरीतच भाजप आहे. शेवगावतील गटबाजीमुळे शेवगाव शहर बकाल होत आहे व शेवगाव शहरात भाजपचा एकही नगरसेवक निवडून येनार नसल्याची खंत मगरे यांनी व्यक्त केली.\nजि.प.सदस्य अनिल कराळे, संपर्क प्रमुख एकनाथ कुसळकर, तालुका प्रमुख भारत लोहकरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आजच्या बैठकीत ऑड.मगरे यांनी शिवसेनेचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. येत्या १३ फेब्रुवारी रोजी मं���्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचा रीतसर शिवसेना प्रवेश होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. शहरप्रमुख सुनील जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी अप्पा कुलकर्णी, ऑड.लक्ष्मण बोरुडे, शिवाजी मडके, अरुण गर्जे, अशोक लाड, तानाजी मोहिते, संजय लहासे, यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-11-17T02:25:36Z", "digest": "sha1:KIG6UQGTPT3ZJYKHGMHUJVLXPRKTEUXY", "length": 17322, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बहिणाबाई पाठक (संत) - विकिपीडिया", "raw_content": "\n(संत बहिणाबाई या पानावरून पुनर्निर्देशित)\nबहिणाबाई चौधरी याच्याशी गल्लत करू नका.\nजन्म (इ.स. १६२९/३० (शके १५५१) – मृत्यू २ ऑक्टोबर १७००) संत त���कारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या.\nस्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान आहे.\nबहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्‍यातील वेळगंगा नदी काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्‍ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला. तिच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या रत्नाकर पाठक यांच्याशी लावला. त्यांना दोन मुले होते.\nसंत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण त्यांची संसारावरील आसक्‍ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडे.\nपुढे कोल्‍हापूर वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबांचे अभंग म्‍हणू लागली व तिने तुकोबांच्या दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायाना सदगुरू करून त्‍यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत ती त्‍यांचे ध्‍यान करू लागली. शेवटी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी तुकोबारायांनी स्‍वप्‍नात येऊन गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले. तिनें आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे.\nत्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते संतकवी दासगणू महाराज लिहितात ..\nपहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर ... संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले. त्याचे आज ७४०हून आधिक अभंग आढळतात, त्यांच्या अनेक अभंगांत 'संत कृपा झाली इमारत फला आली ॥ हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि \"घट फुटलियावरी इमारत फला आली ॥ हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि \"घट फुटलियावरी नभ नभाचे अंतरी॥ हा शेवटचा अभंग सांगितल्या वर त्या समाधिस्थ झाल्या या साध्वीची समाधी 'शिऊर' या गावी आहे..संत बहिणाबाईला प्राण्यांची दया येत असे\nअसे सांगतात की त्यांना त्यांच्या पूर्वीच्या तेरा जन्मांचे स्मरण होते. या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा:\nनेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला.परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यानी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, \" ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन.\" ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिंव भरल्यासारखे थडथड हालत होते.\nसंत बहिणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केली आहे.\nज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच.\nसंपूर्ण अभंग असा -\nसंत कृपा झाली इमारत फळा आली |\nज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया |\nनामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार |\nजनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत |\nतुका झालासे कळस भजन करा सावकाश |\nबहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा ||\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महारा��� • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nइ.स. १६२९ मधील जन्म\nइ.स. १७०० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/murder-maoist-23663", "date_download": "2018-11-17T03:18:26Z", "digest": "sha1:26EUQVXF7V7HB5UOXOAEG5LOPWHAYBC4", "length": 11287, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "murder by maoist माओवाद्यांकडून तिघांची हत्या | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nगडचिरोली - जिल्ह्यात राज्यपाल, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री येण्याच्या पूर्वसंध्येलाच माओवाद्यांनी पोलिस खबरी असल्याच्या संशयातून तीन ��णांची हत्या केली. लटा मडावी (35, रा. रुमालकसा), पदाडी आत्राम (36, रा. गुर्जा, ता. अहेरी) व तलवारसाय कुंजाम (रा. अलोंडी, ता. कोरची) अशी मृतांची नावे आहेत.\nगडचिरोली - जिल्ह्यात राज्यपाल, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री येण्याच्या पूर्वसंध्येलाच माओवाद्यांनी पोलिस खबरी असल्याच्या संशयातून तीन जणांची हत्या केली. लटा मडावी (35, रा. रुमालकसा), पदाडी आत्राम (36, रा. गुर्जा, ता. अहेरी) व तलवारसाय कुंजाम (रा. अलोंडी, ता. कोरची) अशी मृतांची नावे आहेत.\nगुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी लटा मडावी व पदाडी आत्राम यांच्या गावी गेले. दोघांना गावाबाहेर नेऊन त्यांची हत्या केली. दोघेही एसपीओ म्हणून काम करत होते, अशी माहिती आहे. तसेच कोरची तालुक्‍यातील अलोंडी येथील तलवारसाय कुंजाम याचीही नक्षल्यांनी 11 वाजताच्या सुमारास हत्या केली. आठवडाभरापूर्वीच नक्षल्यांनी सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्पाच्या कामांवरील 80 वाहने जाळली होती. त्यानंतर दोघांची हत्या केल्याने दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी म���गणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2010/04/blog-post.html", "date_download": "2018-11-17T02:13:10Z", "digest": "sha1:3GKIZEPZBZ3YGN5FPA7K6DILLQS4XFM2", "length": 13520, "nlines": 135, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: पाऊस", "raw_content": "\nखरं म्हणजे महिनाभरापूर्वी जेव्हा मी 'गाभ्रीचा पाऊस' पाहिला, तेव्हाच मी लिहिणार होतो, पण असो. आज टीव्हीवर 'समर २००७' हा पडलेला पण एक चांगला प्रामाणिक प्रयत्न असलेला सिनेमा पाहताना मला 'गाभ्रीचा पाऊस'ची प्रकर्षाने आठवण झाली. 'समर २००७' सुद्धा विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. शहरातल्या लोकांची ह्या समस्येकडे पाहण्याची मानसिकता दाखवतो. अतिशय अंगावर येणारे असे काही प्रसंग आहेत ह्या सिनेमात. पण आपल्या कचकड्याच्या दुःखांमध्ये रमणार्‍या प्रेक्षकांनी अपेक्षेप्रमाणेच ह्या सिनेमाकडे पाठ फिरवली. त्या दिग्दर्शकाने व्यावसायिक सिनेमाचं भान ठेवूनही एक विचारप्रवृत्त करणारा, अंगावर येणारा असा सिनेमा बनवल्याबद्दल त्याचं कौतुकच वाटलं मला.\nपण 'गाभ्रीचा पाऊस' हे एक वेगळंच प्रकरण आहे. गावात एक शेतकरी आत्महत्या करतो, आणि त्याच्या मित्राच्या बायकोला आपलाही नवरा असं काही करेल ही भीती वाटायला लागते. मग ती त्याची प्रत्येक कृती संशयाने बघायला लागते. चोवीस तास त्याच्यावर पाळत ठेवायला लागते. तो घराबाहेर पडला की मुलाला त्याच्याबरोबर धाडते. त्याला आवडेल असं सगळं करायचा आपल्या ऐपतीबाहेर प्रयत्न करू लागते. \"गडद विनोदा\"ची-कधीकधी अंगावर शहारे आणणार्‍या विनोदाची- झालर देऊन सिनेमा पुढे सरकत राहतो. आपणही कळत नकळत शेतकर्‍याच्या एकतर्फी लढाईचा भाग होत जातो. शेतकर्‍यांची हतबलता, दुसर्‍याच्या मृत्यूत आपला फायदा शोधणारी माणसं, नोकरशाहीरूपी अदृश्य शत्रू, त्यातही काही जणांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावाद, शत्रू बनलेली नियती आणि आधी बिलकुलच न पडलेला आणि नंतर धोधो कोसळून नकोसा झालेला सगळ्यात मोठा खलनायक-पाऊस.\nसिनेमात सुरुवातीला शेतकर्‍याचा मुलगा पावसाला 'गाभ्रीचा पाऊस' म्हणतो, तेव्हा शेतकरी त्याला दामटतो, 'गाभीचा' ही विदर्भाकडची शिवी आहे. पण नंतर स्वतः शेतकर्‍यालाच पाऊस 'गाभ्रीचा' वाटू लागतो. पिकाचं दोनदा नुकसान झाल्यावर जेव्हा एक दुसरा शेतकरी पहिल्याला म्हणतो, की आकडा टाकून वीज घे, तेव्हा त्या हत्बल परिस्थितीतही तो शेतकरी म्हणून जातो 'पण हा गुन्हा आहे'. इथे शहरात सगळं सुखासुखी असूनही आपण ड्रायव्हिंग लायसन्स पासून, ट्रॅफिक सिग्नल पर्यंत सगळीकडे 'गुन्हे' करत असतो आणि आपण त्यांना गुन्हेही मानत नाही आणि तो सगळा संसार उसवण्याच्या मार्गावरचा शेतकरीही जेव्हा आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत असल्याचे दाखवतो, तेव्हा कुठेतरी खोल एक वेदना उमटते.\nआपण शहरात पाऊस पडला की काय विचार करतो. माझ्यासारखे अरसिक 'आज बाहेर जायचे वांधे' म्हणणार, काही थोडे जास्त रसिक गरम चहा आणि गरमागरम भजी खात खिडकीत बसून पाऊस बघत गप्पागोष्टी करणार, काही त्याहून थोडे जास्त रसिक गाणी ऐकणार, त्याहून थोडे जास्त गाणी म्हणणार, त्याहून जास्त असतील तर त्यांना भन्नाट कल्पना अशाच वेळी सुचतात आणि अगदीच रोमॅटीक लोक पावसात भिजणार. पण आपण इतके करंटे की पाऊस ही आपल्यासारख्या देशाला किती महत्वाची गोष्ट आहे ह्याचा विचारही आपल्या कोणाच्या मनात येत नाही. पाऊस पडण्या न पडण्यावर कित्येक लोकांचं आजचं जेवण अवलंबून आहे ह्याचा विचारही आपल्याला शिवत नाही. पण महत्वाचं हे की आपलंही आजचं नसेल, पण उद्याचं जेवण ह्याच पावसावर अवलंबून आहे हे आपल्याला कळत नाही. बातम्या संपल्या की हवामान वृत्ताला आपण वाहिनी बदलतो, पण त्या वृत्तावर कुणाची आजची शांत झोप अवलंबून असेल असं आपल्याला वाटतं का\nआजकाल मी पाऊस पडून कुठे बाहेर पडण्याचा बेत रद्द झाला तरी चिडचिड करत नाही. हवामान वृत्त आवर्जून बघतो. आणि हो, आता 'गुन्हे' न करण्याचं ठरवलंय.\nLabels: गाभ्रीचा पाऊस, पाऊस, समर २००७\nविद्याधर, 'समर २००७' खरंच सुंदर चित्रपट होता. पण अर्थातच तो अपेक्षेप्रमाणेच पडला.. 'गाभ्रीचा पाउस' बघायचाय. कधी बघणं होईल गॉड नोज.. टोरंट आहे का कोणाकडे\nखरंच असे चित्रपट बघतो ��ेव्हा 'माय नेम' सारख्या चित्रपटांचा खूप राग येतो....असो...\nगाभ्रीचा पाऊस मस्ट वॉच आहे..मला एका मित्राकडून मिळाला...बघतो कुठून सोय होते का ते\nसमर २००७ youtube वर आहे का मी अजून गाभ्रीचा पाऊस ही पाहिला नाहीये. हे असे अनेक सिनेमे निसटूनच जातात. जेव्हां तिथे येतो तेव्हां तिथेही नसतातच.... तुमच्याकडे लिंक असल्यास प्लीज द्याल का मी अजून गाभ्रीचा पाऊस ही पाहिला नाहीये. हे असे अनेक सिनेमे निसटूनच जातात. जेव्हां तिथे येतो तेव्हां तिथेही नसतातच.... तुमच्याकडे लिंक असल्यास प्लीज द्याल का\nसमर २००७ ची हि एक ऑनलाईन लिंक आहे...क्वालिटी तेव्हढी चांगली नाहीये..पण ठीक..\ndesi_movie_id=310 ...आणि हो गाभ्रीचा पाऊस जेव्हाही मिळेल बघाच नक्की....\nगाभ्रीचा पाऊस विचार करायला लावणारा चित्रपट आहे...मला आवडला तो...\nखरंच गाभ्रीचा पाऊस अगदी आतून हलवून टाकतो...\nसंकेत आपटे 7:14 PM\n www.apalimarathi.com या साईटवर जा. अनेक गोष्टी मिळतील.\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nब्लाईंड चान्स, किएस्लोव्स्की आणि मी\nअ, ब आणि क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-17T02:47:13Z", "digest": "sha1:K4OYXTF3BOMVBLDRZWEEXE2GSXSCGSSQ", "length": 13643, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत टेक केअर गुड नाइट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत टेक केअर गुड नाइट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\nलेखक गिरीश जयंत जोशी यांच्या ‘टेक केअर गुड नाइट’ या दिग्दर्शकीय पदार्पणामध्ये सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. आघाडीचे लेखक गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. ‘टेक केअर गु��� नाईट’ या चित्रपटाची माहिती देण्यासाठी पुणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांनी ही माहिती दिली. यावेळी या चित्रपटातील कलाकार सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे उपस्थित होते. अभिनेते महेश मांजरेकर यांची सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘टेक केअर गुड नाईट’चा ट्रेलर सुद्धा यावेळी दाखविण्यात आला.\nया चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला याकामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.\nलेखक गिरीश जोशी म्हणतात की, या संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. “अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले.\nजगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडीट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटत राहिले,” ते म्हणतात.\nजरी हे माझ्या नातेवाईकच्या बाबतीत घडत असले तरी मी याबाबत मोठ्या प्रमाणावर लिहिले पाहिजे असे मनोमन ठरवून घेतले होते. जसजशा व्यक्तिरेखा आकार घेत गेल्या तसतसे ही सायबर क्राइमची समस्या किती गहन आहे, हे अधिकाधिक उलगडत गेले. ‘सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसामाणसांमधील तुटलेला संपर्क’ हे मध्यवर्ती सूत्र आकाराला आले. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जसजसे मी लिहित गेलो तसतसा माझ्यातील दिग्दर्शक अधिकाधिक आकार घेऊ लागला. त्यातून मग गती येत गेली आणि चित्रपटाला लय मिळत गेली. जेव्हा मी चित्रपटाचा अंतिम ड्राफ्ट तयार केला, तेव्हा मी ठरवले की या चित्रपटाचे दिग्दर्शनही मीच करणार. ‘टेक केअर गुड नाईट’ मग माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट ठरला.”\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनीरेत स्वातंत्रदिन उत्साहात साजरा\nNext articleनिमसाखरमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-881-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-17T02:20:24Z", "digest": "sha1:25FY5DKG6PQDKQJJLLJ2P7ETT4PWU7V6", "length": 7615, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहरात 881 अनधिकृत फ्लेक्‍स | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशहरात 881 अनधिकृत फ्लेक्‍स\nपिंपरी – अनधिकृत फ्लेक्‍सचा विळखा पडल्याने शहराचे विद्रुपीकरण वाढले आहे. यामुळे आकाशचिन्ह विभागातील अधिकारी स्थायीकडून चांगलेच टार्गेटवर होते. अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई थंडावली असून गुन्हे दाखल करा, अशी सूचना मागील स्थायीत देण्यात आली होती.\nआकाशचिन्ह विभागाच्या सर्व्हेत 881 फ्लेक्‍स अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यातील 200 जणांना अडीच पट दंडाच्या नोटीसा पाठवल्या. उर्वरीत फ्ल���क्‍स धारकांना आठवड्यात नोटीसा मिळतील. यातून सुमारे 13 कोटी 84 लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि विलास मडिगेरी यांनी दिली. सर्व्हेचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. सात दिवसांच्या मुदतीत दंड भरल्यास त्यांना नियमीत केले जाणार आहे. ज्यांनी दंड भरला नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.\nगुन्हे दाखल करण्याची सूचना\nआकाशचिन्ह परवाना विभागाच्या सर्व्हेत अनेक फ्लेक्‍स धारकांनी महापालिकेकडून 10 बाय 10 च्या फ्लेक्‍सची परवानगी घेऊन 10 बाय 20 चे फ्लेक्‍स उभे केलेत. ती संख्या 90 टक्के आहे. त्यावर विलास मडिगेरी म्हणाले, शहरामध्ये सगळीकडेच अनधिकृत फ्लेक्‍सचा विळखा असताना फक्‍त सर्व्हेमध्ये 881 फ्लेक्‍स अनधिकृत दाखवलेत. हा आकडा चुकीचा असून यापुढे अनधिकृत फ्लेक्‍स धारकांवर गुन्हा दाखल करा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा\nNext articleझिनेदिन झिदान यांनी सोडले रिअल माद्रिदचे प्रशिक्षकपद\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-navnath-ranmal-story-sugarcnae-juice-104840", "date_download": "2018-11-17T02:48:45Z", "digest": "sha1:N7OPS5VIVSV3KIEZ5CBAS254M5YSDWIY", "length": 20772, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news navnath ranmal story sugarcnae juice मधुर स्वादाचा उसाचा रस अन्‌ पपईही | eSakal", "raw_content": "\nमधुर स्वादाचा उसाचा रस अन्‌ पपईही\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nहिंगोली जिल्ह्यातील धार (औंढा नागनाथ) येथील नवनाथ पांडुरंग रणमाळ यांनी पीक उत्पादनाबरोबर मार्केटिंगचे तंत्र चांगलेच अवगत केले आहे. चार महिने ऊस रसवंती व आठ महिने पपई यांची थेट विक्री साधून त्यांनी विक्रीचा प्रश्न सोडवलाच. शिवाय नफ्याचे प्रमाणही वाढवत उत्पन्नातही वाढ केली आहे. नजिकच्या काळात पेरू, पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ते उत्पन्नस्रोत वाढवणार आहेत.\nहिंगोली जिल्ह्यातील धार येथील नवनाथ पांडुरंग रणमाळ वयाच्या २२ व्या वर्षांपासून शेतीत ��हेत. त्यांची सुमारे २० एकर शेती आहे. त्यातील अडीच एकर जमीन पूर्णा नदीकाठी, अडीच एकर गोजेगांव शिवारात तर १५ एकर औरंगाबाद-जिंतूर-नांदेड राज्य रस्त्यावरील धार फाटा ( ता. औंढानागनाथ, जि. हिंगोली) येथे आहे.\nसुरवातीच्या काळात रणमाळ यांच्या शेतात जुनी विहीर होती. परंतु तिची खोली कमी असल्यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नव्हते. जिरायती क्षेत्रातून फारसे उत्पादन मिळायचे नाही. मग सन १९८९ मध्ये दोन किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीवरून पाइपलाइन केली. त्याद्वारे पाणी जुन्या विहिरीत सोडले. त्यानंतर नवीन विहीर खोदली. सिंचनाची सोय झाल्यानंतर सुरवातीला हळद लागवड केली. सन २०१० मध्ये पूर्णा नदीवरून दुसरी पाइपलाइन करून विहिरीमध्ये पाणी आणले.\nचार ते पाच एकर सोयाबीन\nएक ते दोन एकर हळद\nदोन ते तीन एकर कापूस\nघरची गरज भागेल एवढ्या प्रमाणात कांदा, लसूण आदींचे उत्पादन\nप्रतिकूलता हीच ठरली संधी\nगावपरिसरात साखर कारखाना आहे. परंतु एकावर्षी कारखान्याने ऊस नेला नाही. त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. औरंगाबाद-नांदेड राज्य रस्त्याला लागून शेतजमीन आहे. या रस्त्यावरून नेहमी रहदारी सुरू असते. परंतु या रस्त्यावर प्रवाशांसाठी चहा-नाश्ता, शीतपेये आदी तत्सम घटकांची सुविधा दूर अंतरापर्यंत नव्हती. नेमकी हीच संधी रणमाळ यांनी अोळखली.\nराज्य मार्गाच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये पपईच्या सुमारे ४०० झाडांची लागवड केली आहे. पपईची विक्री देखील इथल्याच स्टॉलवरून थेट केली जाते. उसाचा रस घेण्यासाठी थांबलेले प्रवासी ताजी, वजनदार पपई पाहून त्याकडे आकर्षित होतात. जागेवरून विक्री केल्यामुळे नफ्यात वाढ होते.\nसाधारण जून-जुलै ते फेब्रुवारी या काळात पपईची विक्री होते. त्यासाठी टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. जेणेकरून ती अधिकाकाळ उपलब्ध राहते.\nथेट विक्रीतून तीनपट नफा\nरणमाळ सांगतात की पपई व्यापाऱ्यांना दिली तर क्विंटलला ८०० ते एकहजार रुपये दराने ते खरेदी करतात. हीच पपई थेट ग्राहकांना विकली तर क्विंटलला तीनहजार रुपयांनी जाते. म्हणजेच किलोमागे तीनपट नफा होतो. पपईला इतकी मागणी असते की अनेकवेळा ग्राहकांना त्याची आगाऊ मागणी करावी लागते.\nपपई आणि उसाचा रस या पाठोपाठ रणमाळ यांनी पेरूची मागणी लक्षात घेऊन त्याच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. यंदा सरदार आणि ललित व��णांच्या सुमारे २०० झाडांची लागवड केली आहे.\nरणमाळ यांनी खास रसासाठी ऊसशेती केली आहे. त्यासाठी त्यांची विविध वाणांच्या लागवडीचे प्रयोग केले. एकरी ४० ते ६० टन उत्पादन मिळते. जिंतूर ते औंढा राज्य रस्त्यावरील अन्य दोन रसवंतीचालकांनाही रणमाळ यांच्या शेतातून ऊस पुरवठा केला जातो. त्यास प्रतिटन सहाहजार रुपये एवढा दर आहे. शेतातील जवळपास १० टन उसाची विक्री अन्य रसवंती चालकांना करून ५० टन ऊस स्वतःच्या रसवंतीसाठी राखून ठेवतात. रसवंतीमुळे उसाचे मूल्यवर्धन करणे त्यांना शक्य झाले आहे.\nया ठिकाणापासून प्रसिध्द तीर्थक्षेत्र अौंढ्या नागनाथ जवळच आहे. तेथेही भाविकांची सतत ये जा सुरू असते. त्यामुळे रस पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी नाही.\nसाधारण फेब्रुवारी ते मे हा कालावधी रसविक्रीसाठी अत्यंत चांगला. जूनअखेरीपर्यंतही हा स्टॉल सुरू असतो.\nदिवसाला साधारण दीड क्विंटल उसाचे गाळप केले जाते. प्रति ग्लास १० रूपये दर असतो.\nदिवसाला सुमारे दोनहजार ते तीनहजार रुपये उत्पन्न हाती पडते.\nथेट विक्री हाच शेतीतील नफा\nकारखान्याला ऊस घालण्यासाठी मजुरांपासून मुकदमांपर्यंत मिनतवारी करावी लागते. एखाद्या वर्षी ऊस नाही नेला तर मोठे नुकसान होते. परंतु रसवंती सुरू केल्यामुळे हक्काची ग्राहकपेठ तयार करणे रणमाळ यांना शक्य झाले आहे. तीच बाब फळांच्या बाबतीतही आहे. येत्या काळात कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.\nमुख्य वैशिष्ट्य- राज्यमार्गाला लागून शेत, त्यामुळे रस्त्याच्या बाजूला स्टॉल उभारण्याची संधी\nघरचा दोन एकर ऊस, त्यातून सुरू केली ऊस रसवंती.\nरस्त्यालगतच्या शेतामध्ये दोन लाख रूपये खर्च करुन निवारा शेडची उभारणी केली.\nचाळीस हजार रुपये खर्च करुन चरक विकत घेतला.\nसाई रसवंती नावाने ताज्या, दर्जेदार रसाची विक्री सुरू केली.\nरसवंतीला उपाहारगृहाची जोड दिली आहे. त्याठिकाणी चहा, काॅफी, दूध यासोबत फराळाचे पदार्थही मिळतात. उसाच्या रसाला कमी मागणी असते त्या वेळी उपाहारगृहाच्या माध्यमातून उत्पन्न सुरू राहते.\nरणमाळ यांना तीन मुले आहेत. पैकी दीपक रसवंती, उपाहारगृह चालविण्याच्या कामात मदत करतो. गंगाधर बीएचएमएस झाला असून तो पुण्यात असतो. तिसरा मुलगा भागवत डी. फार्मसी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. वडील पांडुरंग, आई चंद्रभागा, पत्नी गोद���वरी यांचीही शेतीत मोठी मदत मिळते.\n: नवनाथ रणमाळ, ९१३०१९८६१२\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nएरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-fog-district-101157", "date_download": "2018-11-17T03:40:12Z", "digest": "sha1:2FT4EJF2MYOWWKU3Y45ZARCJWVCPSJET", "length": 11249, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Fog in district कोल्हापूर हरवले दाट धुक्यात | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर हरवले दाट धुक्यात\nसोमवार, 5 मार्च 2018\nकोल्हापूर - गेल्या दोन तीन दिवसापासून शहर व जिल्ह्यात हलक्या प्रमाणात असणारे धुके आज (सोमवारी) सकाळी गडद झाले. सोमवारची पहाट दाट धुक्यानीच उजाडली. सकाळी नऊपर्यंत बहुतांशी ठिकाणी सूर्यदर्शन झालेलेच नाही.\nकोल्हापूर - गेल्या दोन तीन दिवसापासून शहर व जिल्ह्यात हलक्या प्रमाणात असणारे धुके आज (सोमवारी) सकाळी गडद झाले. सोमवारची पहाट दाट धुक्यानीच उजाडली. सकाळी नऊपर्यंत बहुतांशी ठिकाणी सूर्यदर्शन झालेलेच नाही.\nऐन उन्हाळ्यात धुक्याची चादर पसरल्याने याचा परिमाण रब्बी पिकांवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रब्बी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ज्या पिकांची वाढ पूर्ण झाली आहे त्यांना धोका नसला तरी जी पिके दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत त्या पिकांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. धुक्याचे थेंब ज्वारीची कोवळी कणसे यावर साठून राहिल्याने हुरड्याच्या अवस्थेतील कणसे काळी पडू शकतात. जिल्ह्यातील हरभरा पीक काढणीच्या अवस्थेत येत असल्याने धुक्याचा हरभऱ्यावर फारसा परिणाम होणार नाही असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nदरम्यान दिवसभराच्या उष्णतेनानंतर धुके पडत असल्याने हे धुके आरोग्याच्या दृष्टीने फारसे हितावह नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nशेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क\nपुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/vinod-rai", "date_download": "2018-11-17T02:59:22Z", "digest": "sha1:2A6CMVLBY7PCGTANU2QUJE5JGWLJNZBX", "length": 3314, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "vinod rai Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nविनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि प्रशासकांची नियुक्ती केली आहे. माजी महालेखापरीक्षक विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर रामचंद्र गुहा, माजी महिला क्रिकेट खेळाडू डायना एल्डजी, विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीकडून बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकुर यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/holiday-benefit-booking/articleshow/65398933.cms", "date_download": "2018-11-17T03:37:47Z", "digest": "sha1:NMYEFTVV2PQUFNMBAFCU2OPV7ZFKHIRF", "length": 13909, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment drama News: holiday benefit booking - सुट्टीचा फायदा बुकिंगला | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०१८WATCH LIVE TV\nपंधरा ऑगस्टचा सुट्टीचा दिवस नाटकवाल्यांसाठी मात्र धावपळीचा ठरणार आहे...\nपंधरा ऑगस्टचा सुट्टीचा दिवस नाटकवाल्यांसाठी मात्र धावपळीचा ठरणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा मोका साधत मुंबई-ठाण्यातल्या नाट्यगृहांमध्ये अनेक नाटकांचे मिळून वीसहून अधिक प्रयोग रंगणार आहेत. या एकाच दिवशी नाटकांच्या कमाईचा आकडा २६ लाखांवर जाईल असा अंदाज वर्तवला जातोय.\nआजच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा मोका साधून दिवसभर अनेक नाटकांचे प्रयोग मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतल्या नाट्यगृहांमध्ये रंगणार आहेत. शनिवार-रविवार व्यतिरिक्त मिळणाऱ्या या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेत नाट्यनिर्मात्यांनी हे प्रयोग लावले असून, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा निर्मात्यांना वाटतेय. त्यामुळे गेला आठवडाभर नाट्यगृहामध्ये सकाळ, दुपार, रात्रीच्या वेळी प्रयोग लावण्याचं नियोजन करण्यात निर्माते गुंतले होते. आजच्या दिवसभरात जवळपास २६ लाखांचं बुकिंग होईल असा अंदाज वर्तवला जातोय.\nव्यावसायिक मराठी रंगभूमीच्या इतिहासात बहुतेक पहिल्यांदाच एकाच नाटकाचे सलग पाच प्रयोग रंगणार आहे. वैभव मांगलेच्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकाचे पाच प्रयोग शिवाजी मंदिरमध्ये होतील. सकाळी साडेसात वाजता पहिला प्रयोग सुरू होईल. तर संध्याकाळी साडेसातला शेवटचा, पाचवा प्रयोग तिथेच रंगेल. सलग पाच प्रयोग करून विश्वविक्रम करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या पाच प्रयोगांच्या विक्रमासह नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोगही दिमाखात होणार आहे.\nनाटकांच्या पाचशे रुपयांपर्यंतच्या तिकिटांना 'जीएसटी'मधून वगळण्यात आलं असल्यामुळे रंगभूमीवरील काही नाटकांनी आपल्या तिकिटांचे दर पाचशे रुपयांपर्यंत ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वीच रंगभूमीवर दाखल झालेल्या 'संगीत वस्त्रहरण' या नाटकाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे तिकीट दर पाचशे रुपये असूनही आजही नाटक हाऊसफुल्ल होण्याची चिन्हं आहे. मुंबईतल्या विविध नाट्यगृहांची आसनक्षमता साधारण एक हजारच्या आसपास आहे. त्यामुळे अंदाजे निम्म्या आसनांसाठीचे जास्तीत जास्त तिकीट दर यांचं गणित मांडलं असता, स्वातंत्र्यदिनी रंगभूमीवर २६ लाखांहून अधिक रकमेचं बुकिंग होईल ���सा अंदाज लावला जातोय.\n'नाट्यसंपदा कला मंच'निर्मित आणि संपदा जोगळेकरलिखित-दिग्दर्शित 'चि.सौ.का. रंगभूमी' या नव्याकोऱ्या नाटकाचा शुभारंभही पंधरा ऑगस्टला होतोय.\nनाटक सर्वाधिक तिकीट दर (रुपये)\nकरून गेलो गाव : ४००\nसाखर खाल्लेला माणूस : ३५०\nचि.सौ.कां. रंगभूमी : ३००\nआली तर पळापळ : ३००\nअनन्या (दोन प्रयोग) : ३५०\nअलबत्या गलबत्या (पाच प्रयोग) :३५०\nसंगीत देवबाभळी : ३००\nचॅलेंज : स्वेच्छा मूल्य प्रयोग\nकार्टी काळजात घुसली :३५०\nशांतेच कार्ट चालू आहे : ५००\nदिल तो बच्चा है जी :३००\nगोष्ट तशी गमतीची : ३५०\nअमर फोटो स्टुडिओ : ४००\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nनागपूर: आरपीएफ जवानाने वाचवले महिला प्रवाशाचे प्राण\nमराठा क्रांती मोर्चाची 'मराठा संवाद यात्रा'\nगायक टीमएम कृष्णांचा रद्द झालेला कार्यक्रम १७ नोव्हेंबरला हो\nबेंगळुरूतील कृषी मेळाव्यात 'हा' खाऊन गेला भाव\nतृप्ती देसाई कोची विमानतळावरच\nमोहन जोशी साकारणार 'नटसम्राट'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'अनन्या'च्या अभिनयाला '५१ हजारी' दाद...\nकल्पना एक, एकांकिका अनेक...\n४४ वर्षांनंतर पुन्हा 'आरण्यक'...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T02:45:17Z", "digest": "sha1:RSQHVCJD7LV3IFW34XGJ74G643QWOEIC", "length": 13045, "nlines": 132, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "क्रीडा विषयी - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम <% if ( total_view > 0 ) { %> <%= total_view > 1 ? \"total views\" : \"total view\" %>, <% if ( today_view > 0 ) { %> <%= today_view > 1 ? \"views today\" : \"view today\" %> no views today\tNo views yet", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\n« डिजीटल इंडिया विषयी\nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nजॉब पोर्टल – करिअर मार्गदर्शन\nआमच्या ऑफिस मध्ये कामासाठी जोब ओपनिंग आहे.\nकाम्पुटर आणि इंटरनेट [अनुभवी / फ्रेशर ] १२ +\nदिघी पुणे – जवळच्या उमेदवारांस प्राधान्य\nकामाचे स्वरूप आणि इतर माहिती प्रत्यक्ष मुलाखती मध्ये दिली जाईल.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nनवीन सरकारी योजना (2)\nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे (240)\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र (111)\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद (105)\nवारस नोंदी कशा कराव्यात (99)\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना (86)\nसर्व हक्क सुरक्षीत © 2018 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑\nआपणास काही मदत हवी आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5148315763125936532&title=Health%20Check-up%20Camp&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-17T03:03:54Z", "digest": "sha1:IK25U64XVQNFLX3JEWCZ4ZYN6AYO5R6H", "length": 6777, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "खारबाव येथे आरोग्य शिबिर", "raw_content": "\nखारबाव येथे आरोग्य शिबिर\nभिवंडी : ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक ���ंस्थेच्या नुकतेच वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.\nविविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या शिबिरात खारबाव परिसरातील ८४७ रुग्णांची या वेळी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४३ जणांच्या डोळ्यांची, तर ६७ जणांची इतर आजारांच्या सर्जरीसाठी निवड करण्यात आली. १९४ रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. या वेळी सरपंच मोनाताई पाटील, मनोज म्हात्रे, अशोक पालकर, दर्पण पाटील, भरत वतारी, रामदास म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.\nजिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे, मोनिका पानवे, पिंकाजी पडवळे यांनी आरोग्य शिबिराला भेट देऊन पाहणी केली. या वेळी उपस्थितांनी सांबरे यांचे आभार मानले.\nTags: ThaneBhiwandiजिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थानीलेश सांबरेNilesh SambareHealth Check-up Campआरोग्य तपासणी शिबिरखारबावKharbavमिलिंद जाधव\nजिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून तीन लाख वह्यांचे मोफत वाटप लाल मातीच्या फडात मनाली करणार ‘दंगल’ आजीबाईंच्या शाळेत चंदन परिषदेचा परिमळ समतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा प्रा. विकास उबाळेंना अर्थशास्त्राची डॉक्टरेट\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\nभिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-power-hug-3406", "date_download": "2018-11-17T02:12:38Z", "digest": "sha1:OTLWMGGYTMSU6WUIXSDVCVH27HWQ6NGA", "length": 6951, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news The power of a hug | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारा, डॉक्टरला दूर ठेवा...\nआपल्या आवडत्या व्यक्तील�� मिठी मारा, डॉक्टरला दूर ठेवा...\nरविवार, 7 ऑक्टोबर 2018\nआपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारा, डॉक्टरला दूर ठेवा...\nVideo of आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारा, डॉक्टरला दूर ठेवा...\nरोज एक किलोमीटर धावा आरोग्यदायी रहा... एक सफरचंद खा आजारांना दूर ठेवा, या आरोग्यदायी म्हणी तुम्ही आम्ही रोज ऐकतो. पण तुम्हाला कुणी एक मिठी मारा आणि आरोग्यदायी राहा असं सांगितलं तर\nपहिल्यांदा तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. ऐकायला विचित्र असलं तरी हे खरं आहे. कारण अमेरिकेतल्या कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात मिठीचे माणसावर सकारात्मक परिणाम दिसून आलेत.\nआवडत्या माणसानं मिठी मारल्यास शारिरीक आणि मानसिक ताकद वाढत असल्याचं या संशोधनात म्हटलंय. वैद्यकीय भाषेत प्लासिबो थेरेपी नावानं ओळखली जाणारी ही उपचार पद्धती खूपचं फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.\nरोज एक किलोमीटर धावा आरोग्यदायी रहा... एक सफरचंद खा आजारांना दूर ठेवा, या आरोग्यदायी म्हणी तुम्ही आम्ही रोज ऐकतो. पण तुम्हाला कुणी एक मिठी मारा आणि आरोग्यदायी राहा असं सांगितलं तर\nपहिल्यांदा तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. ऐकायला विचित्र असलं तरी हे खरं आहे. कारण अमेरिकेतल्या कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात मिठीचे माणसावर सकारात्मक परिणाम दिसून आलेत.\nआवडत्या माणसानं मिठी मारल्यास शारिरीक आणि मानसिक ताकद वाढत असल्याचं या संशोधनात म्हटलंय. वैद्यकीय भाषेत प्लासिबो थेरेपी नावानं ओळखली जाणारी ही उपचार पद्धती खूपचं फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.\nसरसकट कुणालाही मिठी मारणं फायदेशीर नाहीच हे ही डॉक्टर सांगायला विसरत नाहीत. पण मिठीमुळे उपचारात खूप फायदे होत असल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळं येत्या काळात डॉक्टर औषधांसोबत प्रिय व्यक्तीला मिठीत घ्या हे ही सांगतील अशी शक्यता आहे.\nलवकरच 'अ‍ॅपल'चा येणार डय़ुएल सिमकार्डचा फोन\nमुंबई : अ‍ॅपलचा आयफोन आता डय़ुएल सिममध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून लवकरच...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/diwali-2018-bhaubeej-muhurta-2018-time-and-vidhi-of-bhaubeej-2018-6577.html", "date_download": "2018-11-17T02:21:17Z", "digest": "sha1:3DLF2XQLFRX7XBGLZ5VCQHV6HKCG2ESX", "length": 20647, "nlines": 168, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Diwali 2018 : भाऊबीज दिवशी कोणत्या मुहूर्तावर ओवाळणी करणं अधिक शुभ ठरेल ? ओवाळणीच्या ताटात काय काय असायला हवेच ? | LatestLY", "raw_content": "शनिवार, नोव्हेंबर 17, 2018\nतरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायलयीन कोठडी\nपुणेकरांना नवीन वर्षात हेल्मेटसक्तीचे आदेश\nमुंबईत कचराकोंडी, सफाई कर्मचाऱ्यांचा संप, प्रशासनावर नाराज कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यास नकार\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nव्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात त��ार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nशिर्डीच्या साईबाबा मंदिरात शिल्पा शेट्टी दर्शनाला, 25.75 लाखाचा सोन्याचा मुकुट केला दान\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nAaron: फ्रेंच कलाकार, परदेशी तंत्रज्ञ यांच्यासह -4 डिग्रीतील शुटिंग, 'आरॉन' मराठी सिनेमाच्या 6 इंटरेस्टिंग गोष्टी\nAaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nDiwali 2018 : भाऊबीज दिवशी कोणत्या मुहूर्तावर ओवाळणी करणं अधिक शुभ ठरेल ओवाळणीच्या ताटात काय काय असायला हवेच \nसण आणि उत्सव दिपाली नेवरेकर Nov 08, 2018 03:47 PM IST\nकार्तिक शुक्ल द्��ितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. बहीण भावाचं नातं उदंड राहावं याकरिता प्रार्थना केली जाते. दिवाळीचा पाचवा आणि सेलिब्रेशनचा हा अंतिम दिवस असतो. त्यामुळे घरा- घरात मोठ्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं. बहिणीकडे भावाला बोलावून त्याच्यासाठी गोडाधोडाच्या जेवणाचा बेत केला जातो. बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारा हा सण नेमका कसा . आणि कोणत्या वेळेत साजरा करावा हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर पहा भाऊबीज २०१८ सेलिब्रेशनचा शुभ मुहूर्ताच्या वेळा भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला का ओवाळते \nकशी साजरी कराल भाऊबीज \nभाऊबीज हा मोठा उत्साहाचा सण असतो. यादिवशी बहिणीने भावाला ओवाळाचे असते. याकरिता ताटामध्ये दिवा, कुंकू, अक्षता, सोन्याची अंगठी, कापूस, नारळ आणि गोडाचा पदार्थ ठेवा. प्रथम भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावा. त्यावर अक्षता लावा. कापूस आणि अंगठी भावाच्या डोक्यावर ठेवा. दिव्याचं ताट भावाच्या चेहऱ्यासमोर किमान तीन वेळेस फिरवा. त्यानंतर गोडाचा पदार्थ भारावून भावाचा आशीर्वाद घ्यावा. ओवाळणी झाल्यानंतर बहीण - भाऊ एकमेकांना प्रेमाची वस्तू भेट म्हणून देतात. भाऊबीजेला बहिणीला खुश करण्यासाठी ओवाळणी म्हणून देऊ शकता या काही हटके गोष्टी\nभाऊबीज साजरी करण्याचा मुहूर्त \nसकाळी - 06.39 ते 10.43 वाजे पर्यंत\nदुपारी - 12.04 ते 01.26 वाजे पर्यंत\nसंध्याकाळी - 04.09 ते 05.30 वाजे पर्यंत\nरात्री - 08.47 ते 10.26 वाजे पर्यंत\nद्वितीया तिथी प्रारंभ- 8 नोव्हेंबर , रात्री 09.07 वाजल्यापासून\nद्वितीया तिथी समाप्त- 9 नोव्हेंबर, रात्री 09.20 वाजल्यापासून\nआजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे प्रत्येक वेळेस कुटुंबियांना वेळ देता येतोच असे नाही. त्यामुळे किमान सणाच्या दिवशी घरातील व्यक्तींसाठी काही वेळ राखून ठेवा. तुमचा भाऊ तुमच्यासोबत नसल्यास चंद्राला भाऊ समजून त्याला ओवाळलं जातं.\nTags: Bahubeej 2018 Muhurt Bhaubeej Bhaubeej 2018 diwali Diwali 2018 diwali celebration दिवाळी दिवाळी 2018 दिवाळी भेटवस्तू दिवाळी शुभेच्छा दीपावली दीपावली 2018 दीपोत्सव बहिण- भाऊ भाऊबीज भाऊबीज 2018 भाऊबीज 2018 मुहूर्त\nदिल्लीत फटाक्यांऐवजी गोळीबार करुन साजरी केली दिवाळी-व्हिडिओ व्हायरल\nयुएईमध्येही दिवाळी उत्साहात; लक्ष लक्ष दव्यांनी उजळली बुर्ज खलीफा\nधक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोर��ला\nआंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड\nEsha Gupta च्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743248.7/wet/CC-MAIN-20181117020225-20181117042225-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}